Wednesday, June 30, 2010

Priyanka Lulla Miss India 2011 Contestant Pictures



KRANTIVEER The Revolution - mOVIE rEVIEW

KRANTIVEER The Revolution *1/2
KRANTIVEER The Revolution *1/2

STARRING

Jahan Bloch, Samir Aftab, Kelly Dorji, Mukhesh Rishi, Farida Jalal, Ranjit, Govind Namdeo, Aman Verma, Ashok Samarth, Aditya Singh Rajput, Anil Nagrath , Raj Premi, Hiten Paintal and others.

DIRECTION

Mehul Kumar

STORY

 The plot of the film continues from the point where the first 'Krantiveer'—starring Nana Patekar etc —had ended. This time it is Roshni (Jahan Bloch), Pratap Narayan Tilak's daughter, who acts as a pivot to the whole effort of cleansing the system from within. If in the first part of the flick, it was to fight with the enemies coming from across the seas, this time it was with our own countrymen, who were definitely more vicious.

Roshni, who is now a fearless TV journalist, is helped in her venture of cleansing up the system by her college mates—Vishal (Sameer Aftab), Goldie (Aditya Singh Rajput) and Uday (Harsh Rajput).

Vishal is a young man and wants to get rid of sick elements of society at all costs. He is a very aggressive and determined person and wants to achieve all that which his father had lost. His determination bears fruit when his mission succeeds finally.

Uday comes from a political background and wants to root out corruption from the political system of the country.


On the other hand, there is Goldie, who comes from a very rich family but is disillusioned with it. He wants to remove and root out the corruption from the system to lessen the bad influence of money power in society.

What happens to their mission of cleansing the society and system of corruption and other bad influence is revealed in the later part of the flick.


PERFORMANCE

Jahan Bloch, the twenty something newcomer who plays the main character of Roshni (Nana Patekar's daughter) in Mehul Kumar's 'Krantiveer-The Revolution', comes across as fresh air but seems to have taken Nana Patekar's hollering too seriously. This looks especially out of place as the girl is out to expose corrupt netas, corporate honchos etc through her sting operations but continues to holler in old style.


When Bloch and her team of three youngsters decide to expose the bigwigs of politics, corporations through television sting operations they should have kept the language and style truly modern and in accordance with the times.

Roshni telling audience 'what to do,' even during her news reading session on television sounds preachy and absurd. In fact, the lady should have kept herself limited to her job instead of sermonizing to the whole population.

However, if director Mehul Kumar was trying to give a message to youth of the country through the characters of Roshni, Goldie, Vishal and Uday, then he was largely successful. In fact, the film rightly invites the youth of the country to join politics if they wanted to remove the corruption from the system.


But the film sorely lacks drama, which is must for a film to be successful with the masses. In fact, there is hardly any element of drama in the film. Govind Namdeo( in the character of a Neta) and Aman Varma( corporate head honcho) pass the muster in their respective characters. Others provide able support to the main cast of the flick.

STARDUST VERDICT

The film tries to create a past world where hollering and all that were accepted (remember Nana Patekar, Sunny Deol etc) as legitimate means of filmmaking, but times have changed. Present generation hardly finds that kind of cinema interesting and prefers understatements and subtle acting. An average fare.

Monday, June 28, 2010

उपऱ्यांच्या घशात कोकण रेल्वेच्या कॅन्टिन्स

उपऱ्यांच्या घशात कोकण  रेल्वेच्या कॅन्टिन्स

कोकणातील रेल्वे मार्गावर प्रमुख ठिकाणी गाड्यांना थांबे देण्याची तसेच गाड्यांची संख्या वाढविण्याचे अधिकार भारतीय रेल्वे मंडळाला असल्याचे सांगून या प्रश्नी कोकण रेल्वेचे व्यवस्थापन हात झटकून मोकळे होते.

******************

कोकण रेल्वेच्या व्यवस्थापनाला दणका देण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे आणि कणकवलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या सात जूनला कोकण रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तर त्यापूवीर् २९ मे रोजी मोहन केळुसकर यांच्या नेतृत्त्वाखाली कणकवली येथे सर्वपक्षीय कोकण रेल्वे प्रवासी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याच परिषदेमध्ये पालकमंत्री नारायण राणे यांची येत्या जुलै रोजी कणकवली आणि रत्नागिरी येथे काँग्रेस पक्षातफेर् 'रेल रोको' करण्याची घोषणा केली. या प्रश्नी शिवसेनेनेही येत्या ३० तारखेला आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. दरम्यान शिवसेनेच्या खासदारांनी रेल्वेमंत्री ममता बॅनजीर् यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आणि ममतादिदींनी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. काही का असेना, पण बारा वर्षानंतर तरी प्रमुख राजकीय पक्षांनी कोकणी प्रवाशांच्या हालअपेष्टांची अशा प्रकारे दखल घेतली 'हे नसे थोडके'!

कोकण रेल्वेच्या संदर्भात सर्व पक्ष एकत्रितपणे आंदोलन करीत नसले तरी सर्वांनी ज्या प्रमुख मागण्या केल्या आहेत, त्या लांेबकळत ठेवण्यात, त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात कोकण रेल्वने बाजी मारलेली आहे. त्यासाठी सांगितली गेलेली कारणेही अफलातून आहेत. संपूर्ण कोकणात रेल्वेचे टमिर्नल नसल्यामुळे गाड्या गोव्यात मडगावपर्यंत न्याव्या लागतात, उलट सावंतवाडी येथे अंदाजे अठरा ते वीस कोटी रुपये खर्च करून टमिर्नल उभारण्यास आपण तयार आहोत, पण तेथे कोकण रेल्वेला आवश्यक ती .१५ हेक्टर एवढी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारीच टाळाटाळ करीत आहेत, असे कोकण रेल्वेच्या व्यवस्थापनाकडून वारंवार सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर, सावंतवाडी येथे आवश्यक ती जागा उपलब्ध आहे का? आणि जिल्हाधिकारी ती देण्यास टाळाटाळ करतात असे जे कोकण रेल्वेच्या व्यवस्थापनाकडून सांगितले जाते, त्यात कितपत तथ्य आहे हे नारायण राणे हे महसूलमंत्री या नात्याने शोधून काढू शकतात. जागा उपलब्ध करून देण्यात अडचणी असतील तर त्यातून मार्गही काढू शकतात.

कोकणातील रेल्वे मार्गावर प्रमुख ठिकाणी गाड्यांना थांबे देण्याची तसेच गाड्यांची संख्या वाढविण्याचे अधिकार भारतीय रेल्वे मंडळाला असल्याचे सांगून या प्रश्नी कोकण रेल्वेचे व्यवस्थापन हात झटकून मोकळे होते. हा प्रश्न सहजासहजी सुटणारा नाही. त्यासाठी किमान कोकणातील खासदारांना दिल्ली दरबारी, आणि तीही एकत्रितपणेच, धडक मारावी लागेल, पण यासाठी पुढाकार कोण घेणार हासुध्द एक प्रश्नच आहे. एक दिवसाचे आंदोलन केले आणि आपण आवाज उठवला यावर समाधान मानून कोणत्याच राजकीय पक्षाला आता गप्प बसता येणार नाही.

आणखी प्रश्न स्थानिक माणसाच्या रोजगाराचा ! तो मात्र कोकण रेल्वेकडून सुटणारा नाही. सध्या कोकण रेल्वेत जवळपास चार हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी अडीच हजार प्रकल्पग्रस्त आहेत. मात्र तेथील नोकर भरतीतही प्रचंड गडबड असल्याचे कोकण रेल्वेच्या दस्तुरखुध्द अध्यक्षांनीच जाहीररित्या सांगून मागील भरतीची प्रक्रिया रद्द केली आहे. तेथील भरतीच्या भ्रष्टाचारात गुंतलेल्या एका 'दयानंदा'ला असेच मोकळे सोडून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे पर्सनल डिपार्टमंेटमध्ये उपमुख्य अधिकाऱ्याच्या पदावर असलेल्या या महाशयाने एकाच कुटुंबातील अनेक जणांना नोकरी देण्यासह खूप काही 'पराक्रम' केले. त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे रेल्वेच्या दक्षता विभागाला आढळून आले. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी शिफारस केलेली फाईल दक्षता विभागाने व्यवस्थापनाकडे मंजूरीसाठी पाठविली. पण व्यवस्थापनातील वरिष्ठांनी ती पद्धतशीरपणे दाबून ठेवली आणि दरम्यानच्या काळात त्या पठ्ठ्याला रेल्वेची नोकरी सोडून बाहेर खाजगी कंपनीत जाऊ दिले. त्यानंतर भ्रष्टाचाराचे सदर प्रकरण फाईलीमध्येच गडप झाले.

कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा ठिकठिकाणच्या स्थानकांवर स्थानिक लोकांनी चहा-खाद्य पदार्थांची कॅन्टिन्स सुरू केली. सुरुवातीच्या कठीण काळात या स्थानिक मंडळींनी मोठ्या कष्टाने ती चालू ठेवली. आता गाड्या वाढल्या, गर्दी वाढली तेव्हा कोकण रेल्वेने या कॅन्टिनधारकांची वर्षांची मुदत संपली या सबबीखाली नव्याने टंेडर्स काढून ही कॅन्टिन्स आपल्या मजीर्तील उपऱ्यांच्या घशात घालण्याची खेळी केली आहे. या संदर्भातही कोणा स्थानिक नेत्याने आवाज उठविलेला नाही.


Friday, June 25, 2010

Remembering Michael Jackson



राजा मनु और नूह..

राजा मनु और नूह..

 dharm article

हमने पढ़ा है कि राजा मनु को ही हजरत नूह माना जाता हैं। नूह ही यहूदी, ईसाई और इस्लाम के पैगंबर हैं। इस पर शोध भी हुए हैं। जल प्रलय की ऐतिहासिक घटना संसार की सभी सभ्यताओं में पाई जाती है। बदलती भाषा और लम्बे कालखंड के चलते इस घटना में कोई खास रद्दोबदल नहीं हुआ है। मनु की यह कहानी यहूदी, ईसाई और इस्लाम में 'हजरत नूह की नौका' नाम से वर्णित की जाती है।

इंडोनेशिया, जावा, मलेशिया, श्रीलंका आदि द्वीपों के लोगों ने अपनी लोक परम्पराओं में गीतों के माध्यम से इस घटना को आज भी जीवंत बनाए रखा है। इसी तरह धर्मग्रंथों से अलग भी इस घटना को हमें सभी देशों की लोक परम्पराओं के माध्यम से जानने को मिलता है।

नूह की कहानी : उस वक्त नूह की उम्र छह सौ वर्ष थी जब यहोवा (ईश्वर) ने उनसे कहा कि तू एक-जोड़ी सभी तरह के प्राणी समेत अपने सारे घराने को लेकर कश्ती पर सवार हो जा, क्योंकि मैं पृथ्वी पर जल प्रलय लाने वाला हूँ।

सात दिन के उपरान्त प्रलय का जल पृथ्वी पर आने लगा। धीरे-धीरे जल पृथ्वी पर अत्यन्त बढ़ गया। यहाँ तक कि सारी धरती पर जितने बड़े-बड़े पहाड़ थे, सब डूब गए। डूब गए वे सभी जो कश्ती से बाहर रह गए थे, इसलिए वे सब पृथ्वी पर से मिट गए। केवल हजरत नूह और जितने उनके साथ जहाज में थे, वे ही बच गए। जल ने पृथ्वी पर एक सौ पचास दिन तक पहाड़ को डुबोए रखा। फिर धीरे-धीरे जल उतरा तब पुन: धरती प्रकट हुई और कश्ती में जो बच गए थे उन्ही से दुनिया पुन: आबाद हो गई।

इतिहास

ND

मनु की कहानी : द्रविड़ देश के राजर्षि सत्यव्रत (वैवस्वत मनु) के समक्ष भगवान विष्णु ने मत्स्य रूप में प्रकट होकर कहा कि आज से सातवें दिन भूमि जल प्रलय के समुद्र में डूब जाएगी। तब तक एक नौका बनवा लो। समस् प्राणियों के सूक्ष् शरीर तथा सब प्रकार के बीज लेकर सप्तर्षियों के साथ उस नौका पर चढ़ जाना। प्रचंड आँधी के कारण जब नाव डगमगाने लगेगी तब मैं मत्स्य रूप में बचाऊँगा। 

तुम लोग नाव को मेरे सींग से बाँध देना। तब प्रलय के अंत तक मैं तुम्हारी नाव खींचता रहूँगा। उस समय भगवान मत्स्य ने नौका को हिमालय की चोटी 'नौकाबंध' से बाँध दिया। भगवान ने प्रलय समाप् होने पर वेद का ज्ञान वापस दिया। राजा सत्यव्रत ज्ञान-विज्ञान से युक् हो वैवस्वत मनु कहलाए। उक्त नौका में जो बच गए थे उन्हीं से संसार में जीवन चला।

विचारणीय है कि कितने लोग होंगे जो मनु और नूह को एक ही शख्स मानते होंगे या धार्मिक कट्टरता के चलते नहीं भी मानते होंगे। फिर भी यहाँ इतना तो कह ही सकते हैं कि तौरात, इंजिल, बाइबिल और कुरआन से पूर्व ही मत्स्य पुराण लिखा गया था, जिसमें उक्त कथा का उल्लेख मिलता है। यहाँ यह सिद्ध करने का प्रयास नहीं है कि अन्य धर्म ग्रंथों में पुराण से ही ली गई कथा है, जिसे अपने तरीके से गढ़ा। तथ् यह है कि उक्त घटना का स्थान, समय और परम्परा के मान से अलग-अलग प्रभाव पड़ा और लोगों ने इसे दर्ज किया। यह मानव जाति का इतिहास है कि किसी धर्म विशेष का।

संबंधित जानकारी खो

 


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive