आपली पत्नी, आपल्याला रोज मिळणारे भोजन आणि आपल्याला मिळणारा पैसा यातच
माणसाने संतोष मानावा. पण विद्या शिकण्यात, जपतप करण्यात व दानधर्म करण्यात
कधीही अल्पसंतुष्ट राहू नये.
वेड्यावाकड्या वाढलेल्या झाडांना कोणी हात
लावत नाही, म्हणून अतिनम्र स्वभावही चांगला नाही.
ज्या ठिकाणी उपजीविकेचे
काहीही साधन नसते, भाऊ व आप्त नसतात, शिक्षण मिळण्याचे साधन नसते, त्या ठिकाणी
माणसाने राहू नये. त्याला सुख लाभणार नाही.
No comments:
Post a Comment