Saturday, October 30, 2010

बंड्याची शाळा (धडा पहिला - प्रगती पुस्तक)


बंड्याची शाळा (धडा पहिला - प्रगती पुस्तक)


खरं सांगायचं तर शाळेविषयी आत्ता जेव्हढं ममत्व वाटतं तितकं प्रत्यक्षात शाळेत असताना कधिही वाटलं नाही. त्यावेळी शाळा, अभ्यास, परीक्षा, रिझल्ट्स ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक कधिही न संपणारी शिक्षा वाटायची. वर्षानूवर्ष त्याच त्याच टॉर्चर मधून जाताना कधी एकदा शाळा संपून कॉलेजमधे जातोय असं वाटायचं. पण कॉलेजात पाऊल ठेवल्या ठेवल्या शाळेला मिस करायला सुरुवात झाली. नंतर कॉलेजच्या जीवनात रुळल्यावर शाळेचा कधी कधी विसरही पडला. सुदैवाने माझी शाळा घरा पासून जवळच असल्याने येता जाता शाळेचे दर्शन घडायचे. शिक्षक दिसले की आपसूकच पाया पडायचो, शाळेसमोरून जात असताना प्रार्थना सुरु असली की 'दक्ष' मधे उभा रहायचो, कॉलेजमधे असताना जेंव्हा सिग्रेट ओढायला सुरुवात केली तेव्हा एकवेळ बाबांनी बघितलं तरी चालेल पण बाईंनी बघू नये अशी देवाकडे प्रार्थना करायचो.

आज कळतंय शाळेचं महत्व. आमच्या शिक्षकांनी आम्हाला वळण लावण्याचे आणि सुजाण नागरीक बनवण्याचे बरेच प्रयत्न केले जे आम्ही पार वाया घालवले. आत्ता जाणवतंय की आपण आता जे काही २-५% माणसा सारखे वागतोय त्यात आई-बाबांइतकाच शाळेचाही हात आहे. आयुष्याला सुरुवात ह्या शाळेपासूनच झाली.

ह्या लेखमालेतून ते गेलेले दिवस पुन्हा एकदा जगण्याचा विचार आहे. पण पुन्हा एकदा त्या न केलेल्या अभ्यासाच्या, शिक्षेच्या, परिक्षेच्या, सिझल्ट्सच्या आठवणी नकोयत. त्यामुळे शाळेच्या दिवसात केलेल्या उनाडक्या, दंगा-मस्ती, आचरटपणा, वाह्यातपण ह्याच गोष्टी शब्दबद्ध करणार आहे.

ह्यातल्या काही घटना खर्‍या आहेत, काही पाहिलेल्या आहेत, काही ऐकलेल्या आहेत आणि काही पूर्णपणे माझ्या मनाचे श्लोक आहेत. बंड्या हे केवळ एक पात्र नसून ती एक (माझ्याशी ९९.९९९% साधर्म्य असणारी) प्रवॄत्ती आहे. 'बंड्याची शाळा' ह्या लेखमालेतून शालेय जीवनातील बर्‍याच गोष्टींचा विचार करणार आहे. तेव्हढीच जरा पुन्हा धमाल.




बंड्याची शाळा
(धडा पहिला - प्रगती पुस्तक)





माझ्या शाळेच्या १० वर्षात बाकिच्या कुठल्याही पुस्तकाने छळलं नसेल तेव्हढं ह्या एका पुस्तकाने छळलंय. हजारो वेळा ऐकलेला विनोद पुन्हा सांगायचा तर ते प्रगती पुस्तक नसून अधोगती पुस्तक होतं. ह्या वाक्यात नुसतंच प्रगती पुस्तक असं लिहून मधे (?) टाकून अजून एक 'वाचीक' विनोद करता येतो. असो. हा विनोद मला पहिल्यांदा आमच्या पिताश्रींनी ऐकवला. इयत्ता सातवी. त्यावेळीही आजच्या सारखंच काही कळत नव्हतं. पण तेव्हा वय सोबत होतं. चाचणी परीक्षेत सहा पैकी सहा विषयात मार्कांखाली लाल रेषा लेऊन आमचं प्रगती पुस्तक अवतरलं होतं. प्रगती पुस्तकांचं वाटप आमचे पी.टी. चे सर करायचे. रांगेत माझ्यापुढे अजय जाधव घोड्यासारखा दिड पायावर उभा होता. त्याची सुटका ३ लाल रेषांवर झाली. त्यामुळे मलाही हुरूप आल. पेपर दोघांनी मिळून सोडवला असल्याने जरा हायसं वाटलं.

पण माझ्या नशीबात सुखाने सुट्टी उपभोगणं तेव्हाही नव्हतं आत्ताही नाही. प्रगती पुस्तक देताना मास्तरांनी 'ऍहॅ रे जोशा, अभ्यास कर सांगत व्हतो तेंवा तुला खेळण्या पासून वेळ मिळंना, झालास ना फ्येल' असं ऐकवलं. आदल्याच वर्षी टिळकांचा शेंगांचा धडा पुस्तकात असल्याने बाणेदारपणाचं भूत डोक्यावर स्वार होतं. 'सर पण तुम्हीच सांगितलं होतं रोज किमान ३ तास मैदानी खेळ खेळा' असं मी मास्तरांना सांगितल्यावर मला काही कळायच्या आत त्यांनी माझ्या पायाचा अंगठा त्यांच्या अंगठ्याने जोरात दाबला. कळ आली म्हणून खाली वाकलो तर कपाळ बाकावर आपटलं. त्यावर आमचे पी.टी मास्तर मोठ्ठ्याने हसले.

थर्ड डिग्री लावण्याचा अनुभव असलेल्या लोकांनाच पी.टी चे मास्तर नेमत असावेत असा माझा कयास आहे. स्वत:ला कमीत कमी त्रास होऊन मुलांना जास्तीत जास्त शिक्षा द्यायचे विविध उपाय आमचे मास्तर शोधत असत. मुलांना थोबडवण्याची आणि अंगठ्याने खांदे दाबायची जबाबदारी आमच्या वर्गातल्या शित्या कडे त्यांनी दिली होती. शित्या २-३ वर्ष नापास झाल्याने आमच्याहून बराच थोराड होता. ह्यामुळे त्याला कुणी आपल्यात घेत नसे. गम्मत अशी की मास्तरांचं काम करतो म्हणून त्याची सुटका नव्हती. मास्तर त्याला दर आठवड्याला घाऊक मार देत असत.


असो. सुरुवातीला बरेच दिवस जिवाच्या आकांताने ते प्रगती पुस्तक घरच्यांच्या नजरे पासून लपवत होतो. घरी प्रगती पुस्तक मिळालं का अशी रोज चौकशी होई आणि शाळेतही मास्तर न विसरता सही करून आणलं का म्हणून रोज विचारीत. बाबा बाहेर गावी गेलेत ह्या सबबीवर त्यांना ४-५ दिवस थोपवलं. त्या नंतर बाबांची तब्ब्येत बरी नाहिये, ऑफीस मधून यायला उशीर झाला अशी वेग वेगळी कारणं देत होतो. ती सगळी संपल्याने मी एके दिवशी 'बाबांचा हात फ्रॅक्चर झालाय, महिनाभर प्लॅस्टर मधे असणार आहे' असं सांगितल्यावर मास्तरांचा संयम सुटला आणि उद्याच्या उद्या सही आणली नाहीस तर वर्गात घेणार नाही असं अल्टीमेटम मिळालं.


कसा बसा धीर गोळा केला. जेऊन घेतलं (कदाचीत नंतर मिळालं नसतं) आणि प्रगती पुस्तक बाबांच्या हातात देऊन मान खाली घालून त्यांच्या समोर उभा राहिलो.
मी - ...........
बाबा - ...........
मी - .................................
बाबा - अरे थोबाड उघडून बोलशील का काही?
मी - पण बाबा....
बाबा - थोबाड बंद ठेव..... सहा विषयात चक्क नापास??????
मी - सहाच विषय होते...........
बाबा - माहिती आहे मला. हे प्रगती पुस्तक आहे की अधोगती पुस्तक? उद्या पासून तुझं टी.व्ही. बघणं बंद.....
मी - अहो पण परीक्षा आहे म्हणून आपण २ महिने आधीच केबल बंद केली आहे...........
बाबा - ह्या प्रगती पुस्तकावर मी सही करणार नाही......
मी - मला उद्या वर्गात बसू देणार नाहीत.......
बाबा - जा की मग उंडारायला.....
इतक्यात आमचे सुखकर्ता, दुखहर्ता, संकट-मोचन आजोबा हॉल मधे अवतरले. मी उगाच मुसमुसायला लागलो. ते बघून हुकुमीपणे आजोबा विरघळले.
आजोबा - अरे नको चिडूस इतका त्याच्यावर, पुढल्यावेळी करेल अभ्यास, करशील ना रे.....
मी - ह्यावेळी पण केला होता........
बाबा - बघा बघा काही लाज आहे का बघा त्याला, अभ्यास केला होता मग मास्तरांना काय हौस आहे लाल रेषा काढायची???
आजोबा - असू दे रे, लहान आहे अजून. आण मी सही करतो....
मी - पण बाबांचीच सही आणायला सांगितली आहे....
आजोबा - मी तुझ्या बाबांचा बाबा आहे....
बाबा - द्या इथे, करतो सही. दुसरं काय करणार आम्ही....
आजोबा - त्याचा अभ्यास घेत जा....
बाबा - बाबा आता तुमी माझ्यावर घसरू नका....
आजोबा - का नको घसरू....


त्यांची जुंपलेली पाहून मी तिथून हळूच बेडरूम मधे सटकलो. आता पुढचे ४ महिने वर्गात बसायला मिळणार होतं. पण त्या नंतर पुन्हा एकदा हे प्रगती पुस्तक अवतरणार होतं. त्याचा काय बंदोबस्त करावा ह्या विचारात शांत पणे झोपी गेलो.


बाबा - काही लाज आहे का बघा त्याला. नापास होऊन आलाय आणि शांत पणे झोपलाय बघा कसा........

निर्लज्जपणे - निर्लज्ज दॄष्टीकोन

आजकालच्या जगात जगणं मुश्किल झालंय. अतिताणाचे दुष्परिणाम आपण सर्वत्र बघत असतो. कुणाला तरूणपणी हॄदयविकाराचा झटका, कुणाला उच्चरक्तदाबाचा विकार, कुणी डिप्रेशन मधे जातं, अशा अनेक बातम्या आपण वाचतो, ऐकतो. ह्या स्पर्धात्मक युगात मानसीक ताण हा असणारच. प्रगती हवी तर ताणापासून सुटका नाही. पण मग हे दुष्टचक्र असंच सुरू ठेवायचं का? ह्यावर काही उपाय आहे की नाही?

उपाय आहे. आणि ह्या उपायाचा शोध इतक अनेक शोधांप्रमाणेच आपल्या पूर्वजांनी कैक शतकांपूर्वी लाऊन ठेवलाय. ते वचन आहे "निर्लज्जम् सदा सुखी". खरं म्हणजे हे वाक्य आम्हाला टोमणे मारण्यासाठी फार लहानपणापासून ऐकवण्यात आलंय. पण सकारात्मक दॄष्टीकोन वॄद्धींगत करणारी पुस्तकं वाचून वाचून नुकताच ह्या टोमण्यातल्या गर्भीत सुविचार आम्हाला सापडलाय "सुखी व्हायचं असेल तर निर्लज्ज व्हा". 

काय वाट्टेल ते होवो टेंशन घेऊ नका. एखाद्या घटनेचा वाईटातला वाईट परिणाम काय होऊ शकतो ह्याचा विचार करा. म्हणजे तुम्हाला कळेल की आपण घेतलेलं टेंशन खरोखरंच वर्थ होतं का? "टेंशन लेनेका नहीं, देनेका" हे तत्त्व अंगात भिनवा. निर्लज्ज व्हा आणि सुखाने जगा. 

बोलायला सोपं वाटत असलं तरी निर्लज्ज होणं काही येर्‍यागबाळ्याचं काम नव्हे. त्यासाठी दगडाचं काळीज आणि राजकारण्यांची कातडी लागते. कर्णाला लाभलेल्या कवचकुंडलांसारखंच निर्लज्जपणाची अभेद्य कवचकुंडलं जन्मतः लाभलेले आमच्यासारखे भाग्यवंत फार थोडे असतात. सकाळी नाश्त्याला दुध-साखर-पोळी अथवा शिकरण-पोळी खाऊन घराबाहेर पडणार्‍या अनेक बाळबोध व्यक्तिमत्वांना निर्लज्ज व्हा म्हणजे काय करा हेच समजणार नाही. त्यामुळे ते सोदाहरण स्पष्ट करणं ही आमचीच नैतीक जबाबदारी आहे. ते स्पष्ट करण्यासाठी ज्या घटनांमधे ताण येण्याची शक्यता असते त्या घटानांकडे आपण दोन वेगवेगळ्या दॄष्टीकोनांतून बघू. 



घटना १ - सामान्य दॄष्टीकोन

स्थळ - अर्थातच ऑफिस

वेळ - चंद्र जांभया देत सूर्याला वर बोलावत झोपायच्या तयारीत आहे. 

पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय.


बॉस - काय हा मूर्खपणा???
तुम्ही - क क क काय झालं सर...
बॉस - काय झालं म्हणून काय विचारतोस? डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ?
तुम्ही -माझं काही चुकलं का?
बॉस - नाही, तुला नोकरी दिली हेच चुकलं माझं. अरे हे हे असं प्रेझेंटेशन कुणी लिहिलं होतं का?
तुम्ही - मी लिहिलं की सर...
बॉस - अरे गाढवा, ह्यात किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला दाखवायला काय धाड भरली होती?
तुम्ही -(तुम्हाला घाम फुटायला सुरुवात होते) सर हे तयार करता करता फार उशीर झाला, तुम्ही तोवर निघाला होतात.
बॉस - मग सकाळी दाखवायचं...
तुम्ही -सर ते कालच पाठवायचं होतं म्हणून पाठवलं. आय एम सॉरी...
बॉस - तुझ्या सॉरीचं काय लोणचं घालू? 
(तुम्हाला थोडं भिरभिरल्यासारखं होतं)
बॉस - ही तुझ्या हातून झालेली शेवटची चूक. ह्यापुढे अजून एक जरी चूक झाली तरी तो तुझा ह्या कंपनीतला शेवटचा दिवस असेल. 

बॉस असा ताणताणताणताण बोलत असताना इथे तुमच्या डोक्यात भुंगा सुरू होतो. नोकरी जाणार ह्या विचारासोबत डोळ्यासमोर होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते, ट्रिपची तयारी, मुलांच्या फिया, सिगारेटचे सतत वाढणारे दर ह्या गोष्टी फेर धरून नाचू लागतात आणि तुम्हाला अंधारी येते. चक्कर येऊन तुम्ही किबोर्डवर कोसळता.

बॉस - नॉनसेन्स, ह्या किबोर्डचा खर्च तुझ्या पगारातून कापला जाईल.


-----------------------------------------------------------------------------------------------------


घटना १ - निर्लज्ज दॄष्टीकोन

स्थळ - अर्थातच ऑफिस

वेळ - ऑर्कूट, फेसबूक, ट्विटर, सॉलिटेअर हे सगळे सोबत असताना किती वाजले ह्याकडे कोण लक्ष देतो? २० मिनिटांपूर्वी पिझ्झा आलाय. ती शेवटची ऑर्डर होती. म्हणजे साधारण १२ वाजले असावेत. 

पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय. तुम्ही Alt + Tab वापरून ०.००००००००१ सेकंदात कामाची विंडो उघडता. 


बॉस - काय हा मूर्खपणा???
तुम्ही - हो ना... च्यायला ही काय वेळ आहे कामं करायची. चांगलं ए. सी. फुल स्पीड वर टाकून दुलई ओढून झोपण्याऐवजी आम्ही बसलोय इथे आकडे खाजवत. बरं, तुम्हाला काय झालं?
बॉस - काय झालं म्हणून काय विचारताय... डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ?
तुम्ही - तुम्ही जो पगार देता त्या पगारात गुंतवळच सापडणार डोक्यात... मेंदू हवा असेल तर जरा कंपनीला सांगा पगार वाढवायला. (गायतोंडे साब) इतने पगार में घर नहीं चलता, दिमाग क्या चलेगा.
बॉस - तुला नोकरी दिली हीच माझी चूक झाली...
तुम्ही - अजून एक चूक झाली. मला काम दिलंत. हॅ हॅ हॅ.... 
बॉस - हॅ हॅ हॅ करून हसतोयस काय निर्लज्जासारखा. ह्या प्रेझेंटेशन मधे किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला का नाही दाखवलं? 
तुम्ही - त्यासाठी ऑफिस मधे असावं लागतं. तुम्ही डिनरला उशीर होईल म्हणून ८ ला पळता घरी आणि आमची टीम मरतेय इथे रात्री २-२ वाजेपर्यंत. हे फार होतंय. मी मॅटर एस्कलेट करेन.
(बॉसला घाम फुटायला सुरूवात होते )
बॉस - आज थांबलोय ना मी? 
तुम्ही - आज कशाला थांबलात? दांडिया खेळायला? काम काल होतं, काल थांबायचंत.
बॉस - रात्री नाही तर निदान सकाळी तरी दाखवायचं
तुम्ही - रात्री ३ च्या पुढे घरी गेल्यावर मी पुन्हा सकाळी लवकर ऑफिसला येऊ? जमणार नाही. तुमच्या अपेक्षा आम्हाला मिळणार्‍या पगाराइतक्याच ठेवल्यात तर बरं होईल...
(बॉसला थोडं भिरभिरल्यासारखं होतं. बॉस फारच भेदरला असेल तर आडलीच्या भाषेत "ज्यादा बोलियाचं काम नाय" असंही बोलून घ्या.)
तुम्ही - हे बघा, आज असं बोललात, पुन्हा बोलू नका. तुम्हाला माहिती आहे की माझी टीम निश प्रोजेक्टवर काम करते. ३ महिन्यानी रिलीज आहे. सगळ्या कोड फाईल्स आणि सोर्स कोड्स आमच्याकडे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला 'क्ष' कंपनीकडून दुप्पट पगाराची ओपन ऑफर आहे. एकाच वेळी ८ च्या ८ जणं सोडून जाऊ आणि जाताना क्लायंट पण घेऊन जाऊ. तुम्हाला काय वाटलं बॉस आहात म्हणून काय गुलाम झालो आम्ही तुमचे?

तुम्हाला असे निर्लज्जपणे ताणताणताणताण बोलताना पाहून इथे बॉसच्या डोक्यात भुंगा सुरू. अख्खीच्या अख्खी टीम सोडून जाणार आणि सोबत क्लायंटपण नेणार ह्या विचारासोबत बॉसच्या डोळ्यासमोर परफॉर्मन्स रिव्ह्यू, ऑफशोअरचा चान्स, रिटेन्शन बोनस, त्याच्या होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते ह्या गोष्टी फेर धरून नाचू लागतात आणि त्याला अंधारी येते. चक्कर येऊन तो तुमच्या किबोर्डवर कोसळतो.

तुम्ही - मोडलास किबोर्ड. मोड तिज्यायला... माझ्या बापाचं काय जातंय. 

(तुम्ही लगेच मोबाईलवरून फेसबूकचं स्टेटस अपडेट करता "बॉसला झीट आणली". तुम्हाला दुसर्‍या क्षणी कंपनीतल्या लोकांकडून अभिनंदनाचे १७६० मेसेजेस येतात.)


घटना १ समाप्त

बघितलंत? आपला दॄष्टीकोन थोडासा बदलल्याने आपण कसे सुखात आणि निश्चिंतपणे जगू शकतो. निर्लज्जपणाच्या एक दगडात तुम्ही किती पक्षी मारलेत? बॉसला गप्प केलंत, लवकर निघायची सोय केलीत, पगार वाढवायची सोय केलीत, स्वतःच महत्त्व वाढवलं. म्हणून म्हणतो "निर्लज्ज व्हा. सुखी व्हा".



(निर्लज्जपणे) क्रमशः

British car aims for 1,000mph record

British car aims for 1,000mph record


British engineers are gearing up for an attempt on the world land speed record with a vehicle they believe will be capable of 1,000mph.

The design for the Bloodhound SSC - SuperSonic Car - is now complete. Built from aerospace-grade aluminium, it is based on a 14-foot hybrid rocket and a jet engine from the Eurofighter Typhoon. A third engine pumps fuel through to the rocket.

The designers claim it should achieve 135,000 horsepower - equivalent to the power of 180 Formula One cars - and is expected to accelerate to 1,050mph in just 40 seconds.

The original design featured a much smaller rocket, positioned above a rather heavier engine. But this created too much drag. Increasing the size of the rocket threatened the stability of the vehicle, and the decision was made to effectively turn the design upside down.

'Licence raj has been replaced by land mafia raj'

'Licence raj has been replaced by land mafia raj'

Raghuram Govind Rajan

"Earlier, you had to navigate the government for… licences and permits… Now you have to navigate the government for land, because in many situations land titles are murky, and acquiring land is difficult," says Raghuram Govind Rajan, professor of finance at the University of Chicago's Booth School of Business. Rajan is also currently an economic advisor to prime minister Manmohan Singh. He has been chief economist at the IMF. He has most recently written Fault Lines — How Hidden Fractures Still Threaten the World Economy, which has been named the FT-Goldman "business book of the year." In this interview to DNA recently, Rajan speaks about how the world is
coping with structural change, China's overdependence on exports, and India's Achilles' heel (land).
Why are so many economies dependent on exports for growth?
The quick answer is it is the easiest way to grow. Expanding your own consumption tends to get hijacked by political forces. This is what we saw in the US. That's what you have seen in Latin America. The easiest way to expand is to run large government deficits, give goodies to favoured people, but eventually that ends. But how much goodies can you give away? You expand the size of the government, hire all your friends into government, give them 14 months' salaries for 12 months' work. Eventually it stops because people are unwilling to fund the government. So, countries have discovered that rather than creating your own demand, letting somebody else create it and servicing that is
often a more stable way of growth. In some senses, the path for this was laid out by (post-war) Japan and followed by so many other countries since then.
What about China, which has followed an export-led growth strategy for a while?
The key to the export-led strategy is a
producer bias. And China has that
producer bias in abundance. If you look at household income as a share of total population income, it is actually very small in China. That's the problem. State-owned enterprises and large firms are making tonnes of profits, but it is staying with them. There is no final demand
domestically, so it tends to push you towards an export orientation. And breaking away from this is difficult because there are very strong vested interests which have been built up. China understands what it needs to do. It wants to wind down. It also understands that because of following this path, households are
getting angrier and angrier.
Do you see China's internal consumption picking up?
Eventually it will. And that is what they want to do. But the good thing about
China is that they have thought more about these things than, say, the US. In the US, there is much less of an understanding that there are structural problems they have to fix. It is all about how the stimulus is going to get us out. (The
belief is) we don't have deep structural problems. We are the most efficient and advanced economy in the world, and structural problems are for others to fix.
What kind of reform do you propose to avoid future financial crises?
You have to focus on the long-term. What we really have in the West are structural problems. The temptation, as a politician, is to postpone structural adjustment. You know China is back to exporting and is
going to keep the renminbi yuan low till exports come back. The US is back to
consumption and it is going to push consumption. Everybody wants to go back to status quo ante, but status quo ante was unstable. The problems are deep and hard to fix. And there are no silver bullets. You have to do the hard stuff, which means there has to be political will to push for it.
Is the political will present?
My worry is that political will simply doesn't exist. It may emerge when you get into a corner, which is what is happening in Europe. So they are being forced to
adjust. In Europe the truth is that the
welfare state is unaffordable. So they have to adjust.
Is the welfare state affordable anywhere, for example, even in India?
Not at the level politicians want it to be. For example, the National Rural Employment Guarantee Scheme (NREGS), if
appropriately done, is a short-term
insurance fix and reduces some of the pressure on the system, which is not a bad thing. But if it comes in the way of creating long-term capabilities, and if we think NREGS is the answer to the problem of rural stagnation, we have a problem. It's a short-term necessity in some areas. But the longer term fix is to open up the rural areas, connect them, offer education, and capacity building. That is the key.
One of the things you write in your new book is that "the licence-permit raj has given way to the raj of the land mafia." Can you elaborate?
Earlier, you had to navigate the government for permissions. That was the
licence-permit raj. You needed permissions to produce. Now you have to navigate the government for land because in many situations, land titles are murky, acquiring land is difficult, and even after you acquire it, protecting that land is difficult. So there are entrepreneurs who have access to the power of the government. And then there are others who don't. So you have made it a test of who can acquire the land in certain kind of function rather than who is the best developer or who is the best manufacturer. Put differently, what used to surround the licence-permit raj, has moved to corruption surrounding land. The central source of wealth today in the whole economy is land and we need to make the land acquisition process transparent.
You quote Jayant Sinha of the Omidyar Foundation to point out that "India has the dubious distinction as a country with the second largest number of billionaires per trillion dollars of GDP". Why is that a dubious distinction?
Making money in India has become more respectable over the years because our rich icon is no longer the proprietor or the hoarder or the corrupt businessman. We think it is a Narayana Murthy or a Nandan Nilekani or an Azim Premji. But Jayant's analysis suggests that the predominant sources of mega wealth in India today are not the software billionaires who have made money the hard way. It is the guys who have access to natural resources or to land or to particular infrastructure
permits or licences. In other words, proximity to the government seems to be a big source of wealth. And that is worrisome because it means that those who can access the government and manage it are far more powerful than ordinary businessmen. In the long-run, this leads to a decay in the image of businessmen and the whole free enterprise system. It doesn't show us in good light if we become a country of oligopolies and oligarchs. Eventually, this could even impinge on democratic rights.

A new pattern of corruption is emerging (NEW)

A new pattern of corruption is emerging (NEW)


Posted By: Vir Sanghvi   |   Posted On: 30 Oct 2010 10:35 AM

In the old days, corruption scandals would follow a familiar pattern. A minister would take a bribe from a businessman to either use his discretion and bend the law or to release some scarce resource. A rival businessman would leak the story to the media and a public uproar would follow.

 

   To some extent, that pattern still endures. The allegation against telecom minister D. Raja is that he accepted bribes (according to some accounts, as much as Rs 300 crore per deal) to award licenses to businessmen who were willing to line the minister's pockets.

 

   But what worries me is that a new pattern of corruption is emerging. Two of the biggest scandals to have rocked India in recent weeks – the Commonwealth Games loot and the Adarsh Building Society scam – differ from the familiar pattern. Their DNA is different from the traditional scandal and they suggest that the virus of corruption is mutating into a different, more dangerous shape.

 

   Here are the distinctive features of the new scams and, therefore, of the new kind of corruption.

 

1)      Nothing is sacred any longer. People will make money out of anything with a complete absence of shame.

 

   The Commonwealth Games were supposed to be a showpiece for the new India. But the people put in charge of organising them decided that they represented a great opportunity to get rich by accepting kickbacks from contractors and over-charging for the purchase of the simplest items.

 

   The Adarsh Society was allocated prime land in south Bombay on the grounds that the building would benefit the families of Kargil martyrs. Around the time the allotment was sanctioned, memories of the sacrifices made by the martyrs were still fresh in our minds and nobody would want to oppose anything that benefitted the families of those who gave their lives for India.

 

   But the use of Kargil as the justification for the allotment was nothing but a cynical ruse. The land was never intended for the use of the families of the martyrs. The people who planned the building knew that they could get prime land allotted to them if they used the names of the Kargil heroes.

 

   So, nothing is sacred, not the Commonwealth Games and India's prestige, not the sacrifices of our martyrs and our desire to help their families. The hallmark of the new corruption is that people will defile anything in their greed for big bucks.

 

2)      Once upon a time it was the politicians who had a monopoly on corruption. The distinctive feature of both recent scams is that politicians have played co-starring roles while huge sums of money have been made by people in other fields. In the case of the Commonwealth Games, the money was made by sports administrators and by local government officials who received kickbacks from contractors.

 

   The worrying thing about the Adarsh Society scam is that the beneficiaries include the defence brass. Generals and Admirals felt no shame is misusing the names of Kargil martyrs to get flats worth crores allotted to themselves.

 

   This is a worrying development because it suggests that corruption has now permeated to every section of our society.

 

3)      There was a time when corrupt officers would come up against honest people. Of course, this did not mean that the honest people would necessarily triumph in the end. But at least there was a clear distinction between the bad guys and the good guys.

 

 "It is the sort of corruption that marks the complete collapse of a nation's character, when everybody at all levels decides that morality is a waste of time and so it is best to get rich quickly."

   Sadly, that distinction seems to be vanishing. In the case of the Commonwealth Games, there were no good guys who did their best to stop the crooks. There were no whistle-blowers. Everybody seemed content to let the looting go on. The most shocking thing about the Adarsh Society scam is that the corrupt promoters were able to buy off everybody they dealt with by offering them flats in the building. Regional commanders, defence chiefs, local collectors, revenue ministers, government officials, etc. – anybody who had any role in clearing the project got something out of it.

 

   Many of these people represented the cream of Indian society – senior military officers, IAS civil servants and the like – and yet, the scamsters seem to have encountered a minimum of resistance. Almost everybody was only too willing to be bought.

 

   So, where are the good guys? Has our society reached the stage where the good guys have all given up on being good and decided that because the system is beyond repair, they might as well join the bad guys and get something for themselves?

 

4)      The root of most corruption in India used to be business. In the old days, it was businessmen who had the money to buy up politicians and manipulate the system.

 

   The interesting thing about the CWG and Adarsh Society scams is that businessmen hardly enter into them. In the case of the CWG corruption, officials decided that they could rip off the Indian state and steal money from the government. Because India's prestige was at stake, the central government kept providing more and more money to stage the Games. This gave the officials the equivalent of a blank cheque. They knew they could steal from the taxpayer and still never run out of money for their ever-increasing budgets.

 

   In the case of the Adarsh Society scam, the crooks (officers, bureaucrats and some politicians) made their money by tricking the government into parting with the scarcest resource in any Indian city: real estate. Once they got their hands on the real estate, they were able to acquire flats worth Rs 8 crore or more for a mere Rs 60 lakh.

 

   When businessmen were the villains, there were at least some limited checks and balances. Other businessmen would resent the favours done to their rivals and would complain about the scams. These stories would be leaked to the media and some exposes would result.

 

   But when corruption is an internal affair in which soldiers, bureaucrats and sports officials steal from the taxpayer then there are few checks and balances. Because everyone gains from the rape of the system, they all keep their mouth shut.

 

   My concern is that the new type of corruption is almost impossible to combat because it is self-perpetuating and restricted within a small group of powerful officials and generals who have no hesitation in stealing from the taxpayer.

 

   It is the sort of corruption that marks the complete collapse of a nation's character, when everybody at all levels decides that morality is a waste of time and so it is best to get rich quickly.

 

   All societies have bad apples. But how can one be hopeful about a society where all those we put our faith in, from sports officials to chiefs of defence staff, have no hesitation in stealing from us? As far as they are concerned, the state exchequer is their personal piggy bank.

 

   And you and I, the taxpayers of India, are the ultimate victims
 


Friday, October 29, 2010

50 Year Old Camera's Spectacular Images




How photographer used 50-year-old kit to capture spectacular nature images on film

By Daily Mail Reporter
Last updated at 3:33 PM on 27th October 2010


These spectacular images capture the beautiful movements of some of natures most elusive animals - using equipment almost half a century old.

The incredible quality displays the accuracy of an Archer Fish firing a jet of water to knock an insect off a leaf.

It then takes to the skies to track a swallow gracefully swooping towards a pond to take a drink.

Keen wildlife photographer Stephen Dalton spent years developing and trialing different kit before he eventually found his setup - a completely homemade operation he still successfully uses today.

He said: 'Ninety percent of my work was originally exposed on film as at that time there were no digital cameras or PC's to make life easy.

'At that time I knew no way of handling insects in such a way that directed them to a specific point.

'There were no flash units that were fast or powerful enough to capture the animals in full flight.

'All camera shutters were also far too slow to capture the moment at the right time and they still are even on shoots with brand new cameras.

'I needed a sensing system that was capable of detecting an object as fine as a human hair moving at up to about four meters per second.'

So Stephen began knocking together the sort of equipment that wouldn't be seen anywhere else for years.

He created the ultimate high-speed setup including an invisible light beam - which when broken by the subject of the photo snaps the creature mid-movement.

The setup also includes a voltage control, a transformer for the light source, photo cell light sensor, a photo amplifier and a number of flashes - all completely homemade.

He said: 'I'd been photographing animals since the 1960's but my work did not develop a reason so to speak until the next decade.

'It was then I realised that much of the more spectacular activities of animals, particularly of the smaller ones such as insects, were too fast to see and fully wonder at.

'It seemed a miracle that flies can evade a swatting hand and land upside-down on the ceiling or that hoverflies can hover effortlessly and change direction in the twinkling of an eye.

'The thrill of seeing for the first time how these little creatures moved their wings and maneuver through the air with such rapidity and instinctive skill was overwhelming.'

Mr Dalton spends weeks painstakingly organising his outdoor setup into place piece by piece so not to disturb the animals he snaps.

He said: 'Capturing the swallow drinking was an incredible process.

'I use so much kit that if I was to put it together all in one go then the swallow would stay away from the area as it is too much of a change in environment.

'Doing it this way takes a number of weeks but it does look great in the end.'

The only part of his kit that isn't homemade is the cameras he uses, and that has been the biggest change throughout his career.

Mr Dalton admits the equipment he assembled is big and bulky but unbeatable in design. It covers an entire kitchen table - the flash power supply alone weighs 10kg and relies on energy stored at 3,000 volts.

But he insists it is a small price to pay to capture the stunning images.

He said: 'Now we have entered this new era of extraordinarily refined digital imagery and electronic automation, the marvels of nature can be increasingly revealed by more people to the human eye.

'I just pray that it will convince more of us that the natural world must be protected no matter the cost.'



India's costliest car is here for just Rs 16 crore!


India's costliest car is here

Volkswagen-owned Bugatti launches its super-premium car in India. It can be yours for just Rs 16 crore!

Visit Us @ www.MumbaiHangOut.Org

New Delhi: Volkswagen-owned Bugatti Automobiles on Thursday launched its super-premium car with price starting at Rs 16 crore. It will be the costliest car available in India The Bugatti Veyron 16.4 Grand Sport is more than three times costlier than its closest competitiors.

So far, the most expensive cars in India have been the Rolls Royce Phantom and the Maybach, which are priced at around Rs 5 crore.

The car, assembled by hand at Molsheim in France, can hit a top speed of 407 km an hour and reach a speed of 100 km in a little over two seconds. A maximum of 150 units would be produced of the car powered by a 16-cylinder engine.

Visit Us @ www.MumbaiHangOut.Org

Julius Kruta, head of tradition at Bugatti Automobiles, said that the introduction of the car in the Indian market was a sign of the importance of emerging markets in the company's plans. He said that typically Europe, the US and West Asian countries such as Qatar, Kuwait and Saudi Arabia account for 95% of the total sales.

"We launched the car in China last year. Launches in India and Brazil are at the same time. This segment is different from the mass market. We plan to create new relationship with dealers and our customers," he said. Interestingly Kruta said that Indian customers globally outnumbered Chinese.

Apart from the Grand Sport, the company also manufactures the Super Sport Veyron that has recorded a top speed of 431 km an hour. However, Kruta ruled out introduction of this car to India as its produced in small numbers..

Visit Us @ www.MumbaiHangOut.Org

Visit Us @ www.MumbaiHangOut.Org

Brand strategist Harish Bijoor agreed. He said that with the launch India had become home to the world's cheapest car (Tata Nano) and the most expensive car in the world.

"It reflects the polarisation within the country. It puts India in the consumptive map of the world," he said.

Source: Financial Express



Thursday, October 28, 2010

15 Incredible Libraries Around the World...!!!

15 Incredible Libraries Around the World



Moldova National Library - Photograph by Daniel Zollinger
 
 These pillars of higher learning are also home to some of the world's most incredible  architecture. Below is a small collection of stunning libraries around the globe. From the historical to the modern, these centres of knowledge and learning also preserve the history and culture of their respective periods. Personally, I would find it hard to concentrate in some of these places, they are too beautiful for the eye not to wander. More images after the break...

1. University Club Library - New York City, United States
 

Photograph by Peter Bond
 

Photograph by Peter Bond
 
2. Canadian Library of Parliament - Ottawa, Canada
 
Photograph by James Gillard
 

Photograph by James Gillard
  
3. Yale University's Beinecke Rare Book and Manuscript Library - New Haven, Connecticut
 
Photograph by Lauren Manning
 

Photograph by KAALpurush
 
4. Iowa State Capital Law Library - United States
 
Photograph by Tani Livengood
 
5. Suzzalo Library at the University of Washington - Seattle, Washington
 
Photograph by Sam
 

Photograph by Sam
  
6. Admont Abbey Library - Austria
 
Photograph by Ognipensierovo
 
7. State Library - Victoria, Australia
 

Photograph by Waltonics
 
8. Library at El Real Monasterio de El Escorial - Madrid, Spain
 
Photograph by Jose Maria Cuellar
 
9. José Vasconcelos Library - Mexico City, Mexico14
 
 Photograph by Pedro Vasquez Colmenares
 
Photograph by Aurelio Asiain
 
10. Real Gabinete Português de Leitura - Rio de Janeiro, Brazil
 
 Photograph by Ruy Barbosa Pinto
 
11. National Library of Finland - Helsinki, Finland
 
Photograph by Marj-Liisa
 
12. Mitchell Library - Sydney, Australia
 
Photograph by Christopher Chan
 
13. Thomas Fisher Rare Book Library at University of Toronto - Toronto, Canada
 
Photograph by Fadi J
 
14. George Peabody Library - Baltimore, Maryland
 
Photograph by Danielle King
  
15. Strahov Theological Hall - Prague, Czech Republic
 
 Photograph by Rafael Ferreira 


परफेक्ट मॅच निवडताना प्रत्येक मुलीच्या काही ना काही अपेक्षा असतात


परफेक्ट मॅच निवडताना प्रत्येक मुलीच्या काही ना काही अपेक्षा असतात. कुणाला
हॅण्डसम हंक हवा असतो, तर कुणी ओबिडिय  ण्ट हसबंडच्या शोधात असतात.

..................

परफेक्ट पार्टनर शोधताना मुलींच्या मनात अनेक अपेक्षा असतात. कुणाला 'तो' टॉल,
हॅण्डसम आणि डार्क हवा असतो, तर कुणी हॅण्डसम हंकच्या शोधात असतात. रूपाने तो
कसा असावा, याच्या अपेक्षा प्रत्येकीच्या वेगळ्या असल्या तरी गुणांच्या बाबतीत
मात्र अनेकींची पसंत मिळतीजळती असते.

आदर करणारा : समोरच्या व्यक्तीबद्दल आदर बाळगणारा, आपल्याशी बोलताना सामाजिक
संकेतांचं भान राखणारा 'तो' प्रत्येकीला हवा असतो. आपल्याशी बोलताना त्याचं
लक्ष आपण काय बोलतो याकडे, आपल्या चेहऱ्याकडे असायला हवं; आपल्या फिगरकडे नको
ही साधी अपेक्षा मुली करत असतात.

विनम्रता : त्याच्याकडे मोठा फ्लॅट, कार वगैरे वगैरे आहे का, यापेक्षाही
त्याच्याकडे विनयशीलता आहे ना, हे अधिक महत्त्वाचं ठरतं. समोरच्या व्यक्तीच्या
मताची कदर करणं, तिच्याशी बोलताना आपलं बोलणं विनयशील असेल, याची काळजी तो
घेतोय ना हेसुद्धा मुली पाहतात.

व्यवहारचातुर्य : योग्य वेळी योग्य ते बोलणारा पुरुष स्त्रियांना हमखास आवडतो.
'मी या ड्रेसमध्ये जाड तर दिसत नाही ना?' किंवा 'ती माझ्यापेक्षा अधिक सुंदर
दिसतेय का?' या तिने विचारलेल्या प्रश्नावर त्याचं उत्तर 'तुझ्याएवढं सुंदर आज
कुणीच दिसत नाहीए' असं बोलणाऱ्या पुरुषावर ती मनोमन भाळलीच समजा.

सौजन्य : स्त्रीपुरुष समानतेचा आजचा जमाना असला तरी आजही स्त्रियांना
त्यांच्याशी सौजन्याने वागणाराच पुरुष आवडतो, हे विसरू नका.

संवेदनशील : पुरुषांना सहसा आपल्या भावनांचं प्रदर्शन मांडायला आवडत नाही. पण,
तुम्ही इतरांच्या भावनांची दखल नक्कीच घेऊ शकता. वेळप्रसंगी आपणही इमोशनल
असल्याचं दाखवून देणं तुमच्या नक्कीच उपयोगी पडू शकतं.

आधार : तिच्या वाईट काळात पळ न काढता तुम्ही तिला आधार देणारे असाल, तर बात बन
जाएगी बॉस! मुलीवर येणाऱ्या दु:खद प्रसंगातून तिला मानसिक आधार देत त्यातून
बाहेर काढण्याची कामगिरी तुम्ही करू शकता, याची प्रचिती तिला आली तर ती हमखास
तुम्हाला 'हो' म्हणणारच.

सुरक्षा : प्रत्येक स्त्रीला सोन्याचांदीचा हव्यास असतोच असं काही नाही. पण,
प्लेस्टेशन, क्लब/पबमध्ये वरचेवर जाऊन बीअरवर खर्च करणारे पुरुष तिला फारसे
आवडत नाहीत, हे लक्षात ठेवा. मुली व्यवहारी असतात. जो पुरुष आपल्या पगाराचा
बराचसा भाग दारु, जुगारावर, मित्रांवर उडवत असेल त्याच्याबरोबर पुढचं आयुष्य
घालवण्याची त्यांची अजिबात तयारी नसते. पुढच्या आयुष्यासाठी 'सिक्युरिटी'
म्हणून तो बचत करणारा हवाच.

सेन्स ऑफ ह्युमर : आपलं आयुष्य सीरिअस बनवणारी व्यक्ती त्यांना आयुष्यात नको
असते. आयुष्य आनंददायक आणि हसरं बनवणाऱ्या व्यक्तींच्या त्या प्रेमात पडतात, हे
लक्षात ठेवा.

तिचं ऐकणं : जो पुरुष आपलं म्हणणं ऐकून घेतो, असा पुरुष स्त्रियांना आवडतो.
प्रत्येक वेळेला सल्ला किंवा सूचनांची आवश्यकता नसते, तर जो फक्त
सहानुभूतीपर्णतेने आपलं म्हणणं ऐकून घेतो तो पुरुष तिच्या मनात नक्कीच जागा
मिळवू शकतो.

हुशारी : रूप आणि सौंदर्य यांचा मेळ घालता येणार नाही, असं म्हटलं तरी त्याच्या
हुशारीकडे दुर्लक्ष करून अजिबातच चालणार नाही. तुमच्याकडे मेंदू नावाची चीज
नसेल तर तुम्ही रिजेक्ट होऊ शकता. म्हणूनच आपला मेंदू योग्य त्या वेळी वापरायला
शिका.

निर्णयक्षमता : योग्य ते निर्णय घेण्याचं तुमचं कसब तुमचा प्लस पॉइण्ट ठरू
शकतो.

विश्वासू : तिने तुमच्याबरोबर शेअर केलेल्या तिच्या पर्सनल, प्रोफेशनल गोष्टी
तुमच्याकडेच ठेवा. इतरांकडे त्याबद्दल बभ्रा केलात, तर तुमच्यावरचा तिचा
विश्वास उडून गेलाच म्हणून समजा.

प्रामाणिकपणा : तुमच्या वागण्याबोलण्यातून तुमचा प्रामाणिकपणा दिसू दे. खायचे
दात आणि दाखवायचे दात वेगळे असतील, तर तुमचा पत्ता कट झालाच.


सह्याद्रीचा दुर्गभांडार


==================================================
कृपया काही सेकंद थांबा  load होत आहे
==================================================
सह्याद्री, इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात.
देव, देश आणि धर्मासाठी हातात प्राण घेणार्‍या वेड्यांचा हा महाराष्ट्र. अशा या ध्येयवेडाने झपाटलेल्या महाराष्ट्रात जन्म झाला एका नरसिंहाचा आणि ते नरसिंह होते "छत्रपती शिवाजी महाराज".

सह्याद्री आणि त्यातले महाराजांचे गडकोट म्हणजे आपणा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. कधी काळी या गडकोटावर महाराजांचे पवित्र अस्तित्व होते आणि त्याचीच साक्ष हे गडकिल्ले साडेतीनशे वर्ष ऊन, वादळ, पाऊस, मानवी आक्रमण यांना आव्हान देत आजहि उभे आहेत. यातील काही आता आपल्याच नाकर्तेपणामुळे खंगत चालले आहेत. महाराज फार कमी वर्षे जगले पण त्यांच्या अफाट कामगिरीमुळे गडकोटांना ते चिरायू करून गेले. ह्या गडांना महाराजांच्या घामाचे तसेच त्यांच्या जीवाभावाच्या मावळ्यांच्या रक्ताचे असंख्य अभिषेक झाले आहेत. असे हे पवित्र गड म्हणजे आपल्यासाठी तीर्थक्षेत्राहून तिळमात्र कमी नाही. महाराजांच्या रायगडाला आयुष्यात एकदा तरी भेट दिली तरी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाने जेवढं पुण्य मिळेल तेवढेच आत्मिक समाधान तुम्हा आम्हा सारख्या असंख्य शिवभक्तांना लाभते. या अशा ओजस्वी इतिहासाची झालर असलेल्या गडकोटांची विजयीगाथा भ्रमंती करत स्वतः अनुभवण्याच्या वसा आपण उचलुया. एकच नम्र विनंती आहे कि अशा गडकोटांना भेटी देण्यासाठी आपण एक अभ्यासक, चिकित्सक म्हणून जर गेलो तर......
...तर तुमचा या गडकोटांकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल. कुठल्याही दुर्गतीर्थाला भेट देण्यापूर्वी त्याची ऐतिहासिक तसेच भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. याअशा पवित्र स्थळांना भेटी देताना एक पिकनिक, विरंगुळा किंवा नुसताच धांगडधिंगा, गडांचे दगड उकरून काढणे अथवा खडू, चुना, किंवा तैल रंग वापरून गडांच्या भिंती खराब करण्याच्या उद्देशाने न जाता आपण एका पवित्र स्थळाला भेट देत आहोत याची जाण राखली पाहिजे. तसेच या गडकोटांच्या आयुष्यावृधीसाठी जे दुर्गविज्ञान, दुर्ग स्थापत्य महाराजांनी वापरले आहे त्या दृष्टीकोनातून ज्ञानार्जन करण्याच्या उद्देशाने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला असे गडकोट बघण्यात जिवंतपणा वाटेल अशी माझी खात्री आहे. शिवाय ज्यांनी हे दुर्गवैभव उभारले त्यांना कधी स्वतःचे नाव कोरावेसे वाटले नाही तेथे स्वतःची नावे लिहिण्याइतके खचितच आपण मोठे नाहीत, हि जाण सर्वांनी ठेवली पाहिजे.

मित्रांनो हे गडकोट आपल्याला मनापासून साद घालत आहेत....चला तर काही गडकोट माझ्या नजरेतुन पाहुया.

योगेश जगताप

==================================================
==================================================
दुर्गपुष्प १ – किल्ले शिवनेरी
==================================================
"आर्यांच्या देशावरी म्लेंच्छांचा घाला" अशी स्थिती स्वराज्यात सर्वत्र असताना, किल्ले शिवनेरीवर एक वादळ जन्माला आले. हे वादळ होते उग्र विजांचे, हे वादळ होते स्वातंत्र्याचे, हे वादळ होते स्वाभिमानाचे आणि या वादळाचे नाव होते "शिवाजी", त्या वादळाला जन्म देणारी थोर माता होती "जिजाऊ".

"हि शांत निजे बारा मावळे थेट, शिवनेरी, जुन्नर पेठ
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली, कोकणच्या चवदा ताली
ये भिववाया बागुल तो बघ बाळा, किती बाई काळा काळा
इकडे हे सिद्दी जवान, तो तिकडे अफझुलखान, पलिकडे मुलुख मैदान
हे आले रे तुजला बाळ धराया
नीज रे नीज शिवराया
गुणी बाळ असा जागसि का रे वाया...."

अंगाई कोणतीही आई आपल्या मुलांसाठी गाते, परंतु आपल्या बछ्ड्याला स्वराज्याच्या शत्रुंबद्दल अंगाईतुन सांगणारी ती वाघिण एकच "जिजाऊ".

हिंदवी स्वराज्याचा सुर्योदय जेथे झाला तो हा किल्ले "शिवनेरी".

==================================================
==================================================
दुर्गपुष्प २ – किल्ले रायगड
==================================================
रायगड - पूर्वी जिथे गडावर चढण्या-उतरण्याचे धाडस फक्त वारा आणि पाणी करू शकतात असा हा बेलाग किल्ला आणि स्वराज्याची राजधानी.

या गडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग म्हणजे "शिवराज्याभिषेक". महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान.
"किल्ले रायगडावर हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम सिंहासन झळाळु लागले, भारतवर्षातील, इंद्रप्रस्थ, देवगिरी, चित्तोड, कर्नावती, विजयनगर, वारंगळ आणि अशाच भंगलेल्या सार्वभौम सिंहासनाच्या जखमा रायगडावर बुजल्या. हि भूमी राजश्रीराजविराजीतसकलसौभाग्य संपन्न झाली.
"हे राज्य व्हावे हि तर श्रींची इच्छा."

महाराजांच्या राज्याभिषेकाला देशातील सात नद्यांचे पाणी कलशातुन आणले.
"गंगा, सिंधू, यमुना, गोदा कलशातुन आल्या,
शिवरायांना स्नान घालुनी, धन्य धन्य झाल्या,
धीमी पाऊले टाकित येता, रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जय जयकार.....
"प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज
शिवछ्त्रपती महाराज"

शिवछ्त्रपतींचा जय हो . . .
श्री जगदंबेचा जय हो . . .
या भरतभूमीचा जय हो . . .
जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला
दहादिशांच्या हृदयामधुनी अरूणोदय झाला.

अशी हि शिवभक्तांची पंढरी. "पूर्वेकडील जिब्राल्टर" अशी ज्याची पूर्वी ओळख होती तो दूर्गदुर्गेश्वर "रायगड". स्वराज्याची राजधानी. रायगडाचे घेरा इतका मोठा आहे कि संपूर्ण गड फिरण्यास/जाणुन घेण्यास दोन दिवसही अपुरे आहे.

या गडाने अनुभवलेला अत्यंत दु:खद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. बखर म्हणते, "ते दिवस पृथ्वीकंप जाहला, अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभूमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले." आजही शिवसमाधीचे दर्शन घेताना त्यांच्या या महान कार्याचा इतिहास डोळ्यासमोर आल्यावाचुन राहत नाही.

==================================================
==================================================
दुर्गपुष्प ३ – अजिंक्यतारा
==================================================
सातार्‍याचा अजिंक्यतारा हि मराठ्यांची चौथी राजधानी. महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेबाने वेढा घातला आणि किल्ला जिंकल्यावर त्याचे नामकरण "आझमतारा" असे केले. ताराराणीच्या सैन्याने तो पुन्हा जिंकुन त्याचे नामकरण "अजिंक्यतारा" केले. आज गडावर मंगळादेवीचे मंदिर, ताराराणीचा ढासळलेला राजवाडा आहे.

==================================================
==================================================
दुर्गपुष्प ४ – सज्जनगड
==================================================
समर्थ रामदासस्वामींच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेला हा किल्ला पायथ्याशी असलेल्या परळी गावामुळे हा परळीचा किल्ला म्हणुनही ओळखला जातो. शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडुन हा किल्ला जिंकुन त्याचे नामकरण सज्जनगड केले. महाराजांनीच समर्थांना येथे वास्तव्य करण्याची विनंती केली आणि समर्थ येथे कायमचे वास्तव्यास आले. गडावर श्रीराम मंदिर, समर्थांचा मठ, शेजघर, समर्थांनी वापरलेल्या वस्तु सारे काहि पाहण्यासारखे आहे.

==================================================
==================================================
दुर्गपुष्प ५ – किल्ले लोहगड
==================================================
नावाप्रमाणेच मजबूत आणि बुलंद असा किल्ला. १६५७ मध्ये कल्याण-भिवंडी परिसर शिवाजी महाराजांनी जिंकुन घेतल्यावर लोहगड स्वराज्यात सामील करून घेतला. १६६५ मध्ये पुरंदराच्या तहात लोहगड मुघलांच्या ताब्यात गेला आणि १६७० मध्ये मर्द मावळ्यांनी तो परत स्वराज्यात परत आणला. गडावरचे बांधकाम बर्‍यापैकी सुस्थितीत आहे. गडावरच एक डोंगराची सोंड दिसते, तोच लोहगडावरचा प्रसिद्ध "विंचुकाटा".

==================================================
==================================================
दुर्गपुष्प ६ – किल्ले कर्नाळा
==================================================
पुरंदराच्या तहामध्ये मुघलांना देण्यात आलेल्या किल्ल्यांमध्ये कर्नाळा किल्याचा सामावेश होता. पुढे १६७० मध्ये मावळ्यांनी छापा घालुन परत स्वराज्यात आणलेला हा किल्ला पनवेल पासुन अगदी जवळ आहे. या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे तो माथ्यावरचा सुळका. प्रस्तरारोहणांसाठी आव्हान ठरलेल्या या सुळक्यावर बर्‍याच जणांनी निशान फडकवले आहेत. सध्या मधमाशा आणि दुर्मिळ पक्ष्यांची घरटी/पक्षी यांमुळे प्रस्तरारोहणावर बंदी घालण्यात आली आहे.

==================================================
==================================================
दुर्गपुष्प ७ – गोरखगड
==================================================
शहाजीराजांच्या काळात या गडाला महत्व होते. मात्र कोणत्याहि लढाईचा उल्लेख इतिहासात नाही. शिवकालात या गडाचा उपयोग आसपासच्या प्रदेशवर नजर ठेवण्यासाठी होत असे. नाणेघाट मार्गे जुन्नर्ला जाताना या गडाचा उपयोग निवास्थान म्हणुन होत असे. गोरक्षनाथांच्या साधनेचे स्थान म्हणुनच या गडाचे नाव "गोरखगड"

==================================================
==================================================
दुर्गपुष्प ८ – मच्छिंद्रगड
==================================================

==================================================
==================================================
दुर्गपुष्प ९ – कोराईगड (कोरीगड)
==================================================
१६५७ मध्ये महाराजांनी कोराईगड लोहगड,विसापुर, तुंग-तिकोना या किल्ल्याबरोबर स्वराज्यात सामील करून घेतला, या व्यतिरीक्त इतिहासात याचा फारसा उल्लेख नाही. गडावरच्या कोराईदेवीवरूनच याचे नाव कोराईगड पडले असावे. गडावर आजही सहा तोफा सुस्थित आढळतात. त्यातील सर्वात मोठ्या तोफेचे नाव "लक्ष्मी".


==================================================
==================================================
दुर्गपुष्प १० – नाणेघाट
==================================================
सातवाहन काळात जुन्नर ते कल्याण या राजमार्गावर डोंगर फोडुन केलेला हा व्यापारी मार्ग (आजच्या भाषेत एक्स्प्रेस वे). प्राचीन काळी या मार्गावरून व्यापारी लोक आपला माल, घोड्यावरून, बैलगाडीवरून नेत असे. या व्यापार्‍यांकडुन जकात जमा करण्यासाठी एक रांजण ठेवलेला असे. जो संध्याकाळपर्यंत नाण्यांनी पूर्ण भरलेला असत. आजही तो रांजण आपल्याला नाणेघाटात बघायला मिळतो. नाणेघाटाच्या याच नळीच्या मुखाजवळ कातळात कोरलेली एक गुहा आहे. या गुहेत सातवाहन काळातील काहि लेख आढळतात.

==================================================
==================================================
दुर्गपुष्प ११ – सरसगड
==================================================
पुणेरी पगडीच्या आकाराच्या या किल्याला "पगडीचा किल्ला" म्हणुनही ओळखले जाते. अष्टविनायकांपैकी पाली येथील बल्लाळेश्वर मंदिराच्या मागे उभा असलेला हा सरसगडाचा उपयोग टेहळणीकरीता होत असे. शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या डागडुजीसाठी २००० होन मंजुर केले होते. स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत गडाची व्यवस्था भोर संस्थानाकडे होती.

==================================================
==================================================
दुर्गपुष्प १२ – किल्ले पन्हाळा
==================================================
अफझलखानच्या वधानंतर अवघ्या १८ दिवसात शिवाजी महाराजांनी पन्हाळा गड जिंकला. १६६० मध्ये सिद्दि जौहरचा वेढा किल्ल्यास पडला असता महाराजांचे पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे रवाना होण्याचा इतिहास सर्वश्रुत आहेत. बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन झालेला हा किल्ले पन्हाळा

==================================================
==================================================
दुर्गपुष्प १३ – कोथळीगड (पेठचा किल्ला)
==================================================
पायथ्याशी असलेल्या पेठ या गावामुळे हा पेठचा किल्ला म्हणुनही ओळखला जातो. हा बलाढ्य दूर्ग नाहि पण एक बेलाग सुळक्यावरचा संरक्षक ठाणं आहे. मराठ्यांचे हे शस्त्रागार होते. या किल्ल्याला रक्तरंजित इतिहास लाभला आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्यं म्हणजे सुळक्याच्या पोटात खोदलेल्या पायर्‍या ज्या थेट कुतुबमिनाराची आठवण करून देतात.

==================================================
==================================================
दुर्गपुष्प १४ – रत्नदुर्ग
==================================================
तीनही बाजुंनी वेढलेल्या या किल्ल्याला ऐतिहासिक पार्श्वभुमी आहे. शिवाजी महाराजांनी अदिलशहाकडुन हा किल्ला जिंकुन स्वराज्यात आणला. गडावर भगवती देवीचे सुंदर मंदिर आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्राचे मनोरम दर्शन घडते.

==================================================
==================================================
दुर्गपुष्प १५ – शिरगावचा किल्ला
==================================================च
१७३९ साली हा किल्ला मराठ्यांनी डहाणु, केळवे, तारापुर या किल्यांबरोबर जिंकुन घेतला. आधी या किल्याचा ताबा पोर्तुगिजांकडे होता. नंतर इतर किल्ल्याप्रमाणेच हाही इंग्रजांच्या ताब्यात गेला. शिरगावचा किल्ला साधारण २०० फूट लांब व १५० फूट रुंद आकाराचा आहे. किल्ल्याला चार कोपर्‍यात चार बुरुज असुन प्रवेशद्वार हे एका बुरुजाच्या बाजुलाच आहे. प्रवेशद्वाराच्या वर एक षटकोनी आकाराचा अत्यंत सुबक बांधणीचा चबुतरा आहे. येथील तटबंदी, बुरुजांवर जाण्यासाठी किल्ल्याच्या आत असणार्‍या तटबंदीच्या बाहेरून पायर्‍या असल्या तरी बुरुजांवर जायला तटबंदीच्या अंतर्भागातुनही पायर्‍या केलेल्या आहेत. आतुन जाणार्‍या पायर्‍या सध्या वापरात नाही. ठाणे जिल्ह्यात अर्नाळ्याच्या तोलामोलाचा आणि उत्तम स्थापत्यकला दाखविणारा असा हा किल्ला आहे. किल्याच्या तटबंदीवरून पश्चिमेकडे असणार्‍या समुद्रकिनार्‍याचे सुंदर दृष्य दिसते. संपूर्ण किल्ला हा तासाभरात व्यवस्थित पाहुन होतो.

==================================================
==================================================
दुर्गपुष्प १६ – वितंडगड (तिकोना किल्ला)
==================================================
या किल्ल्याबद्दलही फारसा इतिहास उपलब्ध नाही. महाराजांनी हाहि किल्ला १६५७ मध्ये स्वराज्यात सामिल करून घेतला. संपूर्ण पवनामाळेवर देखरेख ठेवण्यासाठी या किल्याचा उपयोग होत असे.गडाचा माथा जास्त मोठा नसल्याने एका तासात संपूर्ण किल्ला पाहुन होतो. बरेचसे ट्रेकर्स तुंग-तिकोना हि जोडगोळी एका दिवसात करतात.

==================================================
==================================================
दुर्गपुष्प १७ – अजिंक्य जंजिरा
==================================================
भर समुद्रात लाटांचा असंख्य मारा सहन करत असलेला अभेद्य, अजिंक्य असा हा जंजिरा. सिद्धीनवाबांचा हा किल्ला. जंजिरा हातात आल्याशिवाय तळकोकणात वर्चस्व गाजवता येणार नाहि हे जाणुन शिवरायांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. शिवरायांना जिंकता न आलेला हा एकमेव किल्ला. आज किल्ला भग्नावस्थेत आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्ये असे कि किल्ल्याच्या अगदी जवळ पोहचेपर्यंत याच्या मुख्यद्वाराचे दर्शन होत नाहि.

==================================================
==================================================
दुर्गपुष्प १८ – किल्ले पुरंदर
==================================================
मुरारबाजींचा पराक्रमाने पावन झालेला हा किल्ले पुरंदर. १६५७ साली संभाजीराजांचा जन्म पुरंदरावर झाला. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास पाठवले. गडावर मुरारबाजी होते. तेथे धुवांधार युध्द झाले. खानाने वज्रगड घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला. मुरारबाजी आणि खानात घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याबरोबर पुरंदरही पडला. पुढे १६६५ साली इतिहास प्रसिद्ध "पुरंदरचा तह" झाला आणि २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले.

==================================================
==================================================
दुर्गपुष्प १९ – वज्रगड
==================================================
पुरंदर आणि वज्रगड हे एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी दोन स्वतंत्र किल्ले आहेत. पुरंदरच्या भैरवखिंडीतुन वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे.


==================================================
==================================================
दुर्गपुष्प २० – किल्ले सिंहगड
==================================================
"आधी लगीन कोंडाण्याचे" अशी गर्जना करणारे नरवीर तानाजी यांच्या अचाट पराक्रमामुळे हा किल्ला इतिहासप्रसिद्ध झाला आहे. उदेभान राठोड हा त्यावेळेस कोंडाण्याचा सरदार होता. कोंडाणा जिंकण्याच्या इर्ष्येने तानाजी आणि उदेभान यांच्यात घनघोर युद्ध झाले. तानाजींची डाव्या हातातील ढाल तुटली. त्यांनी डाव्या हाताची ढाल करून उदेभानला लढा दिला. या लढाईत दोघे ठार झाले. शिवाजी महाराजांना तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेंव्हा ते म्हणाले, "गड आला, पण माझा सिंह गेला". तेंव्हापासुन कोंडाणा किल्ला सिंहगड म्हणुन प्रसिद्ध पावला.

==================================================
==================================================
दुर्गपुष्प २१ – हरिश्चंद्रगड
==================================================
ट्रेकर्सची पंढरी म्हणुन ओळखला जाणारा हा गड. हरिश्चंद्रगडाची वारी न केलेला ट्रेकर्स विरळाच. इतर सगळ्या गडकिल्ल्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तर हरिश्चंद्रगडाला पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. याचा उल्लेख अग्नीपुराण आणि मत्स्यपुराणात आढळतो. हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कोकणकडा. पावसाळ्यात याचे सौंदर्य शब्दातीत असते.

==================================================
==================================================
दुर्गपुष्प २२ – तोरणा
==================================================
शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात तोरणा किल्ला जिंकुन "स्वराज्याचे तोरण" उभारले. गडाची पहाणी करताना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव "प्रचंडगड" असे ठेवण्यात आले.राजांनी आग्र्याहुन आल्यावर या गडाचा ५ हजार होन खर्च करून जीर्णोध्दार केला. औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला मराठ्यांचा हा एकमेव किल्ला होय.

==================================================
==================================================
दुर्गपुष्प २३ – नारायणगड
==================================================

==================================================

सर्व छायाचित्रे आणि माहिती -योगेश जगताप
==================================================



हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 

क्षत्रिय कुलावतंस....
मी योद्धा आहे, जखमांची क्षिती बाळगून भागायचं नाही, जन्मा बरोबरचं सुरु झालेल हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे, त्यातच माझ्या जीवनाचं यश सामवल आहे.

ना सत्तेसाठी ना राजकारणासाठी
ना मोठेपणासाठी ना स्वार्थसाठी
जीव फक्त तडफ्तो मराठी अस्मितेसाठी
जय महाराष्ट्र जय भवानी ! -----  छत्रपती शिवाजीराजे भोसले

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories