Thursday, May 31, 2012

Competition exam become easy स्पर्धा परीक्षा झाली सोपी



स्पर्धा परीक्षा झाली सोपी 


स्पर्धा परीक्षांचा अभ्यास म्हणजे काहीतरी अवघड काम असल्याची भीती परीक्षार्थींमध्ये दिसून येते. परंतु शालेय पुस्तकांचा अभ्यास रोजच्या घडामोडी व्यक्तिमत्त्व विकास या गोष्टींकडे लक्ष दिलं तर ,परीक्षा फारच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होता येतात. महाराष्ट्र टाइम्स ने मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये तज्ज्ञांनी एमपीएससी युपीएससी आणि बँकेच्या परीक्षांविषयी माहिती दिली. यामध्ये परीक्षांचं स्वरूप अभ्यास कसा करायचा पुस्तकांची माहिती अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होता. 

युपीएससी ही परीक्षा नसून परीक्षा घेणारं एक मंडळ आहे. ज्यांच्यामार्फत नागरी सेवेच्या परीक्षा घेतल्या जातात. 

पूर्वपरीक्षा मुख्यपरीक्षा अणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेतली जात असून त्यामध्ये अनुक्रमे उत्तीर्ण होणं भाग असतं. 

पूर्वपरीक्षा ही ४०० गुणांची असून त्यात दोन पेपर्स असतात. पहिल्या जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान तपासलं जातं. पर्यावरण इंडोलॉजी चालू घडामोडी यांसारख्या नवीन विषयांचा यात समावेश केलेला आहे. दुसऱ्या पेपरमध्ये लॉजिकल थिंकिंग संभाषण कौशल्य कॉम्प्रिहेन्शन सारखे विषय असून त्यात ८० प्रश्न असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात १/३ निगेटिव्ह मार्किंग पद्धत्ती लागू केलेली आहे. 

मुख्य परीक्षा २००० गुणांची असते. त्यात नऊ पेपर असून एक भारतीय भाषा ,इंग्रजी आणि निबंध असे तीन पेपर बंधनकारक आहेत. त्यापैकी भाषांचे गुण एकूण गुणांच्या संख्येत धरले जात नसले तरीही त्यांत उत्तीर्ण होणे आवश्यक असते. अन्यथा इतर पेपर तपासले जात नाहीत. 

निबंधाच्या पेपरला २०० गुण आहेत. सामान्य ज्ञानाचे दोन पेपर असून ते प्रत्येकी ३०० गुणांचे असतात. तसंच २७ विषयांच्या यादीतून तुम्हाला दोन विषय निवडायचे असतात. त्यांचे प्रत्येकी २ पेपर ३०० गुणांचे असतात. म्हणजे भाषा वगळता एकूण परीक्षा २००० गुणांची होते. 

मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर उरते ती मुलाखत ! ३०० गुणांच्या मुलाखतीत तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी घेतली जाते. निकाल लावताना मुख्य परीक्षेचे २००० आणि मुलाखतीचे ३०० अशा २३०० गुणांमधून क्रमांक काढला जातो. तुमच्या मेरीट वरील क्रमांकानुसार तुम्ही नियुक्ती केली जाते. 
आयएएस आयपीएस आयएफएस रेल्वे आणि ट्राफिक अशा अनेक सेवांमध्ये जाण्याची संधी मिळते. 
नागरी सेवांमध्ये काम करताना समाज सेवा करण्याची उत्तम संधी मिळते तसेच लोकांशी थेट संपर्क साधता येतो. 

या परीक्षेत यश मिळवायचं असेल तर त्याची तयारी मात्र जिद्द आणि चिकाटीने करावी लागते. कोचिंग घेऊन तसेच स्वतः अभ्यास करून याची तयारी करता येते. 

या परीक्षेला वयोमर्यादा असून ओपन कॅटगरीत २१ ते ३० वर्षांपर्यंत ४ वेळा ओबीसी कॅटगरीत २१ ते ३३ वर्षांपर्यंत ७ वेळा तर एससीएसटी कॅटगरीत ३५ वर्षांपर्यंत ११ वेळा ही परीक्षा देता येते. 
मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी ही परीक्षा आणि मुलाखत मराठीत देऊ शकतात. 

व्यक्तिमत्व पडताळा 

महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमध्ये युपीएससीबद्दल जागृती निर्माण व्हायला हवी. तीन भागांमध्ये घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. अभ्यासाचं नियोजन संधी आणि अभ्यासक्रमाची योग्य आखणी या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणं महत्त्वाचं आहे. आपल्या व्यक्तिमत्वाची पडताळणी करून ,नक्की काय करायचंय हे ठरवून मगच या परीक्षेला बसा. 

रौनक भगवते युपीएससी परीक्षार्थी 

दहावीपर्यंतची पाठ्यपुस्तकं अभ्यासा 

एमपीएससीची म्हणजे डोंगर पार करायला लागणार अशी भीतीयुक्त भावना परीक्षार्थींच्या मनात असते. परंतु योग्य आणि नेटका अभ्यास केला तर विद्यार्थी चांगल्या गुणांनी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. या परीक्षेसाठी चौथी ते दहावीची पाठ्यपुस्तकं अभ्यासायला हवीत. याच माहितीवर आधारित प्रश्न या परीक्षेत विचारले जातात. इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही एसएससी बोर्डाची ही शालेय पुस्तकंच उपयोगी पडतात. कारण इंग्रजीत कुठल्याच प्रकाशनांची पुस्तकं उपलब्ध नाहीत. म्हणूनच महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाची पुस्तकं एमपीएससीसाठी फारच उपयुक्त ठरतात. या परीक्षेसाठी सीट्स कमी असल्याने जास्तीत जास्त मार्क मिळवणं गरजेचं असतं. असं असलं तरीही विद्यार्थ्यांनी प्लॅनिंग करून अभ्यास केला तर निकाल नक्कीच चांगला लागेल. 

आनंद मापुस्कर करिअर कौन्सिलर 

एमपीएससीचा पॅटर्न 

एमपीएससीत दोन श्रेणीत एकूण १९ पोस्ट आहेत. यापैकी पहिल्या श्रेणीत एसीपी ,उपजिल्हाधिकारी तहसीलदार सेल्स टॅक्स ऑफिसर यांचा समावेश असतो. तर ,दुसऱ्या श्रेणीत पीएसआय मंत्रालय सहाय्यक एसटीआय अशा पदांचा समावेश होतो. २०११ पासून पीएसआय एसटीआय मंत्रालय सहाय्यक या पदासाठी वेगळी परीक्षा घेतली जाते. 

राज्यसेवा परीक्षा SSC

पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत असं या परीक्षेचं स्वरूप असतं. यामध्ये १०० प्रश्नांसाठी दोन तासांचा अवधी दिला जातो. म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी ३६ सेकंदांचा वेळ मिळतो. 

या २०० प्रश्नांमध्ये कला शाखा वाणिज्य व अर्थ घटक विज्ञान आणि तंत्रज्ञान कृषी आणि करन्ट अफेअर्स बुध्दिमत्ता चाचणी असे सहा विषय समाविष्ट असतात. 

एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत निगेटीव्ह मार्किंगमध्ये एक चतुर्थांश पद्धत असते. म्हणजेच चार चुकीच्या प्रश्नांसाठी एक मार्क कापला जातो. 

यानंतर येणारी मुख्य परीक्षा एकूण ८०० मार्कांची असून १०० मार्क मुलाखातीसाठी असतात. मुख्य परीक्षेत दोन पेपर भाषेवर आधारित तर उर्वरित प्रश्न सामान्य अध्ययन म्हणजे इतिहास भूगोल राज्य घटना मनुष्यबळ विकास अर्थशास्त्र कृषी यावर आधारित असतात. या परिक्षेत निगेटीव्ह मार्किगसाठी एक तृतीयांश पद्धत असते. म्हणजेच तीन प्रश्न चुकल्यास तुमचा एक मार्क वजा होतो. 

राज्य सेवेच्या मुख्य परीक्षेत सहा पेपरपैकी मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रत्येकी १०० गुणांच्या प्रश्नपत्रिका असतील. तर उर्वरित चार पेपर सामान्य अध्ययन-१ इतिहास व भूगोल सामान्य अध्ययन-२ भारतीय राज्यघटना व भारतीय राजकरण यात प्रामुख्याने महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न असतात. तिसरा पेपर सामान्य अध्ययन-३ ,मनुष्यबळ विकास व मानवी हक्क आणि सामान्य अध्ययन-४ मध्ये अर्थशास्त्र व नियोजन विकासाचे अर्थशास्त्र विज्ञान व तंत्रज्ञान विकासावर आधारित प्रश्न असतील. 
सामान्य अध्ययन १ ते ४च्या पेपर प्रत्येकी १५० मार्कांचा असून प्रत्येक पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या गटातील उमेदवाराला ४५ तर राखीव गटातील उमेदवाराला ४० टक्के गुण मिळणं आवश्यक आहे. 

पीएसआय सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठी परीक्षा 

या पदांसाठीच्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच असला तरी मुख्य परीक्षा ४०० मार्कांची असते. तर मुलाखातीसाठी ५० गुण असतात. पीएसआय पदाच्या मुलाखातीसाठी ७५ आणि शारिरीक क्षमता चाचणीसाठी २०० गुण असतात. 

पूर्व परीक्षेत अंकगणित भूगोल (प्रामुख्याने महाराष्ट्राशी संबंधीत) भारताचा सामान्य इतिहास नागरिकशास्त्र व अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि चालू घडामोडी या विषयांवर प्रश्न असतात. 

मुख्य परीक्षा ४०० मार्कांची असून यात मराठी आणि इंग्रजीसाठी २०० मार्क तर उर्वरित २०० मार्क सामान्य ज्ञान बुध्दिमापन व विषयाचे ज्ञान यासाठी २०० गुण असतात. 

तयारी एमपीएससीची MPSC

एमपीएससीमध्ये मराठी आणि इंग्रजी व्याकरणावर आधारित प्रश्न येत असल्याने भाषेचं सखोल ज्ञान हवं. 

विज्ञान या विषयासाठी आठवी ते १० वी इतिहासासाठी ८ वी भूगोलासाठी चौथी ,नागरिकशास्त्रासाठी सहावी ते १० वी आणि बुध्दिमापनासाठी चौथी आणि सातवीतील स्कॉलरशिपची पुस्तकांची उजळणी करावी. 

जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. कारण यामुळे परीक्षेचं स्वरूप या प्रश्नपत्रिका वेबसाइटवर उपलब्ध आहेत. त्यासाठी एमपीएससीच्या साइट पाहू शकता.

रोजच्या घडामोडींसाठी रोजचं वर्तमानपत्र वाचायला हवं. तसंच महत्त्वाच्या बातम्यांची कात्रणं काढून त्यांची वही बनवल्यास परीक्षेच्या काळात ती नक्कीच उपयोगी पडतील. 

पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यावर दोनच महिन्यांत मुख्य परीक्षा असते. यामुळे पूर्व परीक्षेबरोबरच मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला हवा. 

मुलाखतीमध्ये विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसलं तर थापा मारू नका. 

परीक्षेचं तंत्र समजून घ्या 

कॉमर्स आर्ट्स आणि विज्ञान या तीनही शाखांचे विद्यार्थी बँकेत नोकरी करू शकतात. यासाठी फक्त स्पर्धा परीक्षांचं तंत्र समजून घ्यायला हवं. कारण बँकिंग क्षेत्र विस्तारत असून प्रत्येक बँकेत दोन कस्टमर रिलेशन एक्झिक्युटीव्हची भरती होणार आहे. यामुळे सुमारे दीड लाख नोकरीच्या संधी निर्माण होतील. यावरुनच बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी दिसून येतात. इंडियन बॅंकिंग पर्सनल सिलेक्शनतर्फे (आयबीपीएस) वर्षातून दोनदा देशभरातील १९ बॅंकांसाठी ऑफिसर आणि क्लेरीकल पदांसाठी परीक्षा घेतली जाते. 

प्रा. संजय मोरे 

सिलॅबस आयबीपीएसचा Syllabus

आयबीपीएसचा पेपर २०० मार्कांचा असून यामध्ये गणित बुध्दिमत्ता चाचणी ,इंग्लिश आणि सामान्य ज्ञान असे चार विषय असतात. दोन तासांच्या वेळेत तुम्हाला पेपर सोडवावे लागतात. 

ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही १९ बँकांच्या भरतीसाठी पात्र ठरता. प्रत्येक बॅंकेच्या कटऑफनुसार तुम्हाला अप्लाय करता येतं. 

क्लार्कपदासाठी १० वी आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही अर्ज करता येतो. मात्र ,यासाठी त्यांना १० वीत ६० किंवा १२ वीत ५० टक्के अपेक्षित आहेत. ऑफिसरपदासाठी अर्ज करताना मात्र पदवीधर असणं बंधनकारक असतं. 

आयबीपीएसमधील यशासाठी IBPS

आयबीपीएसमधील गणित आणि इंजिनीअरिंगच्या तयारीसाठी १० वी पर्यंतचा अभ्यास करावा. 

बुद्धिमत्ता चाचणीसाठी चौथी आणि सातवीतील स्कॉलरशिपच्या पुस्तकांची उजळणी करा. तसंच सामान्य ज्ञानसाठी तुम्हाला प्रामुख्याने बँकिंग आणि इकॉनॉमिक्स क्षेत्रातील वर्तमानपत्रातील घडामोडींचं वाचन करायला हवं. 

आमचेही प्रश्न 

मी एमबीए मार्केटिंचा विद्यार्थी असून मी बँकेत काम करु शकतो का 

मार्केंटिंग आणि फायनान्स हे दोन्ही वेगळी क्षेत्र असली तरी बँकांनाही मार्केटिंगची गरज भासते. तुमच्या मार्केटिंग्ज स्कील्सचा वापर बँकेच्या फायद्यासाठी कसा होऊ शकतो हे तुम्ही इंटरव्ह्यूच्या वेळेस पटवून देऊ शकता. 

एमपीएससीत लेखी आणि मुलाखातीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवणं शक्य असतं का ते कसे मिळवता येतील 

एमपीएससीत लेखी परिक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळवणं शक्य आहे. यासाठी तुमचा अभ्यास पक्का असावा. मात्र मुलाखातीमध्ये तुमची रिअॅक्शन वावर ,आत्मविश्वास अशा गोष्टी पाहिल्या जात असल्याने तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील की नाही याची शाश्वती देता येत नाही. 
यूपीएससीतील जनरल स्टडीजची तयारी कशी करावी सिलॅबस बदलल्याने अभ्यास कसा करावा 

यूपीएससीतील जनरल स्टडीजची तयारी करताना स्पेक्ट्रम पब्लिकेशन्सची पुस्तक वाचता येतील. आतंरराष्ट्रीय संबंधांविषयीच्या माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी वृत्तपत्रवाचन फायदेशीर ठरेल. सिलॅबस बदलला असला तरी जनरल स्टडीज १ आणि २मध्ये बदल कमी आहेत. फक्त लेव्हल ऑफ डिफिकल्टी वाढलीय. 

मी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला आहे. मला आयएएस करायचंय. मी कशी तयारी करू 

वृत्तपत्रवाचन आणि इंटरनेटचा आधार घेऊन तुम्ही अभ्यासाची सुरुवात करु शकता. युनिक स्पेक्ट्रम यासारख्या पब्लिकेशनची पुस्तक चाळून बघा. जुन्या प्रश्नपत्रिकेवर नजर टाका. यामुळे तुम्हाला प्रश्न आणि सिलॅबस कसा आहे याचा अंदाज येईल. 

मी सध्या १० वीत असून मला आयएएस करायचंय यासाठी अकरावीत मी कोणती फॅकल्टी निवडू 
पोस्टिंगच्या वेळी फॅकल्टीचा विचार होतो का मराठीत मुलाखत दिल्यास पोस्टिंगमध्ये अडचणी येतात का 

यूपीएससी UPSC एमपीएससीसाठी कोणत्याही फॅकल्टीचा विद्यार्थी अप्लाय करु शकतो. पोस्टिंग देताना भाषा आणि फॅकल्टीचा विचार केला जात नाही. 


नोकरी हीच आवड - Choice is job

नोकरी हीच आवड

 आपली पॅशन आपलं करिअर होऊ शकतं का , या प्रश्नाचं योग्य उत्तर न मिळाल्याने अनेकजण आपल्या करिअरचा निर्णय अचूक घेऊ शकत नाहीत. अशा वेळी तुमची पॅशन , तुम्ही निवडत असलेलं क्षेत्रं , तुमची क्षमता या सगळ्या गोष्टींचा विचार होणं आवश्यक आहे. याच गोष्टींचा नेमका विचार कसा करायचा याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ' महाराष्ट्र टाइम्स ' ने जॉब vs पॅशन या विषयावर वेलिंगकर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमध्ये सेमिनार आयोजित केलं होतं.

पॅशन ओळखा

'' जॉब म्हटला की साधारण नजरेसमोर येतं ते बॉसिंग. कुणाच्या तरी हाताखाली काम करणं , डेडलाइन्स पाळणं , खूप नियम , स्ट्रेस अर्थात एक प्रकारची सक्ती. याच उलट पॅशन म्हणजे अगदी मनासारखं काम करणं , कामात फ्लेक्झिबिलिटी असणं , स्वतःच्या क्रिएटिव्हिटीला न्याय देता येणं. खरतर पॅशन आणि जॉब या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्हीही गोष्टी एकमेकांमध्ये सापडू शकतात. तसंच , पॅशन जॉबमध्ये नसून आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे , आणि ती असतेच. फक्त आपली खरी पॅशन काय आहे ती आपल्याला ओळखता आली पाहिजे."
- सुचित्रा सुर्वे , डायरेक्टर , ग्रोथ सेंटर

हे नेहमीच लक्षात ठेवा

जॉबसाठी तुम्ही स्वतः अप्लाय करत असता. यामुळे कुठल्या जॉबसाठी अप्लाय करायचं हे तुमच्या हातात असतं. यामुळे ठरवलेल्या जॉबमध्ये तुम्हांला पॅशन निर्माण करता आली पाहिजे.
तुमच्या पॅशन आणि करायच्या जॉबमध्ये क्लिअॅरिटी हवी.
पॅशन असलेल्या जॉबकडे वळ-ण्यापूर्वी आर्थिक बाजूचाही विचार करा. इथे लठ्ठ पॅकेज मिळेलच असं नाही , याचीही तयारी ठेवाच.हार्डवर्क आणि सातत्य हे सगळीकडेच लागतं. बरेचदा आपल्या मनात एक असताना आपण ते का फोलो करत नाही याची कारणं पुढीलप्रमाणे -

आई-वडिलांचा हट्ट आणि तुमची आवड न जुळणं

नातलगांच्या , मित्र मैत्रिणींच्या बोलणं ऐकून एखादा निर्णय घेणं. करिअर करायचं असेल तर तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंटसुद्धा निवडू शकता.

ट्रेंडमध्ये असेल तेच करणं

आर्थिक दृष्ट्या न जमल्यामुळे जास्त खर्चिक नसलेला कोर्स नाईलाजाने निवडणं तुम्ही तुमची पॅशन तुमचा करिअर बनवत नाही कारण :

रिस्क घ्यायची नसते

इन्कम जास्त असेल का हा विचार

स्वतःच्या राहणीमान , सामाजिक स्टेटस ला साजेसा कोर्स करणं

अपयशाला घाबर्ण्यामुळे वेगळं काही करण्याचा प्रयत्न न करणं

लोक काय म्हणतील याचा विचार करत बसणं

नीट मार्गदर्शन आणि संधी न मिळणं पॅशनला जर तुमचा जॉब बनवायचा असेल , तर तुमची पॅशन
गंभीरपणे घ्यायला हवी.

जॉबकडे सकारात्मकतेने पाहा

नुसती आवड असून उपयोग नाही , त्याला लागणाऱ्या स्किल्ससुद्धा डेवलप करण्याचा प्रयत्न करायला हवा. बरेचदा तुमचं पॅशन हेच एक उत्तम करिअर होऊ शकतं. जरी तुमची पॅशन तुमचा जॉब नाही होऊ शकला तरी तुम्ही जो जॉब करत असाल त्याला सकारात्मकतेने पहा. त्याच्याबद्दल राग , दुःख , पश्चात्ताप करू नका. तुमच्याकडे असलेल्या स्किल्स वाढवा आणि त्या जॉबमधून तुम्हाला काय शिकता येईल ते पहा. आणि मग तुमचं भविष्य नीट आखा आणि ते नीट मॅनेज करा. तुमच्या असलेल्या जॉब मध्येही पॅशन निर्माण करता येऊ शकते. तुमच्या आवडी ओळखा , नुसतं गाणी ऐकणं किंवा वाचन नाही , पण नक्की काय वाचणं आवडतं ? हे ओळ्खा. पॅशनलाच जॉब करायचं असेल तर याचबरोबर तुमच्या घरातली मूल्य , तुमचं व्यक्तिमत्त्व , मार्गात असणाऱ्या अडचणी , तुम्हाला खरंच कशाने एनर्जी मिळते हे ओळ्खा. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. "

- कौस्तुभ धारगळकर , असोसिएट प्रोफेसर , बिझनेस ‌िडझाइन अँड इनोवेशन वुई स्कूल

जॉब आणि पॅशनविषयी थोडसं ...

जॉब वर्सेस पॅशन हा फक्त एक माइंडसेट आहे. खरं म्हणजे तुम्ही कोणताही जॉब करत असलात तरी त्यात पॅशन असावीच लागते. कोणतंही काम स्वीकारलं की ते नीट पार पाडावाच लागतं. मग तुमचं पॅशन तुमचं जॉब असो किंवा नसो.

जॉब म्हणजे तुम्हाला कोणीतरी मारून मुटकून कामाला जा सांगितल्यासारखा आहे. पण तुम्ही ते ही तितकंच जोमाने करा , म्हणजे कंटाळा येणार नाही.

जॉब प्रत्येक मेटीरियल गोष्टीकडे पाहतो आणि पॅशन फक्त तुम्हाला मनापासून काय आवडतं ते बघते. पण जर कोणताही जॉब पॅशनशिवाय केला तर बर्नाउट होण्याचे खूप चान्सेस असतात. यामुळे तुमी स्वीकारलेला जॉबची पॅशन बनवली तरीही तुम्ही याशस्वी होऊ शकता. - थोडक्यात पॅशन म्हणजे तुम्ही स्वीकारलेलं किंवा दिलेलं काम किती तन्मयतेने आणि आत्मियतेने करता आहात. कारण पॅशनशिवाय काहीही होऊ शकत नाही. यामुळे तुम्ही जॉब वर्सेस पॅशन या माइंडसेटमधून बाहेर या आणि कामाला लागा.

स्कॉलरशिप्सचे बेस्ट पर्याय Best options for Scholarships

स्कॉलरशिप्सचे बेस्ट पर्याय

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिकावं तसंच ,संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे अनेक स्कॉलरशिप्स दिल्या जातात. ट्युशन फी माफ ,अनुदान देणं तसंच काही योजना राबवणं असे हेतूही या स्कॉलरशिप मागे असतात. विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतील अशा काही स्कॉलरशिप्सची माहिती इथे घेऊ.
भारतातील उच्च शिक्षण हे अन्य देशांच्या मानाने स्वस्त आहे. परंतु तरीही आजही खिशाला परवडत नाही म्हणून हुशार आणि गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. म्हणूनच केंद्र-राज्य शासन ,अन्य सरकारी उपक्रम तसंच स्वंयसेवी संस्थांचे विश्वस्त निधी कॉर्पोरेट्सचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम टयुशन फी माफ योजना याद्वारे उच्चशिक्षणासाठी मदत केली जाते. अशा स्कॉलरशिप्स व फी माफ योजनांची नीट माहिती असेल तर योग्य व गरजू विद्यार्थ्यांना त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण करणं सहज शक्य होईल. पर्यायाने मूलभूत संशोधनाकडेही गुणवंतांचा ओढा वाढेल. अशाच काही योजना व स्कॉलरशिप्सची माहिती घेऊया.
इंजिनीअरिंगसाठी टयुशन फी माफ योजना ' Tuition fee waiver
हुशार पण गरजू विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंगचं शिक्षण घेता यावं यासाठी एआयसीटीईने टयुशन फी वेव्हर (माफ) स्कीम आणली. याअंतर्गत वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी याअंतर्गत टयुशन फी माफ केली जाते.
सरकारी इंजिनीअरिंगच्या कॉलेजमध्ये वर्षाला १५ हजार फी असते तर ,खाजगी इंजिनीअरिंग कॉलेजात हीच फी ४५ हजार ते १ लाख रुपये इतकी असते. या योजनेअंतर्गत इंजिनीअरिंग पदवी पदविका अभ्यासक्रम तसंच ,पोस्ट डिप्लोमा अभ्यासक्रमांना सूट दिली जाते. यासाठी सर्व जातीचे विद्यार्थी पात्र असतात. ही योजना सर्व प्रकारच्या (सरकारी विनाअनुदानित ,अल्पसंख्याक वगैरे.) कॉलेजांसाठी बंधनकारक आहे. कॉलेजातल्या अभ्यासक्रमांच्या एकूण जागांच्या ५ टक्के जागा या स्कीमसाठी उपलब्ध असतात. इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्रात या स्कीम अंतर्गत साधारणत: ५७०० जागा उपलब्ध असतात. या जागा वाढीव स्वरूपाच्या आहेत.
टयुशन फी वेव्हर स्कीमची वैशिष्टयं -
ही योजना इंजिनीयरिंगच्या सर्व प्रकारच्या कॉलेजांमध्ये उपलब्ध आहे.
यासाठी कॅप राउंडमधूनच अॅडमिशन दिलं जातं.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कॉलेज व कोर्सचा वेगळा कोड ( TFWS choice code) दिलेला असतो. आपला चॉईस भरताना तो नमूद करणं आवश्यक आहे.
या स्कीममधील जागा राज्यस्तरावर भरल्या जातात.
फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.
वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र सबडिव्हीजनल ऑफिसर उपजिल्हाधिकारी/जिल्हाधिकारी यांच्याकडून घेता येईल.
इन्स्पायर :
मूलभूत व नैसर्गिक विज्ञान शाखेमध्ये जाऊन संशोधन करण्याकडे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने इन्स्पायर ही योजना तयार केलीय. ती तीन टप्प्यांत विभागली आहे.
सीट्स :
या योजने अंतर्गत १० ते १५ वर्षांमधल्या दहा लाख विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयांचं इन्स्पायर अवार्ड दिलं जातं. नाविन्यपूर्ण शोधाचा आनंद घेण्याचं बाळकडू सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना यामार्फत दिलं जातं. यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या शाळेमार्फत अर्ज पाठवायचा असतो.
२) शी : ( SHE - Scheme for Higher Education)
देशभरातील १० हजार विद्यार्थ्यांना नैसर्गिक व मूलभूत विज्ञानशाखेत पदवी तसंच पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रतिवर्षी प्रत्येकी ८० हजार रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात. यासाठी बारावीच्या राज्य बोर्डाच्या परीक्षेतील पहिले एक टक्का विद्यार्थी निवडले जातात. या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक व मूलभूत विज्ञानशाखेत बी.एस्सी. किंवा इंटिग्रेटेड एम.एस्सी लाच प्रवेश घेणं आवश्यक आहे.
आयआयटीजेईई एआयईईई व एआयपीएमटी या सारख्या प्रवेश परीक्षांमध्ये पहिल्या दहा हजारात नंबर असलेले परंतु नैसर्गिक व मूलभूत विज्ञानशाखेत बी.एस्सी. किंवा इंटिग्रेटेड एम.एस्सीलाच प्रवेश घेतलेले विद्यार्थीही पात्र असतात.
इंडियन इन्स्टिटयुट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ सायन्स एज्यूकेशन अॅण्ड रिसर्च डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी सेंटर फॉर बेसिक सायन्सेस या संस्थांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसंच किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा जगदीश बोस सायन्स टॅलेंट सर्च स्कॉलर्स सायन्स ऑल्मपियाड मेडलिस्ट यामध्ये निवड झालेले व नैसर्गिक व मूलभूत विज्ञानशाखेत बी.एस्सी. किंवा इंटिग्रेटेड एम.एस्सी. लाच प्रवेश घेतलेले विद्यार्थी यासाठी पात्र असतात.
पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच संशोधन करण्याची संधी या योजनेद्वारे मिळते. शास्त्रीय मूल्यं तसंच शास्त्रीय दृष्टीकोन विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवण्यासाठी याचा उपयोग होतो. विद्यार्थ्यांना रिसर्च प्रोजेक्टसाठी दरवर्षी नोंदणी करावी लागते. भारतातील वा परदेशातील विद्यापीठे संस्था तसंच संशोधन संस्था व केंद्रे यांच्यामध्ये उन्हाळी सुट्टीमध्ये संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट वर्क करण्याची संधी प्राप्त होते.
ऑर्स : Assured Opportunity for Research Careers
डॉक्टरेट अभ्यासासाठी रिसर्च फेलोशिप दिल्या जातात. नैसर्गिक व मूलभूत विज्ञानशाखेबरोबरीनेच मेडिकल अॅग्रीकल्चर या क्षेत्रातील संशोधनासाठीही फेलोशिप दिली जाते.
अधिक माहितीसाठी - http://www.inspire-dst.gov.in
इंडियन ऑईल अॅकॅडेमिक स्कॉलरशिप्स
भारतातील सर्वात मोठा उद्योग व फॉर्च्युन ५०० मधील पहिल्या क्रमांकाच्या भारतीय कंपनीद्वार कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलीटी कार्यक्रमांतर्गत विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी स्कॉलरशिप्स देण्यात येतात. दरवर्षी २६०० स्कॉलरशिप्स खालीलप्रमाणे विविध अभ्यासक्रमांना देण्यात येतात.
या स्कॉलरशिपसाठी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांने ६५ टक्के अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी/महिला वर्गातील विद्यार्थ्यांने ६० टक्के अपंग विद्यार्थ्यांने ५० टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. या स्कॉलरशिप साठी www.iocl.com या वेबसाइटवरील स्कॉलरशिपाच्या पर्यायमधून माहिती घ्यावी.
अभ्यासक्रम स्कॉलरशिप पात्रता स्कॉलरशिप रक्कम कालावधी
संख्या परीक्षा प्रति महिना (रु.) (वर्षे)
१०+/आय.टी.आय. २००० १०वी रु. १००० २
इंजिनीयरिंग ३०० १२वी रु. ३००० ४
एम.बी.बी.एस. २०० १२वी रु. ३००० ४
एम.बी.ए. १०० पदवी रु. ३००० २
 
विद्यापीठ अनुदान आयोग
पोस्ट ग्रॅज्युएट स्कॉलरशिप स्कीम
पदवी शिक्षणातील गुणवंत विद्यार्थ्यांना (रँक होल्डर) पदव्युत्तर शिक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ही स्कॉलरशिप योजना सुरु आहे. यासाठी लाइफ सायन्सेस फिजिकल सायन्सेस केमिकल सायन्स ,अर्थ सायन्सेस मॅथेमॅटिकल सायन्सेस सोशल सायन्सेस कॉमर्स भाषा या विषयातील पदवी शिक्षण घेतलेले विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी पात्र असतात. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसतात. स्कॉलरशिपचा कालावधी २ वर्षे असून एकूण ३००० विद्यार्थ्यांना यासाठी निवडले जाते. स्कॉलरशिप अंतर्गत रू.२०००/- प्रति महिना ( २० महिन्यांसाठी) दिले जातात. www.ugc.ac.in या वेबसाईटवरुन सविस्तर माहिती घेता येईल.

Holy cow! India to be largest beef exporter Country will topple Australia by shipping 1.5 mn tonnes of beef this year, as per US estimates

Holy cow! India to be largest beef exporter
Country will topple Australia by shipping 1.5 mn tonnes of beef this year, as per US estimates

India is set to emerge as the world's leading beef exporter this year, the US Department of Agriculture's (USDA) Foreign Agricultural Service has forecast. India will ship roughly 1.5 million tonnes of beef in 2012, surpassing current top exporter Australia, according to the USDA report. That is more than double the exports India logged three years ago.
According to the report, global beef production in 2012 will be virtually unchanged from the last forecast of 57 million tonnes. Global exports, however, are expected to increase by 497,000 tonnes to a record 8.7 million tonnes. India is seen accounting for 250,000 tonnes of the incremental exports, with additional export-oriented slaughterhouses expected to come on line this year.
Exports account for 44% of beef production in the country. The growth in exports thus underpins production increases.
For all that, Indian beef is not really beef as say the Americans know it — not a patch on Angus. It is water buffalo — and males and unproductive females at that — which exporters sell at lower cost to the meat-hungry, but price-sensitive consumers in the Middle East, North Africa and Southeast Asia.
Slaughter of cows and milk-producing buffaloes is banned under Indian laws. But the USDA still counts it all as beef, and economically, it competes in the same markets, the report said. To its credit, deboned frozen buffalo meat, also called carabeef, from India is lean and has positive blending characteristics important to processors. As per the most recent livestock census, conducted in 2007, buffaloes comprise a third of the bovine herd in India.

‘Winning the title is good, holding on to it even better’ Moments after winning the world title, Viswanathan Anand spoke about tense tie-break and enormity of the effort

‘Winning the title is good, holding on to it even better’
Moments after winning the world title, Viswanathan Anand spoke about tense tie-break and enormity of the effort
Boris Gelfand congratulates Viswanathan
Anand on his victory after drawing the fourth
game of the tie-break at the Tretyakov Gallery
in Moscow on Wednesday


You are used to winning world titles. Has this win sunk in yet?
Well, it will slowly sink in tonight, I think. Basically, I’m still getting used to the idea that it is over. There has been so much pressure around the championship that it is not easy to forget it easily.

How different was the experience this time?
It simply was the toughest. It went down to the wire. The outcome was only decided in the tie-breakers, which were extremely tough too. All the four games were tremendously intense. I’m sure I’ll not sleep well tonight.

Has Boris Gelfand proved to be tougher than you expected?

That’s not true. I always expected him to be an extremely tough opponent. I followed the cycle through which he qualified to be the challenger. It was easy to see that he was incredibly motivated and was very, very strong. The match panned out more or less the way I expected; and it wasn’t a surprise at all.

Was he better prepared?

Yeah. I knew he would spend months to see and neutralise the obvious problems. Actually, I expected to have some difficulty with the white pieces and that’s how it shaped up.
 
It was said that you wouldn’t be as motivated as Gelfand...
I had as much motivation. I was also fighting for the title. The main part was that I hung in there when the tension was exceptionally high. I’m happy I emerged unscathed.
 
But in the live coverage, you did not look tense at all…
Maybe, I looked calm, though that wasn’t the case at all. I’m not used to showing my emotions, but I was tense going into the tie-break.

Garry Kasparov said you were going downhill...
I paid no attention to his comments. It was mentioned in the press conference, but I did not think about it.

What does the title mean to you?
It’s not this world title in particular. The world title in general and defending it is a wonderful feeling. Winning something is good and holding on to it is even better. And this was my toughest test so far.
 
Does winning in Moscow give you extra satisfaction?
Definitely, I had a feeling that they would do an outstanding job in organising it. And that is the case.
 
You have won it five times. What more is there to achieve?
I think the world title is something you have to be grateful for every moment and enjoy it. At this point, I’ve not thought about anything else.

How will you celebrate?
Well, the team will get together and we will go out somewhere for dinner. We’ll try and relax a bit because it’s been a huge effort for everyone involved.

Many in India rate you as one of the greatest sportspersons...
I’m not going to argue with them. But I don’t want to really start promising on this either. I will be lying if I say I’m not flattered. But that’s about it.

Tendulkar was recently given Rajya Sabha membership. Do you have anything to say on this?
I think this is not something you canvass for. If it happens, I’ll think about it.



Vishwanathan Anand crowned chess king for the fifth time

Anand crowned chess king for the fifth time


Viswanathan Anand said he was terribly tense before the tie-breakers of the World Chess Championship on Wednesday. But he did not show any of it against Boris Gelfand. In a nerve-wracking rapid play, the Indian Grandmaster (GM) kept his cool to prevail over Gelfand and retain the world title. He has now won the title for the fifth time; he won his first in 2000 and then in 2007, 2008 and 2010.

In the four-game tie-breakers, Anand brought in all his calculative prowess and outwitted the Israeli GM 2.5-1.5. The Indian GM had the clock under control while Gelfand was always under the pressure of time.

Anand drew the first game and won the second game with Gelfand committing a blunder under time pressure. In the third, Anand fought back from a weak position, thanks to the extra time he had on his clock and in the fourth game, he knew a draw would suffice. He achieved it without breaking a sweat.

"I'm really relieved that I won. Many times, I thought it might just slip. I don’t think I started as a favourite in any game, because Boris had had a good grip on the games. I am relieved," Anand said after the match.

The tie-break was necessitated after the 12 regulation games ended 6-6 with players winning one each. Anand in fact fell behind after losing the seventh game. He bounced back in the eighth game. Anand admitted it was the turning point of the match.


Bharat bandh: Mixed response against petrol price hike across the country

The nationwide bandh called by the NDA and Left parties to protest the petrol price hike on Thursday evoked a mixed response amid incidents of stone pelting, arson and road blockades in Karnataka, Maharashtra and West Bengal.
In the national capital, the bandh did not evoke much response though party supporters blocked traffic in some places.
Small shops were seen open in many areas in the morning while commuters complained that there were less autos on roads as a number of auto and taxi unions have joined the protest.
In the financial capital, Mumbai, bandh supporters pelted stones at buses in two suburban areas of the city. Elsewhere in Maharashtra, activists pelted stones at 13 buses in Pune, 10 in Nagpur and Thane districts and stopped some buses by blocking roads in Satara district
Local trains and buses were plying as usual in most parts of Mumbai.
The bandh disrupted normal life in parts of BJP-ruled Karnataka where bandh supporters set on fire three buses and stoned about a dozen others forcing authorities to withdraw bus services in the city. Public transport was hit and shops and business establishments remained shut in several parts of Karnataka.
There was no impact of the bandh in Kerala and a lukewarm response to the stir in Tamil Nadu.
In Bihar, NDA Convener and JD(U) national president Sharad Yadav and BJP leader Shahnawaz Hussain were among 800 activists taken into custody while enforcing the bandh.
Yadav, who along with 700 odd supporters took out processions in Saharsa town to enforce the call, was taken into custody.
Hussain, the BJP national spokesperson, and others were detained in Bhagalpur town while trying to enforce the bandh.
Yadav demanded that Prime Minister Manmohan Singh resign immediately for the "failure" of his government to control the spiralling prices of petroleum products and essential commodities.
In West Bengal, bandh supporters blocked some roads in some areas and squatted on railway tracks. Bandh supporters blocked the Howrah Bridge, which connects the metropolis to the Howrah district. They also blocked roads at Chapadali more in Barasat, in Bankura district, Budge Budge and some other places, police said.
However, buses, cars, taxis, trams were running in the metropolis though in less number.
Normal life was affected in Punjab due to the strike. Commercial establishments in Ludhiana, Jalandhar, Batala, Kapurthala, Pathankot and Amritsar remained closed, though factories and other industrial units were operational.
The impact of bandh was also visible on the transport network with buses including private ones remaining off the road, causing inconvenience to people, as per reports pouring in from various districts including Patiala, Gurdaspur, Pathankot and Kapurthala.
However, in Chandigarh, shops and commercial establishments remained open and buses were plying as usual.
In Congress-led Haryana, the bandh call did not evoke much response with shops and commercial establishments remaining open at most of the places in the state.
Markets were closed in major cities of Rajasthan and private buses off the road due to the bandh.
The unprecedented hike in petrol prices has helped the Left and the Right to make common cause for the nationwide protest, described by BJP and its allies as Bharat Bandh and by Left as All India Protest Day.
This is the second time that the BJP, Left and other non-Congress parties will be coordinating their agitations since the last Lok Sabha elections to give the impression of a wider Opposition unity on issues concerning people.
A similar agitation against petrol price hike had happened on July 5, 2010.
Mulayam Singh Yadav's Samajwadi Party, which is supporting the UPA government from outside, has also given the bandh call as has BJD in Odisha.

Bharat Bandh: Goa remains shut, tourists stranded


Goa remained completely shut except for few buses of state-owned Kadamba Transport Corporation plying on roads along with emergency services, in response to NDA's bandh call against the petrol price hike, sources said.
Several tourists were seen stranded in the coastal belt as tourist taxis, private buses and even autorickshaws were off roads fearing attack by protestors.
Police claimed that the strike was largely peaceful till noon sparing few incidents of road blockages and pelting of stones reported in North Goa's Bicholim town.
Siolim bridge linking the North Goa to Bardez and Tiswadi talukas was also blocked.
The attendance in the government and private offices remained scarce since morning, sources said.
The vehicles were hardly seen on roads in the morning but by noon people were seen travelling by the private transport.
Fearing action from transport department against them, All Goa Bus Owners Association (AGBOA) had earlier decided not to support the strike, but they did not run their buses.
State-run Kadamba Transport Corporation Limited had few of its buses plying on some routes.
But the skeletal number of buses were not enough to cater to the passengers who were seen stranded on various bus stands across the state.
Several banks, which had initially decided not to join the strike, had rolled down their shutters as they ran short of staff to run day to day affair, sources said.

Bharat Bandh: Train services hit in Odisha

Normal life in Odisha was affected on Thursday during the bandh called by NDA, Left parties and ruling BJD against the steep increase in petrol price.
The shutdown was peaceful with security tight across the state, the police said.
Shops, business establishments, schools, colleges, banks and offices remained closed throughout the state including the state capital and at Cuttack, Berhampur, Puri, Balasore, Sambalpur, Rourkela and Paradip.
In the state capital, roads wore a deserted look as public transport virtually came to a grinding halt.
Protesters carrying placards and banners held demonstrations and blockades demanding immediate roll-back of the hike in petrol price.
Train services were hit with bandh supporters blocking tracks at Bhubaneswar, Cuttack, Berhampur and Balasore, delaying several trains including the Bhubaneswar-New Delhi Express, police sources said.
A large number of passengers were stranded at railway stations and bus stands in the state.

 


Wednesday, May 30, 2012

City of chaos Kolkata goes berserk as the city celebrates the new IPL champions with full fervour

City of chaos
Kolkata goes berserk as the city celebrates the new IPL champions with full fervour

A sweet little chaos; a delirious Kolkata crowd; dancing and jiving Shah Rukh Khan and Juhi Chawla; and chief minister Mamata Banerjee felicitating the new IPL champions Knight Riders with sweat cakes and gold chains — such were the scenes in the City of Joy on Tuesday.
KKR’s victory procession began from South Kolkata’s Hazra at 11.07 am and stopped at more than three more places before they reached the Writers’ Building.
As Gautam Gambhir’s unit entered the Writers’ Buildings (at about 12.25 pm), the chief minister and her cabinet greeted the Knights, with the skipper giving Banerjee the IPL trophy.
Shah Rukh and Juhi joined the brigade ten minutes later. Welcomed with shawls and sweets, they left for Eden Gardens where a greater felicitation awaited them.
For once, the Eden crowd ignored the sweltering heat and joined Shah Rukh and Juhi in the revelry. As the huge gathering went bananas, Banerjee and West Bengal state governor MK Narayanan soaked in the mood of the moment.
Later, Shah Rukh planted a kiss of respect on Banerjee’s forehead. An emotional Shah Rukh said, “I felt gratified at winning the heart of Kolkata.”



A short India-Pakistan series likely in December-January A small window is being created to squeeze in a few ODIs during the Christmas-New Year period when the touring England side is slated to take a break

A short India-Pakistan series likely in December-January
A small window is being created to squeeze in a few ODIs during the Christmas-New Year period when the touring England side is slated to take a break

The ice seems to be melting fast between India and Pakistan, at least on the cricketing front. There could soon be bilateral cricket between the countries. A small window is being created to squeeze in a few limited-overs matches between this Christmas and New Year period. Needless to emphasise, the matches will be played in India.
The officials of the Board of Control for Cricket in India (BCCI) and Pakistan Cricket Board (PCB), who conducted a series of meetings in Chennai recently, have found a vacant slot for an otherwise busy Indian team between December 23 and January 10. The teams may play three limited-overs matches,
or a couple of ODIs and a Twenty20 match.
The window for the series comes between the Twenty20 and ODI series between India and England. During this period, England, slated to tour India this winter, will have returned home for a short Christmas-New Year break. The Poms go back on December 21 and return on January 3.
But they are not slated to play an international till January 11 when the first ODI is scheduled. In between, they have a couple of warm-up matches. This vacant slot has been zeroed in by the BCCI managers. The Pakistan team will be free during December. They have an away series against Zimbabwe in January but the dates for that series, it seems, can be adjusted.
The BCCI and PCB officials, who held talks on the sidelines of the IPL final in Chennai over the weekend, are believed to have realised the need to restore bilateral ties between the neighbours. Should the short tour materialise, the counties will have played a bilateral match for the first time in close to five years.
“There’s a distinct possibility that we could have a few matches in December-January,” said a top BCCI official in the know of things. Similar was the response of Subhan Ahmed, PCB CEO, who was also in Chennai. “The Indian team is very busy, but we’re trying to slot in a few matches late this year,” the PCB official told reporters on arrival in Pakistan.
The development comes close on the heels of the BCCI’s decision to invite a Pakistan domestic team to participate in the Champions League Twenty20 tournament this October. The restoration of bilateral ties is, of course, subject to clearance by the government, especially India’s. The Pakistan government, in any case, has been demanding restoration of India-Pakistan ties.
Pakistan last toured India in December 2007; and India were to reciprocate with a return tour in January 2009. But the cricketing ties took a hit after the 26/11 attacks in Mumbai. In between, there have been sporadic matches between the countries but all of them have been either ICC or ACC events.

Fear grips Kashmiri Christians

Fear grips Kashmiri Christians

Shock and awe has gripped the minuscule Christian community in strife-torn Kashmir following the series of incidents in the last few months.
Fear-stricken Christians have written to the Prime Minister seeking his intervention to safeguard the community and their religious places in the valley. This followed after an attempt to set ablaze Holy Family Catholic Church in Srinagar on last Wednesday.
“There is a fear in a sense that if one more attempt is made which can be dangerous. There is an anxiety (among Christians)”, said Father Mathew Thomas of Holy Family Catholic Church.
It started in November when Jammu and Kashmir police arrested Reverend CM Khanna of All Saints Church on charges of spreading discord and creating enmity between two religions. Two months later some unknown men set ablaze the motorbike of the parish priest.
In April, J&K Police arrested a Christian couple on charges of “promoting enmity” when they were allegedly distributing pamphlets about Christianity in the border township of Bandipora in north Kashmir.

Popular Posts

Total Pageviews

Categories