Thursday, April 11, 2013

चाणक्यनीती - Chanakyaniti-3

 चाणक्यनीती - Chanakyaniti-3




  • प्रत्येक जीव म्हणजे मायाच आहे. तो प्रत्येक माणसाला परमात्म्याशी संबंध ठेवायला लावतो.

  • गर्विष्ठ माणसाला व मुर्खाला त्यांच्या म्हणण्यास मन देऊन, विद्वानांना खरे बोलून आपलेसे करून घेत येते.

  • जो शब्दाशब्दाला रागावतो, वाईट बोलतो, दरिद्री असतो, बरोबरींच्याशीही भांडण करतो असा माणूस म्हणजे नरकातून परत आलेला माणूसच होय.

  • आपली कन्या नेहमी आपल्याहून श्रेष्ठ असलेल्या कुळात द्यावि.

  • मुलाला शाळेत घालावे.

  • मित्राला धार्मिक कार्यात मदत करावी.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive