Wednesday, April 17, 2013

चाणक्यनीती - Chanakyaniti-6

चाणक्यनीती - Chanakyaniti-6


  • या चार गोष्टी विसरू नयेत.
  1. समुद्राला पावसाचे महत्व नसते.
  2. पोट भरलेल्याला भोजनाची इच्छा नसते.
  3. श्रीमंताला दान देणे व्यर्थ आहे.
  4. सूर्याचा उजेड असताना दिवा लावणे व्यर्थ आहे.

  • आयुष्यात जी सुख-दु:खे मिळायची ती दैवाधीन असतात म्हणून माणसाने कोणत्याही स्थितीत समाधानी असावे.
  • कोणत्याही धार्मिक प्रसंगी अगर दु:खदप्रसंगी आपल्या मनात एक प्रकारचे वैराग्य येते, हे वैराग्य ज्याला कायम टिकविता आले त्याला संसारात नेहमी समाधान लाभते.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive