Sunday, April 21, 2013

चाणक्यनीती - Chanakyaniti-9

चाणक्यनीती - Chanakyaniti-9


  • राजा एकदाच हुकुम करतो, शहाणा माणूस एकदाच काय ते बोलतो व कन्यादानही एकदाच करता येते. 
  • खालील पाच प्रकारच्या व्यक्ती वडीलांसारख्या मानल्या जातात. 
  1. जन्म देणारा 
  2. यज्ञादी संस्कार करणारा 
  3. विद्या शिकविणारा  
  4. संकटात रक्षण करणारा 
  5. अन्न देणारा - या त्या पाच व्यक्ती होत. 
  •  संसारात माताही पाच प्रकारच्या असतात. 
  1. राजाची पत्नी 
  2. गुरूची पत्नी 
  3. मित्राची पत्नी 
  4. गाय 
  5. स्वतःची आई - या पाच माता मनुष्याला सदा सर्वकाळ पूजनीय आहेत. 



चाणक्यनीती - Chanakyaniti-8

 चाणक्यनीती - Chanakyaniti-8 


  • लक्ष्मी चंचल आहे. आयुष्य, गरदार सर्व काही चंचल आहे. या चंचल जगात फक्त काही अचल असेल तर तो धर्म. धर्माचे आचरण ही सर्वात टिकाऊ संपत्ती आहे. 
  • आपल्या हाताने गुंफलेली माळ, आपल्या हातांनी उगाळलेले चंदन, आपण लिहिलेली माहिती, हि इंद्रलोकांतील सुखापेक्षाही अधिक शोभिवंत होते. 
  • रोजच्या व्यवहारात आपण काळात नकळत खूप चुका करतो. त्यामुळे अप्पाल्याला दैनंदिन जीवनात खूप त्रास होतो. 

Wednesday, April 17, 2013

चाणक्यनीती - Chanakyaniti-7

चाणक्यनीती - Chanakyaniti-7

  • पक्ष्यांत कावळा अधम समजला जातो; पशुंत कुत्रा हीन समाजाला जातो; परंतु दुस-याची निंदा करणारा मनुष्य सर्वांत हीन समजला जातो.  असा मनुष्य जिवंतपणीच सर्वनाश करतो. 

  • काश्याचे भांडे राखेने, तांब्याचे भांडे चिंचेने, वाहत्या पाण्याने नदी पवित्र होते. त्यानंतरच या सर्वांचा उपयोग करावा. 

  • प्रवासाचे वेगळेच महत्व आहे. प्रवास करणा-याचे ज्ञान वाढते. ही सारी दुनिया म्हणजे एक विद्यापीठ मानले गेले आहे; म्हणून माणसाने सतत प्रवास केला पाहिजे.

चाणक्यनीती - Chanakyaniti-6

चाणक्यनीती - Chanakyaniti-6


  • या चार गोष्टी विसरू नयेत.
  1. समुद्राला पावसाचे महत्व नसते.
  2. पोट भरलेल्याला भोजनाची इच्छा नसते.
  3. श्रीमंताला दान देणे व्यर्थ आहे.
  4. सूर्याचा उजेड असताना दिवा लावणे व्यर्थ आहे.

  • आयुष्यात जी सुख-दु:खे मिळायची ती दैवाधीन असतात म्हणून माणसाने कोणत्याही स्थितीत समाधानी असावे.
  • कोणत्याही धार्मिक प्रसंगी अगर दु:खदप्रसंगी आपल्या मनात एक प्रकारचे वैराग्य येते, हे वैराग्य ज्याला कायम टिकविता आले त्याला संसारात नेहमी समाधान लाभते.

Tuesday, April 16, 2013

AVAILABLE WHO TITLES



Image
Title, Summary & Price
http://apps.who.int/bookorders/MDIbookJPG/Book/17000009.jpg
Pathology and Genetics of Head and Neck Tumours
ISBN: 9283224175, Price: INR 4,270
Summary
Pathology and Genetics of Head and Neck Tumours is the latest volume in the new WHO series on histological and genetic typing of human tumours. This authoritative, concise reference book provides an international standard for pathologists and oncologists and will serve as an indispensable guide for use in the design of studies monitoring response to therapy and clinical outcome.

http://apps.who.int/bookorders/MDIbookJPG/Vignettes/tn_17000008.jpg
Pathology and Genetics of Tumours of Endocrine Organs
ISBN: 9283224167, Price: INR 4,270
Summary
This volume covers tumours of the pituary, the thyroid and parathyroid, the adrenal gland, the endocrine pancreas, and inherited tumour syndromes. Each entity is extensively discussed with information on clinicopathological, epidemiological, immunophenotypic and genetic aspects of these diseases. The book is an authoritative, concise reference, prepared by 150 authors from 20 countries. It contains more than 500 colour photographs, numerous MRIs, ultrasound images, CT scans, charts and more than 2900 references.

http://apps.who.int/bookorders/MDIbookJPG/Vignettes/tn_17000010.jpg
Pathology and Genetics of Tumours of the Lung, Pleura, Thymus and Heart
ISBN: 9283224183, Price: INR 4,270
Summary
This book is an authoritative, concise reference on the histological and genetic typing of tumours of the lung, pleura, thymus and heart. Prepared by 200 authors from 25 countries, it contains more than 670 colour photographs, numerous MRIs, ultrasound images, CT scans, charts and approximately 2200 references.

http://apps.who.int/bookorders/MDIbookJPG/Vignettes/tn_17000007.jpg
Pathology and Genetics of Tumours of the Urinary System and Male Genital Organs
ISBN: 9283224159, Price: INR 4,270
Summary
This new volume in the WHO series on histological and genetic typing of human tumours covers tumours of the kidney, the urinary system, the prostate, the testis and paratesticular tissue and the penis. Each entity is extensively discussed with information on clinicopathological, epidemiological, immunophenotypic and genetic aspects of these diseases.

http://apps.who.int/bookorders/MDIbookJPG/Vignettes/tn_17000005.jpg
Pathology and Genetics of Tumours of Soft Tissue and Bone
ISBN: 9283224132, Price: INR 4,270
Summary
This WHO classification covers tumours of soft tissue and bone including inherited tumour syndromes. Each entity is extensively discussed with information on clinicopathological, immunophenotypic and genetic aspects of these diseases.




http://apps.who.int/bookorders/MDIbookJPG/Vignettes/tn_17004004.jpg
WHO Classification of Tumours of the Breast, Fourth Edition
ISBN: 9283224337, Price: INR 4,725
Summary
WHO Classification of Tumours of the Breast is the fourth volume of the 4th Edition of the WHO series on histological and genetic typing of human tumours. This authoritative, concise reference book provides an international standard for oncologists and pathologists and will serve as an indispensable guide for use in the design of studies monitoring response to therapy and clinical outcome. Diagnostic criteria, pathological features, and associated genetic alterations are described in a strictly disease-oriented manner.

http://apps.who.int/bookorders/MDIbookJPG/Vignettes/tn_17004003.jpg

WHO Classification of Tumours of the Digestive System, Fourth Edition
ISBN: 92383224329, Price: INR 4,725
Summary
WHO Classification of Tumours of the Digestive System is the third volume of the 4th Edition of the WHO series on histological and genetic typing of human tumours.

http://apps.who.int/bookorders/MDIbookJPG/Vignettes/tn_17004002.jpg

WHO Classification of Tumours of Haematopoietic and Lymphoid Tissues, Fourth Edition
ISBN: 9283224310, Price: INR 4,270
Summary
WHO Classification of Tumours of Haematopoietic and Lymphoid Tissues is the second volume of the 4th Edition of the WHO series on histological and genetic typing of human tumours.

http://apps.who.int/bookorders/MDIbookJPG/Vignettes/tn_17004001.jpg

WHO Classification of Tumours of the Central Nervous System, Fourth Edition
ISBN: 9283224302, Price: INR 4,270
Summary
WHO Classification of Tumours of the Central Nervous System is the first volume of the 4th Edition of the World Health Organization series on histological and genetic typing of human tumours.
http://apps.who.int/bookorders/MDIbookJPG/Vignettes/tn_17000006.jpg

Pathology and Genetics of Tumours of the Skin
ISBN: 9283224140, Price: INR 4,270
Summary
This book provides an authoritative guide to the histological and genetic typing of human tumours of the skin. This volume covers keratinocytic, melanocytic, appendageal, haematopoietic, soft tissue and neural tumours, as well as inherited tumour syndromes.



Sunday, April 14, 2013

Hechi daan degi deva, tuza visar na vhava - Sant Tukaram

Hechi daan degi deva, tuza visar na vhava - Sant Tukaram

चाणक्यनीती - Chanakyaniti-5


चाणक्यनीती - Chanakyaniti-5


फुलात सुवास, तिळांत तेल, लाकडात आग, दुधात तूप, ऊसात गुळ, त्याप्रमाणे माणसाच्या मनात विचार असतात.

विषात अमृत मिळाले तर तेही घावे, घाणीत पडलेले सोनेही घ्यायला हरकत नाही.

हलक्या माणसांकडून शिकत येण्यासारखे असेल, तर तेही शिकून घ्यवे. 

आपल्या मनातील खाजगी गोष्ट चारचौघांना सांगू नये, स्वत:च्याच मनात ती ठेवावी व योग्य वेळ येताच ती प्रकट करावी.

Friday, April 12, 2013

Gudhi Padva is beginnings

 Gudhi Padva is beginnings

Bollywood celebs have by now tweeted a Happy Gudhi Padwa to Maharashtrian friends; Facebook enthusiasts have hoisted an e-Gudhi on their cover profile. For those who associated the first day of the Marathi cultural calendar with a quiet family bonding occasion laced with eclectic culinary joys, times have changed. The characteristic mounting of a garlanded Gudhi (flag) on a pole is now much more than an auspicious mahurta. A time for announcements of grand projects, investments, the all-embracing religious festival, heralding the arrival of Chaitra (spring), is an evolved event marked by mass-scale community participation, decorative shobhayatras, rangoli contests, musical shows with a liberal sprinkling of chafa (frangipani) flowers and signature concoctions like amba panha (raw mango drink). Not to factor in the greeting cards, miniature Gudhi gifts and the Gudhi Padwa-eve dos will be unfair to the industrious souls that have now legitimised the seasonal Gudhi Padwa commerce.
In Mumbai, known for its time-sensitivity as well as human disconnect, the Gudhi Padwa festivities are welcome exchanges. Historically, the mounting of a Gudhi signified victory in a war; the triumph of good over evil; a defining climatic change in the agricultural schedule. In the contemporary context, the Gudhi is a cultural motif. It binds the Maharashtrian community in a rejoicing moment, irrespective of caste and class divisions. Extending its celebratory good cheer to non-Maharashtrians, it is enjoyed as a state holiday. The festival is marked by ceremonial pujas in Maharashtra’s governmental as well as and non-government spaces, corporate offices and public corners that are embellished by marigold torans and neem-mango leaves. Its regional avatars are found in Goa, Madhya Pradesh, Andhra Pradesh and Karnataka.
Gudhi Padwa messaging exudes positivity and hope. It is more than a calendar reminder of New Year possibilities. Amid the jubilation, the rathyatras showcasing traditional pagdis and nauwaris, the srikhand-puri platter, the Chaitra Chahool entertainment evenings, Gudhi Padwa is a shared community slot for determining our collective trajectory. Let us raise a Gudhi that elevates us as a people.

Take a stroll in Konkan orchards, biting into that juicy hapoos

Take a stroll in Konkan orchards, biting into that juicy hapoos
This summer, forget buying mangoes from the market. Instead, how about a leisurely stroll in a mango orchard in the Konkan and plucking juicy alphonsos?
Well, the state’s tourism body, along with a group of locals from the Konkan region, to give mango lovers a first-hand experience of the king of fruits during a mango festival it will organise.
The Maharashtra Tourism Development Corporation expects over 5,000 tourists to visit this festival that will be held between April 11 and June 9. Besides, mangoes, other specialties of the region like jackfruit, cashew and blueberries will also be on offer, said an official.
Tour operators say that indigenous events like this one will help the state attract tourism in the long run. Ajay Prakash of Nomad Travels in Andheri (west) said, “I am sure mango lovers, especially from Mumbai, would love to have something like this.”
Managing director of Maharashtra Tourism Development Corporation Jagdish Patil said, “This festival is being organised for the first time ever to give mango lovers a different opportunity to enjoy hapoos in the lap of nature.”
Andheri resident Suresh Rai, who seemed quite kicked about the mango fest, said he would love to be part of this festival. “Connecting with mango lovers and plucking fresh mangoes from trees should be quite an experience. I wonder how many of us city folks have experienced this before,” said Rai.

Thursday, April 11, 2013

Indian calender is Best in all worlds calender




श्रेष्ठतम कालगणना का प्रतीक भारतीय नववर्ष


भारत का दुर्भाग्य है कि एक जनवरी आते ही नववर्ष की शुभकामनाओं का तांता लग जाता है किन्तु अपने नव संवत्सर पर गर्व करने में हमें संकोच लगता है। जबकि भारतीय कालगणना का विश्व में मुकाबला नहीं हैं। क्योंकि यह कालगणना ग्रह नक्षत्रों की गति पर आधारित है। यहां प्रत्येक मास में पूर्णिमा को जो नक्षत्र होता है, उसी नाम पर भारतीय महीनों का नाम रखा गया है। चित्रा नक्षत्र के आधार पर चैत्र, विशाखा नक्षत्र के आधार पर वैशाख, ज्येष्ठा नक्षत्र के आधार पर ज्येष्ठ, उत्तराषाढ़ा नक्षत्र के आधार पर आषाढ़, श्रवण नक्षत्र के आधार पर श्रावण, उत्तराभाद्रपद नक्षत्र के आधार पर भाद्रपद, अश्विनी नक्षत्र के आधार पर आश्विन, कृतिका नक्षत्र के आधार पर कार्तिक, मृगशिरा नक्षत्र के आधार पर मार्गशीर्ष, पुण्य नक्षत्र के आधार पर पौष, मघा नक्षत्र के आधार पर माघ, उत्तर-फाल्गुनी नक्षत्र के आधार पर फाल्गुन मास निर्धारित है। चन्द्रग्रहण, सूर्यग्रहण की वर्षों पूर्व की कालगणना भारतीय पंचांग में है। फिर भी विक्रमी संवत् पर गर्व करने में संकोच क्यों? कुछ दिन पूर्व शताब्दी का सबसे बड़ा सूर्यग्रहण हुआ। भारतीय ज्योतिष के विद्वानों ने बहुत पहले से बताना प्रारंभ कर दिया कि अमुक दिन, अमुक समय सूर्यग्रहण होगा। किन्तु यूरोपीय विद्वानों ने अविश्वास का वातावरण बनाना प्रारंभ कर दिया। भारी शोध के बाद नासा ने पता किया कि भारतीय ज्योतिष में जो कहा गया है, वही ठीक है। किन्तु आगे ही गणनायें ठीक होंगी इसकी कोई गारंटी नहीं है, याने फिर से एक अविश्वास की रेखा।
अपनी कालगणना का हम सतत स्मरण करते हैं किन्तु हमें ध्यान नहीं रहता है। जब हम किसी नये व्यक्ति से मिलते हैं तो उसे अपना परिचय देते हैं कि अमुक देश, प्रदेश, या गांव के निवासी हैं, अमुक पिता की संतान है। इसी प्रकार जब हम किसी शुभ कार्य का संपन्न करन के लिए किसी देव शक्ति का आवाहन करते हैं तो उसे संकल्प करते समय अपना परिचय बताते हैं। संकल्प के समय पुरोहितगण एक मंत्र बोलते हैं, जिस पर हम विशेष ध्यान नहीं देते किन्तु उस संकल्प मंत्र में जो कहा गया है उसमें हमारी कालगणना भी है। मंत्रोच्चार कुछ इस प्रकार से है- ऊं अस्य श्री विष्णु राज्ञया प्रवर्त्य मानस ब्राह्मणों द्वितीय परार्द्धे, श्वेत वाराह कल्ये, वैवस्वत मनवन्तरे, अष्टाविंशतितमे कलियुगे, कलि प्रथम चरणे, जम्बू द्वीपे भरतखण्डे अमुक नाम, अमुक गोत्र आदि... पूजनं/आवहनम् करिष्यामउहे। मंत्र में स्पष्ट है कि हय ब्रहमा जी आयु के दो परार्द्धों में से यह द्वितीय परार्द्ध है। इस समय श्वेत वाराह कल्प चल रहा है। कल्प को ब्रहमा जी आयु का एक दिन माना गया है किन्तु यह कालगणना की इकाई भी है। एक कल्प में 14 मनवन्तर, 1 मनवन्तर में 71 चतुर्युग तथा एक चतुर्युग में 43 लाख 20 हजार वर्ष होते हैं जिसका 1/10 भाग कलियुग, 2/10 भाग द्वापर, 3/10 भाग त्रेता तथा 4/10 भाग सतयुग होता है। इस समय सातवें वैवस्वत नामक मनवंतर का अट्ठाईसवां कलियुग है। हमें स्मरण होगा कि महाभारत का युद्ध समाप्त होने के 36 वर्षों बाद भगवान श्रीकृष्ण ने महाप्रयाण किया। यह घटना ईस्वी सन प्रारंभ होने से 3102 वर्ष पहले की है। मान्यता है कि श्रीकृष्ण भगवान के दिवंगत होते ही कलियुग प्रारंभ हो गया अर्थात ईस्वी सन् 2013 में कलियुग को प्रारंभ हुये 5115 वर्ष हो गये। जिसे युगाब्द या कलि संवत कहते हैं। बृह्म पुराण में भी लिखा गया है कि यही वह दिन है जब बृह्मा जी ने सृष्टि की रचना की है।
'चैत्र मासे जगद्बृह्मा ससर्ज पृथमेतऽहनि, शुक्ल पक्षे समग्रन्तु तदा सूर्योदये गति।।'
इसी दिन सम्राट विक्रमादित्य ने श्रेष्ठ राज्य की स्थापना की। इसी कारण विक्रम संवत भी चैत्र शुक्ल प्रतिपदा को ही प्रारंभ होता है। चैत्र शुक्ल प्रतिपदा जिस वार को होती है वही संवत् का राजा होता है तथा जिस वार को सूर्य मेष राशि में प्रवेश करता है वह संवत् का मंत्री होता है। सूर्य की अन्य संक्रांतियों द्वारा वर्ष की सामाजिक, आर्थिक, राजनैतिक स्थितियों का निर्धारण होता है। क्या अन्य किसी कालगणना में इतनी सूक्ष्म व्याख्या है? उत्तरी भारत में तो होली के बाद संवत सुनने की परम्परा को पुण्यदायी माना गया है। पुरोहित गण संवत सुनने से गंगा के स्नान के समान फल मिलने की बात कहते है। यही संवत भारतीय समाज के पर्व, त्योहारों, वैवाहिक संस्कारों समेत समस्त संस्कारों की रीढ़ है।
सारी श्रेष्ठताओं के बाद भी विक्रमी संवत भारत का राष्ट्रीय पंचांग नहीं बन सकता यह स्वाभाविक कौतूहल का विषय है। सन् 1996 तक तो हम संसद में आम बजट भी अंग्रेजों के समयानुसार शाम को 5 बजे प्रस्तुत करते थे। जबकि 5 बजे संसद व अन्य सरकारी कार्यालय बंद होने का समय निर्धारित किया गया है। लेकिन ऐसा हमने अंग्रेजों को खुश करने के लिए किसी जमाने में किया था। क्योंकि जब भारत में शाम का 5 बजता है तो इंग्लैंड में दिन का साढ़े ग्यारह बजता है। हम इंग्लैंड की घड़ी से बजट पेश करते थे, इतना ही नहीं ऐतिहासिक शब्दावली में ईसा से पूर्व (बीसी) तथा ईसा के बाद (एडी) शब्दों का प्रयोग करने लगे। अर्थात हमारी समय गणना का आधार ईसा मसीह हो गये, इसे हम आजादी के सातवें दशक में भी बदल नहीं पाए क्योंकि आज़ाद हिंदुस्तान का पहाल गवर्नर जनरल माउंटबेटन को बनाया गया। उन्होंने हमारी ओर से भारत के प्रथम राष्ट्राध्यक्ष के रूप में किंग जार्ज के प्रति वफादारी की शपथ ली, इसी कारण 14/15 अगस्त की मध्यरात्रि को अंसख्य शहीदों के बलिदानों को धूल धूसरित का ब्रिटिश झण्डा सलामी देकर सम्मानपूर्वक उतारा गया। अंग्रेजियत में रचे बसे पंडित नेहरू के हाथ में देश की बागडोर तो आ गयी किन्तु इंडियावादी दृष्टि से भारत को मुक्ति नहीं मिल सकी।
उसी का परिणाम था कि जब 1952 में प्रो0 मेघनाद शाहा की अध्यक्षता में पंचांग सुधार समिति बनी तो उसने भी भारतीयता को आगे बढ़ने से रोक दिया। भले ही प्रो0 साहा ने पंचाग का निर्धारण करते समय कहा था कि वर्ष का आरम्भ किसी खगोलीय घटना से होना चाहिए। उन्होंने ग्रेगेरियन कैलेण्डर के विभिन्न महीनों में दिनों की संख्या में असंगतता पर सवाल भी उठाये थे किन्तु जन पंचाग सुधार समिति की रिपोर्ट देश के सामने आयी तो पता चला कि वैज्ञानिक दृष्टिकोण से उपयुक्त मानकर शक संवत् को राष्ट्रीय पंचाग तथा ग्रेगेरियन कैलेण्डर को अन्तरराष्ट्रीय कैलेण्डर के रूप में मान्यता दे दी गयी। वस्तुतः समिति का यह कुकृत्य भी इण्डियावादी दृष्टिकोण को ही प्रकट करता है। शंक संवत् ग्रेगेरियन कैलेण्डर से 79 वर्ष छोटा है तथा विक्रम संवत 57 वर्ष बड़ा है। ऐसी स्थिति में यदि विक्रम संवत को समिति राष्ट्रीय पंचाग मानती तो अंग्रेजों के नाराज होने का खतरा था।
वैसे भी शक संवत् नितांत अवैज्ञानिक है जिसका प्रथम दिन ही तय करने के लिये ग्रेगेरियन कैलेण्डर का सहारा लिया गया। शक संवत् में वर्ष का आंरभ 22 मार्च से होता है। वर्ष में कुल 365 दिन है जबकि लीप वर्ष में 366 दिन होते हैं। यही व्यवस्था ग्रेगेरियन कैलेण्डर में भी है। इस शक संवत् में चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ़, श्रावण एवं भाद्रपद याने प्रारंभ के 6 महीने 3+31 दिनों के तथ आश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ एवं फाल्गुन याने बाद के 6 महीने 30-30 दिनों तय कर दिये गये। लीप वर्ष में वर्ष का आरंभ 21 मार्च से ही माना जायेगा। यही चैत्र का प्रथम दिन भी होगा। कहने का तात्पर्य यह है कि जैसा मन में आ जाये वैसा ही लिख दिया जाय भले ही लिखने का कोई आधार हो या न हो। लीप वर्ष के अलावा चैत्र भी 30 दिन का है। लगभग यही स्थिति ग्रेगेरियन कैलेण्डर की भी है। उसका भी वैज्ञानिकता से दूर दराज का कोई रिश्ता नहीं है। इन दोनों पंचागों में 365 दिन 6 घंटे का हिसाब तो है किन्तु 9 मिनट 11 सेकेंड का कोई हिसाब नहीं जबकि पृथ्वी अपनी धुरी पर इतने ही समय में सूर्य का एक चक्कर लगाती है।
ग्रेगेरियन कैलेण्डर का मुख्य आधार रोमन का कैलेण्डर है जो ईसा से 753 साल पहले चला था उसमें 10 माह तथा 304 दिन थे। उसी के आधार पर सितम्बर 7वां, अक्टूबर आठवां, नवम्बर नवां तथा दिसम्बर 10वां महीना था। 53 साल बाद वहां के शासक नूमा पाम्पी सियस ने जनवरी और फरवरी जोड़कर 12 महीने तथा 355 दिनों का रोमन वर्ष बना दिया तथा अत्यंत हास्यापद तरीके से सितंबर 9वां, अक्टूबर 10वां, नवम्बर 11वां तथा दिसम्बर 12वां महीना हो गया तो आज तक चल रहा है। ईसा के जन्म से 46 साल पहले जूलियस सीजर ने रोमन वर्ष 365 दिनों का कर दिया। 1582 ई. में पोप ग्रेगरी ने आदेश करके 4 अक्टूबर को 14 अक्टूबर कर दिया। मासों में दिनों का निर्धारण भी मनमाने तरीके से बिना क्रमबद्धता को ध्यान रखे हुये कर दिया गया। किंतु इन सबसे अधिक दुर्भाग्यपूर्ण यह है कि इन्ही पंचागों को हमने सर्वश्रेष्ठ मानकर स्वीकार कर लिया। इसी प्रकार इस्लामिक कालगणना भी असंगतता से भरपूर है। पता ही नहीं कि रमजान का महीना कौनसा होगा, कब होगा।






चाणक्यनीती - Chanakyaniti-4

चाणक्यनीती - Chanakyaniti-4



सिंहापासून शौर्याचा गुण,

कोंबड्यापासून योग्य वेळी जागे होऊन आरवणे, चोर आल्याची सूचना देणे, मित्र व शत्रू यांची पारख हे चार गुण,

कावळयापासून धूर्तता, एक नजरेने सर्वत्र पाहणे, भेसूर ओरडणे, कोणी आल्याची सूचना देणे, 

कुत्र्यापासून स्वामिभक्ती, घराची राखण, शत्रू आल्याची सूचना, संकट आल्यावर धावून जाणे, चावणे,

गाढवापासून ओझे उचलणे, मार खाऊनही कुरकुर न करणे, या गोष्टी शिकव्यात.


जो तो आपल्या इच्छेनुसार यातील गुण घेतो.

चाणक्यनीती - Chanakyaniti-3

 चाणक्यनीती - Chanakyaniti-3




  • प्रत्येक जीव म्हणजे मायाच आहे. तो प्रत्येक माणसाला परमात्म्याशी संबंध ठेवायला लावतो.

  • गर्विष्ठ माणसाला व मुर्खाला त्यांच्या म्हणण्यास मन देऊन, विद्वानांना खरे बोलून आपलेसे करून घेत येते.

  • जो शब्दाशब्दाला रागावतो, वाईट बोलतो, दरिद्री असतो, बरोबरींच्याशीही भांडण करतो असा माणूस म्हणजे नरकातून परत आलेला माणूसच होय.

  • आपली कन्या नेहमी आपल्याहून श्रेष्ठ असलेल्या कुळात द्यावि.

  • मुलाला शाळेत घालावे.

  • मित्राला धार्मिक कार्यात मदत करावी.

Wednesday, April 10, 2013

अध्यात्मवादी कॅलेंडर चित्रकार पी. सरदार Spiritual Calender painter P. Sardar

हिंदू धर्मात ब्रह्मा , विष्णू , आदी देवता धर्म , अर्थ , काम यांचे दाता साक्षात मोक्ष देणारे एकमात्र ज्ञानस्वरूपी , अविनाशी ज्ञानगम्य व उद्वैत महादेव शंकर आहेत. सृष्टीच्या निर्मितीत निर्गुण परमात्मा सगुण महादेव बनून अवतीर्ण झाले आहेत. सर्व देवतांचे लय महादेवातच आहे. देवांचे देव महादेव शंकर आहेत. म्हणूनच आपण महाशिवरात्री उपासना पूजा अर्चा करतो , पण या भगवान महादेव शंकराची विविध रूपांतील शेकडो चित्रे ज्यांच्या हातातून घडली. त्यांच्या कुंचल्यातून तयार झालेल्या शिवप्रतिमांची लाखो कॅलेंडर्स छापली गेली. घराघरात मंदिरात त्याची विधिवत पूजा अर्चा आजही आपण करत आहोत ते कोल्हापूरचे चित्रकार ' पी. सरदार ' कॅलेंडर चित्रांचा सरदार म्हणून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व जाती धर्मांची देव देवतांची कॅलेंडर्स तयार करून कला जगतात आपल्या कोल्हापूरच्या चित्रकाराने कीर्ती मिळवून दिली.

चित्रकार पी. सरदार हे मुस्लिम समाजात जन्मले. सरदार महम्मद पटेल असे त्यांचे नाव. ६ ऑगस्ट १९३८ साली हातकणंगले येथे जन्मले. प्रथम काही काळ मुंबई येथे व नंतर परत आपल्या मातृभूमी कोल्हापुरात राहून कॅलेंडर आर्स्टिस्ट म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. चेन्नई , कोलकाता , दिल्ली , मुंबई , शिवकाशी येथील कॅलेंडर प्रेस कंपन्यांचे व्यापारी प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी कोल्हापूर येथे येऊन त्यांच्याकडून कॅलेंडर चित्रे बनवून घेत आणि त्यांच्या लाखो प्रती मुद्रांकित करून घराघरात , मंदिरात , दुकानात , कारखान्यात त्या पोहोचल्या जात. पी. सरदार यांनी सा‍ऱ्या जाती धर्माची देवदेवतांची चित्रे तयार केली. ' सबका मालिक एक ' हे त्यांच्या चित्रातून पुढे आले. त्यांची बहुतेक चित्रे हिंदू धर्माच्या देवदेवतांची आहेत. रामायण , महाभारताचा त्यांनी बारकाव्याने अभ्यास केला. आणखी एक गुण त्यांच्या अंगी होता तो आध्या‌त्मिकतेचा. जनमानसातील अध्यात्म्याचा त्यांनी अभ्यास करून लोकांच्या भावना , निष्ठा यावरून त्यांनी देवदेवतांची चित्रे तयार करताना देवांचा देव महादेव शंकर यांची शेकडो चित्रे त्यांच्या कुंचल्यातून साकारली. भगवान शंकराच्या चरित्र्यावरून त्यांची विविध रूपांतील , विविध अवतारांतील चित्रे त्यांनी घडवली. शंकर पार्वती , गणपती , नंदी अशी अनेक रूपके त्यांच्या शिवचरित्र चित्रात दिसून येतात. शिवशंकराचे अस्सल दर्शन त्यांनी आपल्या चित्रात दाखवले म्हणून आजही त्यांची शिवचित्रांचे आपण पूजन करत आहोत. त्यांच्या या चित्रांना अध्यात्माचा चिरंतर भावनांचा गंध आजही दरवळत आहे. १५ मे १९९४ रोजी ते पैगंबरवासी झाले. पण त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा दारा सरदार हे चित्रनिर्मितीचे काम अखंडपणे करत आहे. त्यांच्याही हातून अशी सर्वधर्मीय चित्रे तयार होत आहेत. प्रतिभानगरात त्यांचा स्टुडिओ आहे.
कोल्हापूरच्या कलानगरीतील पी. सरदार हे चित्रकार कलाजगतात कॅलेंडर चित्राचे सरदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी रंगलेपणाचे माध्यम निवडले ते अपारदर्शक जलरंग (ओपेक पोस्टर कलर). हे अत्यंत अवघड असे तंत्र आहे. या तंत्राने चित्र काढणारे चित्रकार मोजकेच या जगात होऊन गेले. त्यातील हे एक अपारदर्शी जलरंगावर प्रभुत्व असणारे ; अभ्यासपूरक रेखांकन , रेखीव व सुबक रंगाच्या कोमल रंगछटांचा वापर करून भावस्पर्शी आध्यात्मिक चित्रनिर्मिती करणा‍ऱ्या या कलावंतास अभिवादन!
चित्रकार प्रशांत जाधव
समन्वयक , कोल्हापूर आर्ट फौंडेशन

Iron Lady - Margaret Thatcher's Kind Heart

मृदू स्वभावाची ‘आयर्न लेडी!’ 

Iron Lady - Margaret Thatcher's Kind Heart

- भारतकुमार राऊत

ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर गेल्या आणि एरवी खमक्या वाटणाऱ्या , सरावलेल्या पत्रकारांच्याही मनाचा बांध फुटलाच . थॅचरबाईंची जादूच तशी होती . त्या पंतप्रधान असताना त्यांच्यावर अखंडपणे टीकेचे आसूड ओढणारेही खासगी जीवनात त्यांचा सल्ला घेत राहिले आणि थॅचरबाई मोकळ्या मनाने साऱ्यांच्या सुख - दुःखांशी समरस होत राहिल्या .

' मॅगी इज नो मोअर ...!' लंडनस्थित पत्रकार महिलेनं फोनवर ही बातमी फोडली आणि तिच्या अवसानालाच रडू फुटलं . खरं तर ब्रिटिश पत्रकार तसे खमक्या स्वभावाचे . पण ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर गेल्या आणि सरावलेल्या पत्रकारांच्याही मनाचा बांध फुटलाच . थॅचरबाईंची जादूच तशी होती . त्या पंतप्रधान असताना त्यांच्यावर अखंडपणे टीकेचे आसूड ओढणारेही खासगी जीवनात त्यांचा सल्ला घेत राहिले आणि थॅचरबाई मोकळ्या मनाने साऱ्यांच्या सुख - दुःखांशी समरस होत राहिल्या .

मार्गारेट थॅचर उर्फ मॅगी यांना पहिल्यांदा अगदी जवळून पाहिलं , तेव्हा त्यांना पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्याला सात वर्षे लोटली होती . आता त्या ब्रिटिश संसदेच्या सदस्य नव्हत्या . एक दिवस बिग बेन घड्याळाखालच्या ऐतिहासिक ब्रिटिश पार्लमेंट इमारतीच्या मुख्य दरवाज्याच्या पायऱ्या चढत असताना एक वयस्कर महिला लगबगीने बाहेर पडताना दिसली . ज्या वेगानं ती पायऱ्या उतरली , त्याच झपाटयाने ती कार पार्किंगच्या दिशेने गेली . काही मिनिटांतच एक छोटी गाडी संसदगृहाच्या आवाराच्या बाहेर पडली . गाडी ती महिलाच चालवत होती . सोबतीला कुणीच नाही . आणि एकदम डोक्यात लख्ख प्रकाश पडला , ती महिला म्हणजे साक्षात मार्गारेट थॅचर होत्या . सोबत मागे - पुढे धावणारे बंदुकधारी सुरक्षारक्षक नाहीत , पुढे मोठ्ठयानं टाहो फोडणारी पायलट व्हॅन नाही ... फार काय , ड्रायव्हर आणि सेक्रेटरीही नाही . ब्रिटनवर विक्रमी ११ वर्षे राज्य करणारी ही ' आयर्न लेडी ' असं साधंसुधं जीवन जगत होती . ते पाहिलं आणि भारतातील लोकशाहीचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या अवती - भवतीची सुरक्षा व्यवस्था ओघानेच आठवली .

दोनच दिवस गेले आणि मॅगी पुन्हा दिसल्या . आता त्या पार्लमेंटच्या कॉफी शॉपमध्ये गरम कॉफीचे घुटके घेत काहीसं वाचत बसल्या होत्या ... अगदी एकट्याच ! भेटावं का त्यांना !... हा प्रश्न मनात रेंगाळत असतानाच त्या उठल्या . आपला कप काऊंटरवर ठेवला आणि हातातली पर्स सावरत निघाल्या . पाय आपसूक त्यांच्या दिशेने वळले आणि त्यांची वाट अडली . चेहऱ्यावर त्यांचं ते ओळखीचं स्मितहास्य होतंच . ' तू आशियातला आहेस ?' त्यांनी अचानक विचारलं . मी भारतातून आलेला पत्रकार आहे , ही ओळख पटताच म्हणाल्या , ' तुला रस असेल , तर आपण पुन्हा भेटू या . मला भारतातील काही घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत .' मी हो म्हटलं आणि त्या तशाच लगबगीनं निघाल्या . आता यांना कुठे भेटायचं ?, हे भलं मोठं प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर होतंच . इतक्यात त्याच वळल्या . खुणेनंच मला जवळ बोलावलं आणि म्हणाल्या , ' तू जर रोज इथं येत असशील , तर उद्या दुपारी दोन वाजता इथेच ये . आपण १५ मिनिटं बोलू ... पण छापण्यासाठी नाही . जस्ट वन ऑन वन !'... वाक्य संपलं आणि त्या तशाच गेल्यासुद्धा .

दुसऱ्या दिवशी त्याच टेबलवर त्याच खुर्चीत त्या बसलेल्या होत्या . स्वागताचे प्राथमिक उपचार झाल्यावर त्यांनी पर्समधून एक नोंदवही काढली . त्यात त्यांच्या काही शंका आणि प्रश्न यांची टिपणे होती . मॅगीची शिस्त अशी बिनतोड होती .

बोलायला सुरुवात होण्यापूर्वी त्या म्हणाल्या , ' आजच्या कॉफीचं बिल मी भरणार आहे .' मला या वाक्याचा अर्थ तेव्हा समजला नाही . पुढे लंडनच्या शिरस्त्यांची ओळख झाल्यावर कळलं की , ही बिलं ज्याची त्यानं भरायची असतात आणि कुणाला दुसऱ्याचं बिल द्यायचं असेलच , तर त्याची आगाऊ सूचना द्यायची असते . माझ्यासारख्या भारतीय पत्रकाराला ही बाब चमत्कारिकच वाटली .

मॅगीला भारताबाबत अनेक शंका प्रश्न होते . भारतात तेव्हा राजकीय अस्थैर्य होते . अटलबिहारी वाजपेयी यांचं १३ दिवसांचं सरकार पडलं होतं . नंतर एच . डी . देवेगौडा आणि इंदरकुमार गुजराल यांची सरकारं देशाने अनुभवली होती . या साऱ्या अस्थैर्याचा देशाच्या व्यवस्थेवर काय परिणाम होतो , ते मॅगीना जाणायचं होतं . त्यांनी शेकडो प्रश्न विचारले . माझी उत्तरं टिपून घेतली . पुनःपुन्हा शंका विचारल्या . हे करताना बैठकीची विहित वेळ संपली . वही बंद करत त्या म्हणाल्या , ' मला आणखी किती तरी वेळ बसायला आवडलं असतं . पण वेळ नाही .' ' तुम्हाला दुसरी अपॉईटमेंट आहे का ?', माझा भाबडा प्रश्न . ' तसं नाही . पण तुझ्याकडे मी इतकाच वेळ मागितला होता . आपण पुन्हा भेटू '. दोन कप कॉफीचं बिल देऊन त्या उठल्या . देशाच्या माजी पंतप्रधानाला कॉफीचे संसदगृहातच पैसे मोजावे लागतात , हेही भारतीय मनाला झेपणारं होतं .

नंतर त्या वारंवार भेटत राहिल्या . ब्रिटिश संसदगृहातील ऐतिहासिक लायब्ररी त्यांच्याचमुळे पाहता आली . स्वतःचा ' गेस्ट ' म्हणून त्या तिथे घेऊन गेल्या आणि अनेक दुर्मिळ ग्रंथ त्यांनी दाखवले . शेक्सपियरपासून सर विस्टन चर्चिल यांच्या युद्धकथांपर्यंतची अनेक पुस्तकं आपल्या हातात घेऊन न्याहाळता आली . नंतर त्यांनी स्वाक्षरी केलेले ' १० डाऊनिंग स्ट्रीट ' हे राजकीय आत्मचरित्राचं पुस्तकही दिलं . १९७७मध्ये ( कै ) ना . . गोरे भारताचे उच्चायुक्त म्हणून लंडनला गेले . त्यावेळी मॅगी पंतप्रधान नव्हत्या . पण ब्रिटिश राजकारणात त्यांचा दबदबा होता . नानासाहेबांचा आणि त्यांचा चांगला स्नेह जमला होता . मी महाराष्ट्र्रातला आहे आणि नानासाहेबांना ओळखतो , हे समजल्यावर त्यांना विशेष आनंद झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं .

स्वतःच्या आयुष्याबद्दल मॅगी फारच थोडं बोलत . एकदा त्यांना खोदून विचारलं की लोक तुम्हाला आयर्न लेडी म्हणतात , तुम्हाला काय वाटतं ? पुस्तकातून डोकं वर काढून मंद स्मित करत त्या म्हणाल्या , ' मला परिस्थितीनं तसं बनवलं . १९७९ साली मी सूत्रं हाती घेतली तेव्हा परिस्थितीच अशी होती की , लोकेच्छेच्या विरोधी जाऊन काही निर्णय घ्यावे लागले आणि एकदा निर्णय घेतला की , त्याला चिकटून राहायचं असं कुठल्याही महिलेप्रमाणं मलाही वाटलं , तशीच मी वागले आणि मीडियानं मला आयर्न लेडी बनवलं . प्रत्यक्षात मी आई आहे , आजी आहे ...' हे महिला जगताचं वैश्विक सत्यच त्या वदल्या .

जगातल्या अनेक देशांत त्या फिरल्या , पण त्यांना आवडणाऱ्या गोष्टी त्यांना भारतातच सापडल्या . म्हणाल्या , ' ताजमहालसारखी आपली स्मृती जपली जाणार असेल तर कोणाही महिलेला मुमताजमहल व्हायला आवडेलच .' कधी पंतप्रधान होऊ असं वाटलं होतं का , या प्रश्नावर त्यांनी एक आठवण सांगितली , ' भारतात मी आले असता एक गुरू मला भेटले . तेव्हा तेथे आणीबाणी जारी होती . ते गुरु मला म्हणाले की , तू तुझ्या देशाची पंतप्रधान होशील ... अजून चार वर्षांनी , आणि तो कालावधी सात , नऊ किंवा ११ वर्षांचा असेल . आणि मी ११ वर्षं पंतप्रधान राहिले . हा योगायोग होता की द्रष्टेपणा हे ठाऊक नाही .'

मॅगीचं वाचन अफाट होतं . दादाभाई नवरोजी आणि रवींद्रनाथ टागोरांपासून मनोहर माळगावकरांच्या कादंबऱ्यांपर्यंत अनेक भारतीय लेखक , विचारवंत , राजकीय नेते यांच्या विचारांचं वाचन त्यांनी केलं होतं . ' निवृत्तीच्या आयुष्यात तुम्ही वेळ कसा घालवता ?'... ' अतिशय आनंदात ', त्या चटकन म्हणाल्या . ' इतक्या वर्षांच्या सार्वजनिक जीवनात स्वतःचं आयुष्य वाटयाला कधी आलंच नाही . ते आता उपभोगते . इतकी पुस्तकं वाचायची राहिली आहेत , ती वाचून पुरी होईपर्यंत जगावं , इतकीच आता इच्छा आहे '... त्या असं म्हणाल्या आणि त्यांनी गाडी चालू केली . टेम्सच्या किनाऱ्यावरून गाडी वळेपर्यंत मी पाहातच राहिलो .

या गोष्टीला आता १४ वर्षं झाली . मॅगी गेल्या . त्यांची वाचायची पुस्तकं वाचून झाली असतील का ?

NEW TITLES FROM RANDOM HOUSE .

NEW TITLES FROM  RANDOM HOUSE .

ISBN
TITLE
AUTHOR
MRP
CATEOGRY
9780552169394
S.E.C.R.E.T.
ADELINE ,EM
399
FICTION
9781781090091
People of Forever are not Afraid, The
BOLANJIU SHANI
699
FICTION
9780701186876
Tale of Raw Head and Bloody Bones, The
WOLF JACK
899
FICTION
9781846059544
Don’t Let Me Go
LEWIS SUSAN
599
FICTION
9780091948054
2-Day Diet, The
HARVIE
550
DIET
9780099578291
On Hewing Street
RUSSO RICHARD
450
BIOGRAPHY
9781847946249
Power of Habit, The
DUHIGG CHARLES
450
MANAGEMENT
9780099563693
Uninvited Guests, The
JONES SADIE
450
FICTION
9780552159968
Dark Angel
JUNGSTEDT ,MARI
450
FICTION
9780352346933
Accidental Call Girl, The
DA COSTA , PORTIA
350
FICTION
9780099552574
Stolen Souls
NEVILE ,STUART
450
FICTION


Tuesday, April 9, 2013

चाणक्यनीती - Chanakyaniti-2


 चाणक्यनीती - Chanakyaniti-2


  • आपली पत्नी, आपल्याला रोज मिळणारे भोजन आणि आपल्याला मिळणारा पैसा यातच माणसाने संतोष मानावा. पण विद्या शिकण्यात, जपतप करण्यात व दानधर्म करण्यात कधीही अल्पसंतुष्ट राहू नये. 

  • वेड्यावाकड्या वाढलेल्या झाडांना कोणी हात लावत नाही, म्हणून अतिनम्र स्वभावही चांगला नाही.

  • ज्या ठिकाणी उपजीविकेचे काहीही साधन नसते, भाऊ व आप्त नसतात, शिक्षण मिळण्याचे साधन नसते, त्या ठिकाणी माणसाने राहू नये. त्याला सुख लाभणार नाही.

Saturday, April 6, 2013

चाणक्यनीती-Chankyaniti-१


चाणक्यनीती-Chankyaniti-१ 

  1. वेळ मिळाला म्हणजे चांगले वाचन करावे.
  2. जमेल तेव्हा ध्यानधारणा करावी.
  3. कमीत कमी एक चांगला श्लोक तरी रोज वाचावा.
  4. ज्या माणसाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष यापैकी कशाचेही काहीना काही फळ मिळाले नाही तर त्याचे मनुष्य योनीत जन्म घेतल्याचे सार्थक झाले नाही असे समजावे, मनुष्याला जन्माला येऊनही धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी त्याने जर काहीही केले नाही तर त्याचा जन्म व्यर्थ होय.

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive