Thursday, February 7, 2013

भारत सरकारद्वारे राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना

भारत सरकारद्वारे राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना ही दिनांक १४ ।९ ।२००१ पासून समाज कल्याण विभागाहून आरोग्य कल्याण विभागाला हस्तांतरीत केली गेली आहे ।
हस्तांतरणाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे ।
उत्तराखंड राज्यामध्ये आरोग्य विभागाद्वारे राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना कार्यान्वित केली जात आहे ।
राष्ट्रीय मातृत्व लाभ योजने अंतर्गत गरीबी रेषेच्या खाली जीवन (बी । पी । एल ।) जगणारे १९ वर्षांच्या महिलांना पहिल्या जिवंत प्रसूतीवर योग्य पोषणासाठी प्रती प्रसूती ५०० रुपयांची मदत दिली जाते ।
राष्ट्रीय मातृत्व लाभ योजने अंतर्गत सन २००२-२००३ आणि २००३-२००४मध्ये भारत सरकारकडून मिळालेले धन व देणगीचे उपभोग घेणार्या चा तपशील खालीलप्रमाणे आहे ।
मातृशिशु-कल्याण-सेवे अंतर्गत उत्तराखंड राज्यामध्ये खालील कार्यक्रम राबवले जात आहे ।
उत्तराखंडामध्ये अर्ध्यांहुनही कमी (४४ टक्के) गरोदर महिलांना फक्त एकदाच प्रसूतीपूर्व तापसणी करता येते, खरे म्हणजे राष्ट्रीय पातळीवर हे ६५ टक्के आहे ।
ज्या कमीत कमी तीन वेळा प्रसूतीपूर्व तापसणी करून घेतात अश्या गरोदर महिलांचे प्रमाण केवळ १८ टक्के आहे ।
प्रसुतीपूर्व सेवांचे लाभ घेणार्याू महिलांच्या संख्येत शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांचा विचार करता एक व्यापक अंतर दिसून येते ।
शहरी क्षेत्रांमध्ये तीन चतुर्थांशाहुन अधिक गरोदर महिला ह्या कमीत कमी एकदा प्रसूतीपूर्व तापसणी करून घेतात, खरे म्हणजे एक तृतीयांशाहुन काही अधिक ग्रामीण गरोदर महिला असे करतात । ।
एक तृतीयांशपेक्षा थोडे जास्त (39 टक्के)गरोदर महिला ह्या "आयर्न फोलिक ऑसिड"च्या गोळ्यांचा पूरक डोस घेतात ।
टॅटनस ऑक्साइड इंजेक्शनच्या बाबतीत ५४ टक्के गरोदर महिलांना टी । टी ।च्या इंजेक्शनचे दोन किंवा दोन पेक्षा अधिक डोस मिळालेले आहे, जरी ह्या महिलांची संख्या ग्रामीण भागांत ४९ टक्के आणि शहरी भागांत ७७ टक्के असल्या तरी ।
सामान्यपणे अशिक्षित माता व निम्न जीवन पातळी असलेल्या कुटुंबामध्ये प्रसूतीपूर्व सेवांचा प्रचार (प्राबल्य) खूपच कमी आहे । ह्या सेवेच्या अंतर्गत खालील कार्ये प्रामुख्याने केली जातात ।
गरोदर मातांकडे लक्ष पुरवणे ।
रक्ताची कमतरता भरून काढण्याच्या हेतूने गोळ्यांचे वितरण व गुंतागुंतींच्या केसींचा योग्य केंद्रांचे संदर्भण ।
उत्तराखंडात केवळ २१ टक्के संस्थेमधील प्रसूती असतात ।
नगरांमध्ये हे ४२ टक्के आहे तर ग्रामीण क्षेत्रांत ८२ टक्क्यापेक्षा जास्त प्रसूती घरांमध्ये होते व ह्यांतल्या अर्ध्यापेक्षा अधिक प्रसूती दायांच्या मदतीने केली जाते ।
शहरी भागांत अर्ध्यापेक्षा अधिक (५६ टक्के) प्रसूती घरांमध्ये होतात ।
उत्तराखंडात एक चतुर्थांश प्रसूती ह्या रोगोपचारतज्ज्ञ तसेच जवळजवळ १० टक्के प्रसूती प्रशिक्षित परिचारीका, सहाय्यक आरोग्य परिचारीका व दाया ह्यांच्या मदतीने होतात ।
उपचारपद्धती-संस्थेच्या बाहेर होणार्याध प्रसूतींमध्ये ७ प्रसूतींपैकी फक्त एका प्रसूतीची (१४ टक्के) दोन महिन्यांच्या आत प्रसूतीनंतरची तपासणी केली जाते ।
प्रसुतीपूर्व तापसणी सेवेच्या अंतर्गत सुरक्षित प्रसूती आणि गुंतगुंतीची केसींचे संदर्भन प्रामुख्याने केले जाते ।
आई आणि शिशूची काळजी, गुंतगुंतींच्या केसींचे सदंर्भन, शिशूंचे लसीकरण, मुलांना अंधत्वापासून वाचवण्यासाठी विटामिन 'अ' मिश्रणाचे वितरण, मर्यादित कुटुंबासाठी कुटुंब नियोजनाचा योग्य सल्ला आणि सेवा तसेच गर्भधारण्यासाठी योग्य सल्ला आणि सेवा ।
मातृसेवेच्या अंतर्गत सन २००१-२००२, सन २००२-२००३ तसेच सन २००३-२००४ पर्यंत प्राप्तींचे तुलनात्मक विवरण खालील सूचीमध्ये दर्शविले गेले आहे ।
पेलियोमायलीटिस नावाचा आजार हा एका अत्यधिक संसर्गजन्य विषाणूमुळे होतो व तो  केवळ मनुष्यांवरच हल्ला करतो ।
हा संसर्गजन्य विषाणू सामान्यतः पाणी किंवा इतर माध्यमांद्वारे संक्रमित व्यक्तिच्या संपर्कात आल्यामुळे पसरतो ।
तसेच तोंडातून तोंडाद्वारेसुद्धा हा आजार पसरू शकतो ।/ तसेच तोंडावाटे ही हा आजार पसरु शकतो । /तसेच मुका घेतल्यानेदेखील हा आजार पसरू शकतो ।
पोलिओ आजारा हा विशेषकरून लहान मुलांवर हल्ला करतो ।
पोलिओचा ८० ते ९० टक्के घटना ह्या नेहमी ३ वर्षापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांमध्ये दिसून येतात ।
पोलिओ हा अत्यधिक संसर्गजन्य (स्पर्षजन्य) आजार आहे ।
कुटुंबात एका सदस्याला पोलिओ झाला हे कळेपर्यंत पोलिओचा संसर्ग हा इतर सदस्यांमध्येही असण्याची शक्यता निर्माण होते, कारण हा ससंर्ग खूप लवकर पसरतो, हे विषाणू गर्दीच्या ठिकाणी व स्वच्छ शौचालयाच्या सुविधांमुळे खूप लवकर पसरतो ।
ओरल पोलियोवायरस लस (ओ ।पी ।वी)चा  उपयोग हा सर्वात पहिल्यांदा त्यावेळच्या सोव्हिएत युनियनमध्ये केला गेला होता ।
ह्या देशातील विकसित तंत्रज्ञानाचा परिणाम म्हणून इतर देशांमध्ये पोलिओचे नियंत्रण किंवा ते दुर करण्याच्या नवनवीन पद्घती शोधल्या गेल्या ।
ओ ।पी ।वी च्या जोरदार यशाचे सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे जगभरात चालवले जाणारे पोलिओ निर्मूलन कार्यक्रम होय ।
पोलियो निर्मुलनासाठी भारतात चालवले गेलेले पल्स पोलिओ क्रार्यक्रमसुद्धा सर्वात जास्त यशस्वी ठरले आहे ।
१९४० पासूनच जगभरात एकत्रित केलेली डीपीटी लसीचा वापर केला जात आहे, आणि ह्यांच्या मदतीने क्लिनिकल पर्टयुसिसाला कमी करण्यात फार यशही मिळालेले आहे ।
डीपीटी लसीचे ३ डोस लहान मुलांना देऊन घटसर्प, टेटनेस आणि पर्टयुसिस ह्यांसारख्या आजारापासून ह्यांना सुरक्षित ठेवले पाहिजे ।
घटसर्प (डीप्थेरीया) हा एक असा संसर्ग आहे जे घसा, तोंड आणि नाक ह्यांवर परिणाम करतो ।
सहज होणारा घटसर्प हा एक अत्यधिक संसर्गजन्य आजार आहे पण ह्याच्या लसी विकसित झाल्यापासून त्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे ।
लैंगिकसंबंधी आजार हा संसर्गजन्य आजार आहे, हा आजार संसर्ग झालेल्या रुग्णाकडून लैंगिक समागमाच्या वेळी लैंगिक सहचार्यामध्ये संचारित होतो ।
हेच कारण आहे की ह्या आजारांना लैंगिकसंबंधी आजार म्हटले जाते । ह्याचा संसर्ग सहज होतो ।
लैंगिकसंबंधी आजारांचा संसर्ग सहज होतो ।
लैंगिकसंबंधी आजार हे गंभीर स्वरुपाचे व पीडादायक असतात ।
लैंगिकसंबंधी आजारांच्या गटाचे सर्वाधिक आढळणारे आजार आहेत - सूजाक, गनोरिया, हरपीज, क्लेमाइडिया
बर्यााच लैंगिकरीत्या पारेषित आजारात सुरवातीला काही लक्षणे दिसून येतात व ही लक्षणे कोणतेही उपचार न करता बरी होतात ।
काही लैंगिकदृष्ट्या संक्रमित आजार हे विशेषतः महिलांमध्ये एकतर अतिशय साधारण लक्षणे निर्माण करतात नाहीतर कोणतीही लक्षणे निर्माण करत नाही ।
लैंगिकदृष्ट्या संक्रामित आजारानी संसर्गदूषित व्यक्ती ही दिसायला अगदी बरा वाटते, परंतु आपल्या संभोग करणारा सहचारी किंवा जन्मला न आलेले मूल ह्यांना संक्रमित करू शकतो ।
योनीमध्ये प्रमाणाच्या बाहेर स्राव किंवा दुर्गंधी, पोटाच्या खालच्या भागात वेदना (नाभी व जननेंद्रिये ह्यांच्यामध्ये) ।
योनीच्या जवळपासच्या भागांत दाह किंवा योनीच्या आतल्या भागात वेदना होणे - हे लक्षण पुरूष व स्त्री या दोघांमध्ये दिसून येतात ।
जननेंद्रियाच्या सभोवताली जखम, सूज किंवा तोंडावर पुरळ किंवा फोड, लघवी करणे किंवा मल विसर्जन करताना मूत्रमार्गात दाह निर्माण होऊन वेदना होणे, गळा लाल किंवा गळ्याला सूज येणे ।
ताप, सर्दी, अंगदुखी जसे फलूमध्ये जननद्रिंयाच्या सभोवतालील सूज ।
जर लैंगिकदृष्ट्या संक्रमित आजारांचे योग्य उपचार केले गेले नाही तर त्यात गुंतागुंती निर्माण होतात ।
जन्मजात उपदंश (सिफिलिस)च्या कारणाने लहान मुलाचे मृत जन्म ।
अविकसित लहान मुलांचा जन्मसुद्धा लैंगिकदृष्ट्या संक्रमित आजारांमुळे होऊ शकतो ।
परमा (गोनो-हीआ) हा संसर्गामुळे लहान मुलांमध्ये अंधत्व ।
डोळ्याच्या वरील पडद्यामध्ये (कंजक्टाइवा) सुज
संक्रमित लैंगिक वर्तन हे लैंगिक लैंगिक संबधांमुळे पसरणार्यां रोगांपासून बचान करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे ।
लैंगिक संबधांमुळे पसरणार्याआ रोगांपासून बचाव करण्यासाठी, खाली दिलेल्या निर्देशांची मदत होऊ शकेत । 
ज्यांच्या जननेंद्रियांत पुरळ, लालपणा, जखम तसेच स्त्राव होत असेल, तर अशा लैंगिक सहचारी सोबत समागम करू नका ।
अनैसर्गिक लैंगिक संबंध टाळा । 
लैंगिक संबंधानंतर लगेच जननेंद्रिये स्वच्छ पाण्याने/साबणाने धुवावेत ।
लैंगिक संबंधांमुळे पसरणार्याा रोगांपासून संरक्षण करून एच । आई । व्ही । संसर्गाचा धोकादेखील कमी केला जाऊ शकतो ।
गुंतागुंती झाल्या नंतरचे उपचार किंवा संसर्गाच्या प्रसाराला प्रतिबंध लावण्यासाठी ताबडतोब उपचार करणे हे नेहमी योग्य असते ।
लक्षात ठेवा, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवले जात नसले तर नियमीत तपासणी करून घ्या ।
बहुतेक लैंगिक संबधांमुळे पसरणारे आजार हे योग्य उपचाराने पूर्ण बरे होतात ।
क्षयरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे ।
क्षयरोग (टीबी) हा संसर्गजन्य रोग असून तो मायक्रोबॅक्टरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणुमुळे होतो ।/क्षयरोग हा माइकोबैक्टीरियम टयूबरकुलोसिस नावाच्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो ।
क्षयरोग हा क्षयरुग्णापासून निरोगी व्यक्तिमध्ये हवेच्या माध्यमातून पसरतो आणि कोणत्याही वयाच्या किंवा लिंगाच्या व्यक्तींना तो होऊ शकतो ।
एक क्षयरुग्ण एका वर्षात १० ते १५ निरोगी व्यक्तिंना संक्रमित करू शकतो ।
क्षयरोगामळे भारतात दररोज जवळजवळ जे १००० प्रौढ मृत्यूमूखी पडतात ते इतर सर्व आजारांमध्ये एकूण मृत्यूमूखी पडणार्यां पेक्षा खूप जास्त आहे ।
क्षयरोग हा शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो जसे- फुप्फुसात, हाडात, गुडघ्यात किंवा लाळग्रंथिच्या जवळ ।
फुप्फुसात हा आजार सामान्यपणे दिसून येतो ।
क्षयरोगामुळे सर्वात जास्त तरुणांना आपला जीव गमवावा लागतो ।  इतर कोणत्याही संसर्गजन्य आजारा न होता । 
कारण ह्या आजाराने अधिक तरुण मृत्यूमूखी पडतात म्हणून सामाजिक आणि आर्थिक नुकसान जास्त होते ।
क्षयरोगाचे प्रमाण समाजात खुप जास्त आहे आणि लोक हे हा आजार आहे हे सांगण्यास घाबरतात आणि त्यामुळे योग्य तपासणी होऊ शकत नाही/योग्य तपासणी होत नाही ।
इतर कोणतेही आजार न होता देखील फक्त क्षयरोगापासून खूप जण निराधार/अनाथ होतात ।
अलीकडच्या निष्कर्षानुसार भारतात दरवर्षी ३ लाख मुले ह्या आजारामुळे शाळा सोडून देतात ।
जगामध्ये सर्वात जास्त क्षयरुग्ण हे भारतात आढळतात ।
जरी  प्रसाराच्या प्रमाणाचा दर उपलब्ध नसला तरी निर्ष्कर्ष हे सांगते की हा प्रमाणदर जवळजवळ २५७ प्रती लाख आहे ।
इतर कोणत्याही संसर्गजन्य आजाराशिवाय, क्षयरोगामुळे भारतातील महिला ह्या सर्वात जास्त मृत्यूमूखी पडतात ।
महिलांच्या मृत्यूचे सर्व कारण एकत्र करूनसुद्धा क्षयरोगामुळे मृत्यूमूखी पडणार्याष महिलांची संख्या सर्वात जास्त आहे ।
अलीकडच्या संशोधनातून असे कळले आहे की संपूर्ण भारतात क्षयरोगामुळे १ लाख महिलांना घरा बाहेर काढले जाते ।
निरोगी मनुष्यापेक्षा एच ।आय ।व्ही । पिडीत (एच ।आय ।व्ही ।) धनात्मक मनुष्यांना क्षयरोग होण्याचा धोका ५ पट जास्त असतो ।
एच ।आय ।व्ही संक्रमित रुग्णांचा उपचार डाट्स पद्धतीने केला पाहिजे ।
३ आठवडे किंवा त्यापेक्षाही जास्त खोकला हे क्षयरोगाचे (फुफ्फुसाचा क्षयरोग) मुख्य लक्षण आहे ।
फुफ्फुसाच्या टीबीचा स्पष्ट निदान करण्याचा उपाय म्हणजे रुग्णाच्या तीन श्लेष्मांची तपासणी करणे हा होय ।
रुग्णाच्या खोकल्याने किंवा शिंकल्याने टी ।बी ।चे जंतू हवेत अगदी लहना थेबांच्या स्वरूपात रुग्णातून बाहेर पडतात ।
हवेत पसरलेले टी ।बी ।चे जंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात श्वासाद्वारे प्रवेश करतात आणि निरोगी व्यक्तीला टी ।बी ।ने संक्रमित करू शकते ।
श्लेमामध्ये क्षयरोग जंतूचे निरीक्षण करून निदान केले जाते, आवश्यकता पडल्यास क्ष-किरणाचादेखील (एक्से-रे) उपयोग केला जातो ।
प्रशिक्षण व चाचणी केंद्राच्या सूचीत कर्करोगाचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते ।
क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो ।
जर रुग्ण पूर्ण उपचार नियमितपणे करतील तर
क्षयरोगावर उपचार आहे पण थोड बरे वाटल्यावर रुग्ण उपचार सोडून देतात ।
क्षयरोगाच्या उपचार हा आता डाट्स पद्धतीने केला जातो ।
डाट्स पद्धतीत रुग्णाला आरोग्य कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती ह्यांच्या थेट देखरेखीखाली औषध भरवले जाते ।
ज्याला डाट्स (डायरेक्टली आवजर्बड ट्रीटमेंट विद सार्ट कोर्स कीमाथिरेपी) म्हणतात ।
जसे नावावरून हे कळते की - डायेक्टली आबजर्ब्ड ट्रीटमेंट विद कोर्स कीमोथेरपी ( डाट्स)चा अर्थ आहे की रुग्ण हा आरोग्य कार्यकर्ताच्या उपस्थितीत एन्टी टी । बी । औषधाचा लहानसा ठराविक भाग घेतो ।
टी ।बी ।(क्षयरोग)चा उपचारात दोन टप्पे असतात ।
ह्याची तीव्र अवस्था जी २-३ महिन्यांपर्यंत असते ।
कान्टिन्युवेशन अवस्था ही ४-५ महिन्यांपर्यंत असते जी उपचाराच्या अशा वर्गावर अवलंबून असते जो रुग्ण घेत आहे ।
ह्या कार्यक्रमांतर्गत ही औषधे आठवड्यात तीन वेळा एक दिवस आड करून इन्टैसिव फेज २/३ महिने घेतली जातात ।
त्यानंतर कफाची तपासणी केली जाते, जर ते ऋणात्मक आढळले तर रुग्ण केलेण्डर्ड मल्टी ब्लिस्टर्ड कम्बीपॅक ह्यात आठवड्यातून एकदा एन्टी टी । बी । औषध दिले जाते ।
लक्षात ठेवा, आठवड्याचा पॅकेतला पहिला डोस रुग्णाला आरोग्य कर्मचार्या च्या समोर घ्यायचे असते ।
दोन महिन्यानंतर कन्टीनुएशन अवस्थेच्या वेळी कफाची तपासणी केली गेली पाहिजे तसेच उपचार पूर्ण झाल्यानंतरदेखील ।
कन्टीनुएशन अवस्थेच्या काळात आपण रुग्णाला देखरेखेखाली ठेवा ।
ह्या आजाराचा प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम मार्ग हा आहे की जर सर्व कफानी रुग्णांना ऋणात्मक केले तर रुग्ण संसर्ग पसरू शकत नाही तसेच ज्या कोणी मणुष्याला तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवस खोकला असेल तर त्याने तीन कफाची चाचणी करून डाट्स उपचार करून घेणे ।
मूळ राज्य उत्तर प्रदेशाच्या तुलनेने उत्तराखंडात प्रजननदराची पातळी नेहमी कमी असते ।
सन १९५१-५६च्या काळात, ह्या राज्याच्या अप्रमाणित जन्मदर ४८ होता त्यात घट होऊन सन १९७६-८१च्या काळात ३५ झाला तसेच १९९४-२००१च्या दरम्यान हा दर अजून कमी होऊन फक्त २६ वर राहिला ।
जिल्ह्यात हा दर सर्वात कमी पौडीमध्ये तर सर्वात अधिक हरीद्वारमध्ये आहे ।
संपूर्ण प्रजननदर (कोणत्याही महिलाद्वारे आपण प्रजनन जीवन काळामध्ये जन्माला आलेल्या शिशुंची संख्या)  जो १९७१-७६च्या काळासाठी ५हून अधिक अंदाजित होता तो सतत कमी होत आहे व २००१मध्ये ही संख्या ३ ।३ होती ।
आंतराज्यीय भिन्नतादेखील ह्या काळामध्ये कमी झाली आहे ।
अप्रमाणित जन्मदर आणि संपूर्ण प्रजननदर हे नागरी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये वेगवेगळे आहेत ।
बी ।सी ।जी ।ची लस टोचून मुलांचा क्षयरोगापासून रक्षण करता येते । / क्षयरोगापासून बचाव करण्यासाठी लहान मुलांना बी । सी । जी । ही लस टोचण्यात येते ।
जन्मल्यावर शक्य तितक्या लवकर ही लस नक्की टोचून घ्यावी ।
रुग्णाला उपचारासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा क्षयरोग केंद्रात जायला सांगणे ।
ज्या व्यक्तिंना श्लेष्मासह किंवा श्लेष्मा बाहेर न पडता तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असेल किंवा श्लेमामधून रक्त पडत असेल तर अशांना चाचणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा क्षयरोग केंद्रात पाठविले पाहिजे ।
अशा रुग्णांची तसेच क्षयरुग्णांची वेळोवेळी माहिती घेत रहा की ते प्राथमिक आरोग्य केंद्रावर किंवा जिल्हा क्षयरोग केंद्रावर सल्ला/उपचार घेण्यासाठी गेले की नाही ।
आरोग्य कार्यकर्ता (महिला)च्या मदतीने विभागातील सर्व नवजात शिशूंना क्षयरोगाची लस (बी ।सी ।जी ।)नक्की द्या/टोचा ।
क्षयरोगावर प्रतिबंध घालणे व त्यावर नियंत्रण मिळविणे ह्यांबाबत सर्व लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे ।
औषधाच्या वितरणासाठी डोहराडून तसेच उधम सिंह नगर ह्या दोन राज्यांत  केंद्रीय औषधी भांडार बनविले आहे ।
जेणेकरून बाहेरील (दूरच्या) जिल्ह्यांमध्ये औषध वेळेवर उपलब्ध होतील । ह्या औषधांचे वाटप जिल्ह्याच्या जणगणनेनुसार केले जाते ।
औषधांचा पुरवठा हा भारत सरकारद्वारे केला जातो ।/ भारत सरकारद्वारे औषधांचा पुरवठा केला जातो ।
सुधारीत राष्ट्रीय क्षय नियंत्रण कार्यक्रम हा सुरळीत चालवता यावा म्हणून भारत सरकारने ८ जिल्ह्यांमध्ये (तेहरी, पौडी, उत्तराकाशी, चमोली, नैनीताल, पिथौरागढ व अल्मोडा तसेच डेहराडून) १-१ चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले आहे ।
भारत सरकारद्वारे प्रत्येक उपचार केंद्रावर 1-1 दुचाकी वाहन उपलब्ध करून दिले आहे ।
प्रत्येक सूक्ष्मदर्शकासंबंधीच्या केंद्रावर १-१ दुर्बिण व सूक्ष्मदर्शक यंत्र उपलब्ध करुन दिले आहेत ।
५ जिल्ह्यांमध्ये (हरिद्वार, उधम सिंह नगर, रुद्रप्रयाग, बागेश्वर आणि चंपावत) राज्य सरकारने चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले आहे ।
धनुर्वात हा एक प्रकाराचा संसर्ग आहे जो धूळ, घाण आणि गंज पकडलेल्या धातूंमध्ये आढळणार्याा जतुंमुळे निर्माण होतो ।
हे सक्ष्म जंतू शरीराला लागणार्यान साधारण चिरेतून आत प्रवेश करतात ।
धनुर्वाताच्या सूक्ष्मजतुंमुळे स्नायू ताठरतात ।
धनर्वाताने जबड्याच्या स्नायूंवर हल्ला केले तर जबडे ताठरतात व त्यामुळे तोंड उघडतदेखील नाही किंवा बंदही होत नाही ।
हा एक प्रकाराचा असा संसर्ग आहे जो धूळ, घाण आणि गंज पकडलेल्या धातूंमध्ये आढळणार्याल जतुंमुळे निर्माण होतो ।
धनुर्वाताचे हे सूक्ष्मजंतू शरीराला लागणार्याा साधारण चिरेतून आत प्रवेश करतात ।
धनुर्वातामुळे श्वासनलिकेचे स्नायूदेखील ताठरतात ।
हे अशा प्रकारचे जीवाणू आहेत जे फुप्फुसांना श्लेष्माने बंद करतात (एक प्रकारचा चिकट पदार्थ)व ह्यामुळे, खोकल्यावर एवढा मोठा आवाज निघतो जसे एखादा कुत्रा भुंकत आहे ।
हे अशा प्रकारचे जीवाणू आहेत जे फुप्फुसांना श्लेष्माने बंद करतात (एक प्रकारचा चिकट पदार्थ)व ह्यामुळे, खोकल्यावर एवढा मोठा आवाज निघतो जसे एखादा कुत्रा भुंकत आहे ।
जीवाणूमुळे शरीरात असे सूक्ष्मजंतूदेखील उत्पन्न होऊ शकतात की ज्यामुळे फुप्फुसशोथ व ब्रौंकाइटिस (फुप्फुसाचा संसर्ग)होतात ।
विषमज्वर हा असा एक आजार आहे ज्याचा संसर्ग जठरांत्रात प्रथम होतो व त्यानंतर शरीराला पूर्ण आजार जडतो । / विषमज्वर हा असा एक आजार आहे ज्याचा संसर्ग जठरांत्रात प्रथम होतो व त्यानंतर पूर्ण आजार रुप घेते ।
विषमजवर हा एका प्रकारच्या सूक्ष्मजंतुमुळे होतो, ज्याला सालमोनेली टीफी म्हणतात । / सालमोनेला टीफी ह्या सूक्ष्मजंतुमुळे विषमज्वर होतो ।
प्रत्येक रुग्णात ह्याची लक्षणे वेगवेगळी असतात पण ह्याच्या काही लक्षणांचा समावेश सामान्य लक्षणांत  होतो -  ताप, डोकेदुखी, थकवा व अशक्तपणा (कमजोरपणा),  आचारणात बदल व आजाराची प्रारंभिक अवस्थेत पोटात त्रास व बद्धकोष्ठता (मलावरोध) तसेच त्यानंतर अतिसार ।
सालमोनेला टिफीचा समावेश असलेला कोणताही खाद्यपदार्थ किंवा पेय घेतलात तर सामान्यपणे पोटात असलेल्या आम्लाद्वारे जास्तकरून जैविक घटक निष्क्रिय होतात ।
जर मोठ्या संख्येने हे सूक्ष्मजंतू पोटात गेले तर ह्यांतील काही सूक्ष्मजंतू हे लहान आतड्यांत प्रवेश करतात ।
विषमज्वरापासून संरक्षण मिळविण्यासाठी लस हा सर्वात प्रभावी व सर्वात खात्रीचा उपाय आहे ।
विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय आरोग्य अधिकार्यांाद्वारे स्थानिक क्षेत्रांत प्रवास करणार्याक व्यक्तिंसाठी विषमज्वराची लस टोचण्याचा सल्ला दिला जातो ।
अशा क्षेत्रांत शाळेतील मुले व तरुण तसेच प्रौढ ह्यांनादेखील लस टोचण्याचा सल्ला दिला जातो, ह्या क्षेत्रांत ह्या वयोगटाच्या व्यक्तिंमध्ये विषमज्वर ही एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून पाहयला मिळते ।
विषमज्वरात प्रतिजैविक अवरोध (अवरोधकता) असणारी सालमोनेला टीफी जात आढळते ।
अशी करा दातांची निगा
स्वच्छ उच्छ्वास आणि चमकदार दात हे आपले व्यक्तिमत्व खुलवतील ।/ स्वच्छ उच्छ्वास आणि चमकदार दात ह्यांमुळे आपले व्यक्तिमत्व खुलेल ।
दातांमुळे आपला आत्मविश्वाससुध्दा वाढतो ।
आपल्या हिरड्या व दात ह्यांच्यामध्ये सूक्ष्म रोगजंतू असतात ।
हे सूक्ष्म रोगजंतू दातांना खराब करतात व श्वासावाटे दुर्गंधी बाहेर पडते ।
इथे दिलेल्या काही सोप्या सुचना/टिपांच्या मदतीने आपण आपल्या दातांना आणि उच्छ्वासास स्वच्छ ठेवू शकतो ।
दात नीट स्वच्छ करा । / दात नीट घासा ।
दातांना नीटपणे स्वच्छ करण्यासाठी दोन ते तीन मिनटांचा कालावधी लागतो ।/ दात नीटपणे घासण्यासाठी दोन ते तीन मिनटांचा कालावधी लागतो ।
परंतु बहुतेक लोक ह्याच्यासाठी एक मिनटा पेक्षाही कमी वेळ देतात ।
खूप पाणी प्या ।
तोंड कोरडे पडल्यावर सूक्ष्म रोगजंतू जोरात हल्ला करतात ।
ह्यामुळे उच्छ्वासातून दुर्गंधी येऊ लागते ।
खूप पाणी प्यायल्याने केवळ राहिलेले अन्नकणच निघून जातात असे नाही तर लाळसुध्दा तयार होते ।
तोंड स्वच्छ ठेवण्यामध्ये लाळेची महत्त्वाची भूमिका असते । 
 उच्छ्वासात दुर्गंधी निर्माण करणार्या् जीवाणूंचा लाळेमुळे नाश होतो ।/लाळ हा सुक्ष्मरोगजंतुचा नाश करतो जे श्वासोश्वाच्छात दुर्गंधी निर्माण करतात ।
शर्कराविरहित/बिनसाखरेची चुइंग गम चघळा । शर्कराविरहित चघळण्याची गोळी चघळा ।
चघळण्याची गोळी चावल्याने लाळ निर्माण होते ।
दातांना स्वच्छ राखण्यासाठी चघळण्याची गोळीची मदत होते ।
शर्करायुक्त/साखरेची गम ही तब्येतीसाठी चांगली मानली जात नाही । / शर्करायुक्त/साखरेची गम ही तब्येतीसाठी चांगली नसते ।
म्हणून दंतवैद्य शर्करायुक्त गम खाण्याचा सल्ला देत नाहीत ।
 नियमितपणे दातांची पाहणी करून घ्यावी । /नियमितपणे दातांची तपासणी करून घ्यावी । 
दंतवैद्याकडून दातांची पाहणी (तपासणी) नियमितपणे करून घ्यावी ।
ते दातांच्या लहान-मोठ्या तक्रारी/अडचणी सहजपणे सोडवतात ।
जेवणानंतर तोंड स्वच्छ धुवावे ।
प्रत्येकवेळी जेवणानंतर पाण्याने मुख अवश्य स्वच्छ करावे ।
ह्यामुळे जेवणातील राहिलेले कण निघून जातात ।
लिंबू आणि मीठ ह्यांच्या मिश्रणाने दात स्वच्छ करावेत ।
एका चमच्यात मीठ घेऊन त्यामध्ये लिंबाचे तीन ते चार थेंब टाकावेत ।
दर आठवड्याला ह्या मिश्रणाने दात स्वच्छ करा ।
ह्यामुळे केवळ दातच चमकदार होतील असे नाही
तर उच्छ्वासाच्या दुर्गंधीपासूनसुद्धा सुटका मिळते ।
आरोग्य आहे तर सर्व काही आहे ।
आजच्या व्यग्र जीवनामध्ये स्वत:ला निरोगी ठेवणे हे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही ।
परंतु खाण्या-पिण्यावर लक्ष आणि जीवनशैलीमध्ये थोडा फरक आणून तुम्ही स्वत:ला निरोगी ठेवू शकता ।
कमी मेद असलेल्या आहाराचे सेवन करा ।
ज्यात कमी मेद आणि जास्त तंतू आहेत असेच जेवण घ्यावे ।
फळ आणि भाज्यांमध्ये असेच प्रमाण रहाते/असते ।
कमी मेद आणि तंतुमय आहारामुळे वजन नियंत्रित करण्यात मदत मिळते ।   
कमी मेद आणि तंतुमय आहारामुळे तुम्ही बहुतेक आजारांपासूनसुद्धा दूर राहतात ।
मीठा आणि दारु ह्यांचे सेवन कमी करा ।
रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलला नियंत्रित करण्यासाठी मीठाचे आणि दारुचे सेवन कमीत कमी प्रमाणात केले पाहिजे ।
धूम्रपान बंद करा ।
धूम्रपान केल्याने कर्करोगा समवेत अनेक आजारांचा धोका असतो ।
ह्याला सोडण्याचे पूर्ण प्रयत्न करा ।
रोज व्यायाम करा ।
आपल्या रोजच्या नित्यकर्मामध्ये व्यायामाच्या सामवेश अवश्य केले पाहिजे ।
नियमित व्यायाम केल्यामुळे तुम्ही ह्दयविकार, बृहदआंत्र-कर्करोग, रक्तदाब तसेच मधुमेह ह्यांनसारख्या आजारांपासून संरक्षण मिळवू शकता ।
हल्की-फुल्की शारीरिक क्रिया करावी ।
जिना चढणे, बागकाम, घरातील छोटे-मोठे काम किंवा नृत्य करण्यासारखे हल्की-फुल्की शारीरिक क्रिया अवश्य करावे ।
ह्यामुळे शरीर लवचिक बनते ।
जर सतत ताप येत असेल तर त्याची तपासणी जरुर करावी । 
हिवताप, काळाआजार, यक्ष्मा ह्यांची सुरूवात तापापासून होते ।
उन्हाळाचे दिवस सुरु झालेले आहे ।
शिळे अन्न आणि रस्त्याच्या कडेला विकले जाणारे पदार्थ खाऊ नये ।
मुलांना फास्ट फूड, कुरकुरे, आईस्क्रीम खायला देऊ नका ।
खूप जुलाब झाल्यावर मीठ आणि साखर ह्यांचा मिश्रण किंवा ओआरएस पाजावे ।
स्वच्छ पाणी जास्तीत-जास्त प्यावे ।
सतत तापाने त्रासलेला आहे ।
काळाआजार, हिवताप किंवा पुन्हा तीव्रताप येऊ शकतो ।
माझा मुलगा जुलाब आणि ताप ह्या दोन्हींनी त्रासलेला आहे ।
सर्वप्रथम ओआरएसचे मिश्रण पाजावे । त्यानंतर शिशूला कुठल्याही बाल रोगतज्ञाकडे लवकर दाखवा ।
अडीच-तीन वर्षापासून दर दोन-तीन महिन्यांनी ताप येत जातो ।/अडीच-तीन वर्षापर्यंत दर दोन-तीन महिन्यांनी ताप येऊ शकतो ।
एवढेच नाहीतर जीभेवर पांढरा थर जमा होतो ।
पाण्याचे प्रमाण जास्त घ्या आणि मूत्र तपासणी करा ।
काळाआजार हा जीवघेणा होऊ शकतो ।
काळाआजाराचे प्राथमिक लक्षण काय आहे ।
काही दिवसापासून हलकासा ताप असतो ।
तापाची चाचणी करणे आणि इतर आवश्यक तपासणीनंतरच काळाआजार सिद्ध होऊ शकतो ।
मेटासिनची गोळी दिल्याने ताप उतरतो आणि पुन्हा १०३ पर्यंत ताप चढतो ।
क्ष-किरण, टीसी-डीसी सामान्य आहे ।
चार-चार तासाने ताप मोजावे ।
जर १०० पेक्षा जास्त ताप असेल तर पॅरासिटामलची गोळी द्या आणि कोणत्यातरी औषधतज्ञाचा सल्ला घ्या ।
एच आई व्ही काय आहे ।
हा कसा होतो ।
सुरक्षेचे उपाय सांगा ।
हा एक प्रकारचा विषाणु आहे ।
ह्याचा प्रसार प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंध, संसर्गित सुई, संसर्गित रक्त आणि आईकडून बाळांना होतो । 
ह्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता कमी होत जाते । 
अस्थी-क्षयरोगाचे लक्षण काय आहे । ह्याचा उपचार काय आहे ।
हाडांमध्ये वेदना, सतत ताप, जरी कमी झाला तरी हा ताप संध्याकाळी वाढतो, त्रासाबरोबर हाडांमध्ये वक्रता आली तर हे अस्थी-क्षयरोगाचे लक्षण आहे ।
ह्याच्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि झिजू लागतात । 
ह्या परिस्थितीमध्ये अर्धांगवायू होऊ शकतो ।
ह्याच्या तपासणीसाठी डिजिटल क्ष-किरण, एमआरआई करा । क्षयरोगाचे औषध एक वर्षापर्यंत घ्या । आणि तज्ज्ञ चिकित्सकाचा सल्ला घ्या ।
रात्री झोपताना अंगावर एक चादर अवश्य घेणे आणि पंखा कमीत कमी चालवा ।
ह्याच्याने जर स्वतःला बरे वाटत नसेल तर एन्टीएलर्जिक गोळ्या दहा दिवसापर्यंत घ्या ।
मुलांना घामोळ्या झाल्या आहेत काय करावे?
अतिसारचे घरगुती उपचार काय आहे?
एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे साखर आणि एक चिमुटभर मीठ घालून उकळवून द्यावे ।
उन्हामुळे काळाआजार हा रोग होतो का? 
उन्हाळ्यात ह्याचा प्रकोप वाढला जातो का?
काळाआजार हा  पंखयुक्त माशी चावण्याने होतो ।
ह्याचा उपचार सर्व इस्पितळांत आहे ।
ह्याच्यासाठी आत्ता गोळीसुद्धा उपलब्ध आहे ।
एखाद्या मुलाला डांग्या खोकला झाला तर काय केले पाहिजे ।
बाळाला डीपीटी लस द्यावी ।/बाळाला डीपीटीची लस टोचावी ।
कुठल्याही विशेषज्ञ चिकित्सकाला दाखवावे तसेच खोकल्यासाठी श्लेष्माची तपासणी करा । 
आपल्या डोळ्यांच्या निगेविषयी आपण किती जागरूक आहात?
दर सहा महिन्यांनी डोळ्यांची चाचणी करणे ।
चश्मा किंवा कॉंटॅक्ट लेंस ह्यांची निगा ।
डोळ्यांचा नंबर जास्त असेल तर बुबळावर धारण करण्याची प्लास्टिकची लेंस बसवली पाहिजे ।
बुबळावर धारण करण्याची प्लास्टिकची लेंस ही उत्तम प्रतीची असली पाहिजे ।
नियमीत पाण्याने डोळे धुणे ही चांगली सवय आहे ।
पण ह्या सर्वांसोबत जर आपण आपल्या खाण्या पिण्यावर थोडे लक्ष द्याल तर आपल्या डोळ्यांची नजर ही चांगली होईलच पण डोळ्यांच्या विकारांपासूनदेखील दूर राहता येईल ।
डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जीवनसत्व 'अ'चा समावेश असलेला आहार घेतला पाहिजे ।
नियमीत योग केल्यानेदेखील डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते ।

खूप ताप, खूप अंगदुखी, डोके दुखी, सांधेदुखी, डोळे दुखणे

खूप ताप, खूप अंगदुखी, डोके दुखी, सांधेदुखी, डोळे दुखणे तसेच शरीरावर दिसणारे पुरळ इत्यादी लक्षणांवरून तापाचा अनुमान लावला जातो ।
कांजण्यापासून पिडीत असलेल्या गंभीर रूग्णांमध्ये वरील सामान्य लक्षणांच्या व्यतिरीक्त दातांतून, तोंडातून किंवा नाकातून रक्त येण्याची तक्रार निर्माण होते । 
कांजण्या झालेल्या रुग्णांत चाचणी ही धनात्मक असते तसेच रक्तचाचणी केल्यानंतर रक्तबिंबिका मोजणी (प्लेटलेट काउन्ट) ही १ लाखापेक्षा कमी आढळते ।
डेंग्यू ताप हा एडीस इजिप्ती डास (पटेरी डास, वाघ्या डास) चावल्यानंतर होतो ।
एडीस इजिप्ती डासाला टाइगर मस्कीटो (वाघ्या डास) च्या नावानेसुद्धा ओळखले जाते आणि हा दिवसाच्या वेळी चावतो ।
घरात, शीतकात, गच्चीवरील खुल्या टाकींमध्ये, उपयोगात नसलेल्या रिकामी डब्ब्यांमध्ये, टायरमध्ये, फुलदाणीत, रिकाम्या बाटल्या/मनीप्लांटच्या बाटल्या व सिस्टर्नांत पाणी साठू देऊ नये ।
घरातील, शीतकातील, बादल्यातील, मटक्यातील पाणी दररोज आठवडातून दोनदा बदलत राहा ।
घराच्या आजूबाजूला पाणी न साठू देणे ।
खड्डयात माती टाकून बुजवा ।/ खड्डयाला माती घालून भरावे ।
माती टाकणे शक्य होत नसेल तर त्या खड्डयामध्ये रॉकेल इत्यादि शिंपडणे ।
शरीरावर कडूलिंबाचे तेल किंवा राईच्या तेलाचा उपयोग करणे ।
संपूर्ण बाही असलेले शर्ट तसेच मोजे इत्यादींचा वापर करणे ।
शाळेत जायच्या वेळी मुलांना/मुलींना संपूर्ण बाही असलेले कपडे, मोजे जरूर घाला ।
घरात किटनाशक/जंतुनाशक औषधांचा फवारा मारून घेणे ।
घर तसेच सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे ।
रोग प्रकोपाच्या वेळी, ताप आल्यावर जवळच्या सरकारी इस्पितळात/प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात (प्रा ।स्वा ।केंद्र) उपचार घेणे ।
झोपतेवेळी मच्छरदाणी किंवा डास निवारक अगरबत्तीचा वापर जरुर करा । 
घरांच्या खिडक्या, दरवाजे आणि तावदानांवर जाळ्या अवश्य लावणे ।
डेंग्यूच्या तापात कास्टायडची औषधे घेऊ नका ।
मधुमेह हा एक असा आजार आहे की ज्याचा परिणाम म्हणून रक्तामध्ये खूप जास्त साखरेचे ग्लुकोज तयार होते ।
मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, ज्याल जर नियंत्रित केले गेले नाही तर ते जीव घेणे ठरू शकते ।
मधुमेह ह्या रोगांने पिडित झाल्यावर आपले शरीर इन्सुलिन तयार करते, ज्याने साखर कमी होण्यास मदत होते । 
इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढते ।
जर खालील नमूद केलेली लक्षणे तुमच्यात आढळली तर तुम्हाला मधुमेह असण्याची शकता आहे ।
वारंवार लघवी होणे ।
अधिक तहान लागणे, अंधुक दिसणे ।
लैंगिक संबधीत क्रियेत शारिरीक असमर्थता ।
पाय सुन्न होणे किंवा पायांत मुंग्या येणे ।
मधुमेहापासून होणार्या  समस्या ।
मधुमेहापासून खालील समस्या आणि गुंतागुत निर्माण होऊ शकते ।
रक्तात साखरेचे अधिक प्रमाण, दीर्घकाळीन गुंतागुंत ।
स्नायुंना इजा किंवा चेता विकृती (न्यूरोपॅथी) 
मूत्रपिंडाला इजा किंवा मूत्रपिंड विकार (नेफ्रोपॅथी)
डोळ्यांना इजा किंवा दृकपटल विकार (रेटायनोपॅथी) 
हृदय आणि रक्तवाहिणी संबंधी आजार तसेच संसर्ग ।
मधुमेहाचे दीर्घकाळीन गुंतागुंत ।
स्नायुंना इजा: मधुमेह हा पायांच्या आणि हातांच्या स्नायूंना इजा पोहचवतो ।
स्नायुंना इजा झाल्यामुळे मुंग्या येणे, सुन्न पडणे, जळजळ किंवा वेदना होऊ शकते, जे बहुतेक करून हाथा-पायांच्या बोटांच्या टोकापासून सुरू होऊन हळुहळु वरच्या दिशेने वाढते । 
जर उपचार केले गेले नाही तर परिणाम केलेल्या भागांमध्ये संवेदना करणार्या  शक्ती तुम्ही गमावू शकता ।
मूत्रपिंडाला इजा: मधुमेहापासून मूत्रपिंडात असलेल्या नाजूक अशा घाण बाहेर काढण्याच्या संस्थेला  इजा पोहचते, ज्यात मूत्रपिंड काम करण्याचे थांबू शकते व डायलासिस किंवा मूत्रपिंडाच्या प्रतिरोपणाची गरज भासू शकते ।
डोळ्यांना इजा:मधुमेह हा आपल्या डोळ्यांच्या पडद्यांना इजा पोहचवू शकतो व ज्यामुळे आंधळेपणा येऊ शकतो ।
मधुमेहाची प्रमुख गुंतागुंत म्हणजे हृदय आणि रक्तवाहिणी संबंधीचा आजार, हृदय आणि रक्तवाहिण्यांना इजा पोहचल्यामुळे हृदयविकाराचा झटका,पक्षाघात आणि रक्ताभिसरणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात । 
विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका हा मधुमेह नसणार्याम लोकांपेक्षा मधुमेह असणार्या  लोकांमध्ये अधिक असतो ।
संक्रमण: रक्तातील साखरेच्या अधिक प्रमाणामुळे  रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व ह्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो ।
तोंड, हिरड्या, फुप्फुसे, त्वचा, पाय, मूत्रपिंड, मुत्राशय आणि जननेद्रिंयांचे भाग ह्या सर्वच्या सर्व भागांच्या संक्रमणामुळे आपण सहजपणे प्रभावित होतो ।
मधुमेहापासून संबंधीत गुंतागुंतींचा धोका हा रक्तशर्करा (ग्लोकोडज) यावर योग्य नियंत्रण करून व निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करून बर्यानपैकी कमी केला जाऊ शकतो
नियमित वैद्यकीय तपासणीद्वारे गुंतागुंतींचा लगेच तपास लावल्याने इजा झालेल्या भागांना पुन्हा त्याच पूर्व अवस्थेत आणण्याची किंवा त्या जास्तीत जास्त कमी करण्याची शक्यता वाढते ।
प्रत्येक रोग हा एका प्रकारच्या विषाणूमुळे होतो ।
विषाणू एवढे सूक्ष्म असतात की सूक्ष्मदर्शकयंत्राखालीसुद्धा (माइक्रोस्कोप)  पाहू शकत नाही ।
संक्रमित डास निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा ते विषाणू त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात ।
जवळजवळ ४ ते १४ दिवसानंतर त्या निरोगी व्यक्तीमध्ये आजाराचे लक्षण दिसू लागतात ।
मधुमेह ह्या आजाराने पिडित रुग्णामध्ये नेहमी खालील लक्षणे आढळतात ।
खूप ताप ।
भयंकर डोकेदुखी ।
मान आखडणे ।
शरीर आखडणे ।
शरीराला झटके लागणे ।
मळमळ आणि उल्टी येणे ।
अर्ध किंवा पूर्णपणे बेशुद्ध होणे ।
रुग्णांमध्ये वरील लक्षण दिसताच क्षणी त्याला लगेच जवळच्या प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, तालुका राजकीय रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी भर्ती केले पाहिजे ।
मधुमेह हा रोग डासांद्वारे पसरतो, म्हणून हे आवश्यक आहे की समूहातील डासांची संख्या कमी केली पाहिजे ।
रोगवाहक डास हे मुख्यत्वे घराच्या बाहेरील भात शेतांत, डबक्यांत व पाण्याने भरलेल्या खड्यामध्ये राहतात ।
घर तसेच बाहेरच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले पाहिजे ।
खड्डे बुजवून टाकणे, मोठे मोठे गवत व झुडप हे छाटून टाकणे ।
सायकांळच्या वेळी पॅंट, पायजामा, धोतर, मोजे, तसेच संपूर्ण बाही असलेला सदरा किंवा शर्ट घालावे ।
झोपतेवेळी जेवढे शक्य असले तेवढे मच्छरदाणीचा वापर करा ।
शक्य असे तोवर पावसाचे पाणी घराच्या आजूबाजूच्या खड्यात साठू देऊ नका ।
कीटकनाशक औषधांचा फवारा तसेच धूर सोडणे ह्यांत आरोग्य कर्मचार्यांाना सहकार्य करा ।
डुकराच्या कुंपणात डासांना प्रवेश न करता यावा म्हणून बारीक जाळीचा वापर करा ।
वेळेत एन्सेफलाइटिसचे लसीकरण करणे ।
यकृतशोथ 'अ' हा जगभरात पसरणारा एक सर्वाधिक व्यापक आजार आहे ।
हा यकृतशोथ 'अ' विषाणूमुळे होतो व हा साफ-सफाईची खराब पातळी असलेल्या जागांवर नेहमी होते ।
हा विषाणू यकृतावर हल्ला चढवतो व त्यामुळे रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाचे भिन्न आजार उद्भवतात ।
यकृतशोथ 'अ' विषाणू हा मलामध्ये पसरतो व सुरवातीला तो गुदद्वारातून प्रसार करतो ।
विषाणू  हा तुलनात्मक दृष्टीने लक्षणे प्रकट करायला खूप वेळ घेतो व तो संसर्गजन्य असतो ।
म्हणून संक्रमित व्यक्ती हा विकसित होण्याआधी हा आजारा इतर लोकांमध्ये पसरवू शकतो ।
मळमळणे आणि उलट्या, कावीळ ( डोळे, त्वचा व लघवी पिवळी होणे), जुलाब, फिकट रंगाचा मल, पोटदुखी, अशक्तपणा, थकवा, ताप, थरथरणे, भूक न लागणे, घास दुखणे इत्यादी ।
लक्षणे दिसून येण्याची वारंवारता / तीव्रता ही व्यक्तिच्या वयावर अवलंबून असते ।
यकृतशोथ 'अ' व 'ब' हे दोन्ही भिन्न प्रकारचे विषाणूजन्य यकृतशोथ आहेत जे वेगवेगळ्या विषाणूंमुळे होतात ।
प्रत्येक प्रकारच्या यकृतशोथ वेगळ आहे ।
यकृतशोथ 'ब' साठी दिलेल्या लसीमुळे यकृतशोथ 'अ' पासून वाचता येत नाही ।
त्याचप्रमाणे यकृतशोथ 'अ'च्या लसीने यकृतशोथ 'ब' पासून वाचता येत नाही ।
आता लस उपलब्ध आहे आणि यकृतशोथ 'अ' विरोधी संरक्षणाचा सर्वाधिक व्यावहारिक उपाय आहे ।
प्रारंभिक लसीकरण हे व्यक्तीला १ वर्षापर्यंत सुरक्षित ठेवतो आणि ६ महिन्यानंतर दिले जाणारे बूस्टर अंदाजे कमीत कमी २० वर्षे संरक्षण देतो ।
ग्लेक्सोम्थिक्लाइनद्वारे एक संयुक्त लस उपलब्ध आहे, जी १ ।६ महिन्यांत दिले जाणार्याक एकल-बचाव-क्रमाद्वारे यकृतशोथ 'अ' व यकृतशोथ 'ब' ह्या दोहोंपासून संरक्षण देतो ।
यकृतशोथ 'अ' आणि 'ब'च्या संयुक्त लस दोन स्वरुपात उपलब्ध आहे ।
लहान मुलांचा डोस मुलांना आणि १ ते १५ वर्षाच्या किशोरांसाठी ० ।५ मि ।लीचा एक डोस ।
प्रौढांचा डोस: १६ वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या प्रौढांसाठी १ ।० मि ।लि । चा डोस ।
यकृतशोथ 'ब' हा एक विश्वव्यापी आजार आहे, जो यकृतशोथ व विषाणू  (एचबीवी) ह्यामुळे होतो ।
एचबीवी हा मुख्यत्वे यकुतावर परिणाम करतो ज्यामुळे जळजळ होते ।
यकृताच्या पेशी नष्ट होतात व यकृताच्या कार्यात वारंवार अडथळा निर्माण होतो ।
संक्रमणाचे परिणाम हे भिन्न भिन्न व अनपेक्षित असतात ।
संक्रमणाचे हे परिणाम रुग्णाच्या वयावर व प्रतिकारक क्षमतेच्या स्थितीवर अवलंबून असतात ।
यकृतशोथ 'ब' हा अतिशय संसर्गजन्य असतो, ह्याला एड्स उत्पन्न करणार्या  एच । आई । व्हीच्या तुलनेत १०० पटीने जास्त संसर्गजन्य मानले जाते ।
संपूर्ण वर्षांत यकृतशोथ 'ब' दरदिवशी एड्स तुलनेत जास्त लोकांचा जीव घेतो ।
ह्या रोगाच्या प्रसारामध्ये रक्त सर्वाधिक महत्त्वाचे साधन आहे पण इतर शारीरिक द्रव्यांपासून देखील पसरू शकतो ज्या द्रव्यांत वीर्य, योनिमार्गातून निघणारा स्राव व लाळ ।
एचबीवी हा तीन मार्गांनी पसरतो, आईकडून मुलाकडे, जन्माच्या वेळी व व्यकीकडून व्यक्तीकडे ।
यकृतशोथ 'ब' हा आजार तसचे त्याच्या परिणामातून होणारे क्रानिक कैरियर स्टेट किंवा यकृत कर्करोग ह्यांपासून संरक्षण मिळविण्याचा सर्वात प्रभावी व सुगम असा उपाय म्हणजे लसीकरण ।
लसीकरणानंतर सुरक्षित प्रतिजैविक प्रतिक्रिया विकसित झालेल्या व्यक्तिना तीव्र आणि जुना संसर्ग तसेच त्यासोबत आजार ह्यांपासून संपूर्ण सरंक्षण मिळू शकते ।
यकृतशोथ 'ब'लसीचा व्यापक वापर (उपयोग)हा यकृतशोथ 'ब'संसर्ग व दीर्घकालीन यकृतशोथ 'ब'ह्यांपासून निर्माण झालेल्या यकृत कर्करोगात लाक्षणिकरीत्या कमी दिसून आलेला आहे ।
ग्लेक्सोम्थिक्लाइनद्वारे एक संयुक्त लस उपलब्ध आहे, जी १ ।६ महिन्यांत दिले जाणार्यान एकल-बचाव-क्रमाद्वारे यकृतशोथ 'अ' व यकृतशोथ 'ब' ह्या दोहोंपासून संरक्षण देतो ।
संयुक्त लस ही लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी बनवलेली आहे ।
यकृतशोथ-'अ' आणि 'ब'ची संयुक्त लस ही दोन स्वरुपात उपलब्ध आहे ।
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संपूर्ण भारतात वाढत्या लोकसंख्येची मोठी समस्या उभी राहिलेली आहे ।
सन 1952 मध्ये राष्ट्रीय पातळीवर कूंटुब कल्याण योजना राबवली गेली ।
सन १९९४ मध्ये केरो (मिश्र)मध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये लोकसंख्या व विकासाच्या विषयात हे सुचविले गेले की प्रजननाची आरोग्य कुंटूबकल्याणा सोबत सुधारणा करून जोडणे हे मानव व विकास ह्यांसाठी आवश्यक आहे
सर्व प्रजनन आरोग्य सरंक्षणाचे एकच तत्वाच्या स्वरुपात कुंटुंब नियोजन सेवेला ठेवले जावे ।
म्हणून प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमाच्या संकल्पनेचा जन्म झाला ।
संपूर्ण भारतभर प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रम हा सन १९९७ पासून राबवला जात आहे ।
उत्तराखंडात हा कार्यक्रम राज्यघटनेपासूनच राबवला जात आहे ।
मूळ राज्य उत्तरप्रदेशाच्या तुलनेत उत्तराखंडात प्रजननदराची पातळी सदैव कमी राहिली आहे ।
सन १९५१-५६च्या काळात ह्या राज्याचे अप्रमाणित जन्मदर ४८ होते जे कमी होत-होत सन १९७६-८१च्या काळात ३५  झाले तसचे सन १९९४-२००१ च्यादरम्यान हे प्रमाण अजूनच कमी होऊन फक्त २६ राहिले ।
जिल्ह्यांमध्ये हा दर पौडीमध्ये सर्वात कमी तर सर्वात अधिक हरिद्वारमध्ये आहे ।
संपूर्ण प्रजननदर (कोणत्याही महिलाद्वारे आपण प्रजनन जीवन काळामध्ये जन्माला आलेल्या शिशुंची संख्या)  जो १९७१-७६च्या काळासाठी ५हून अधिक अंदाजित होता तो सतत कमी होत आहे व २००१मध्ये ही संख्या ३ ।३ होती ।
आंतराज्यीय भिन्नतादेखील ह्या काळामध्ये कमी झाली आहे ।
अप्रमाणित जन्मदर आणि संपूर्ण प्रजननदर हे नागरी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये वेगवेगळे आहेत ।
पुत्राबद्दलची ओढ ही प्रबळ आहे जी राज्याच्या भावी प्रजनन पातळीला प्रभावित करेल ।
सामान्यपणे मैदानी क्षेत्रांच्या तुलनेत डोंगराळ क्षेत्रांमध्ये जन्मदर कमी आहे ।
जवळजवळ एक चतुर्थांश स्त्रीयां ह्या पहिल्या बाळाच्या जन्मानंतर २४ महिन्यांच्या आत दुसर्या् बाळाला जन्म देतात ।
अर्ध्याहून काही कमी (४६ टक्के) आया ३पेशा अधिक बाळांना जन्म देतात ।
जवळजवळ ४२ टक्के जन्म हे मोठा धोका असणार्याा वर्गातील असतात ।
विशेषकरून उत्तराखंडाच्या संबंधात मृत्युदर संबंधी माहितीच्या तुडवड्यामुळे मृत्युदर कमी होण्याचा कल तसेच त्यांचे प्रकार ह्यांवर टीका करणे कठीण आहे ।
नमुना नोंदणी पद्धत (एस ।आर ।एस)च्या अंदाजांनुसार सन २०००च्या दरम्यान उत्तराखंडाची अप्रमाणित मृत्युदर प्रत्येक १०००च्या लोकसंख्येवर अंदाजित ७ होती जी राष्ट्रीय सरसरी ९ पेक्षा कमी आहे ।
राज्याच्या बालकाचा मृत्युदर हा सन २०००मध्ये दर १००० जीवित जन्मावर ५० होता, जो राष्ट्रीय दर (६८/१०००) ह्यापेक्षा खूप कमी आहे ।
बालकाच्या मृत्युच्या एकूण संख्यापैकी जवळजवळ दोन तृतीयांश मृत्यू हे अर्भकाच्या काळात होतात ।
उत्तराखंडात बाल मृत्युदर दर १००० जीवित जन्मावर १९ आहे ।
वर्तमानात आईच्या मृत्युदराची आकडेवारी उपलब्ध नाही ।
राज्याची विषम भौगोलिक परिस्थिती पाहता हे सांगू शकतो की ह्या ठिकाणी आईचा मृत्युदर बराच जास्त असेल ।
आधुनिकीकरण तसेच नागरीकरण ह्यांमुळे जीवनशैलीत झालेल्या परिवर्तनांमुळे असंक्रमाक (असंसर्गजन्य) आजार हेदेखील मृत्युचे एक प्रमुख कारण बनू शकते ।
आईचा मृत्युदर व बालकाचा मृत्युदर कमी करणे, हे प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमाचे उद्दिष्ट्य आहे ।
प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमाच्या संदर्भात पुरुषांच्या सहभागाला विशेष महत्त्व देणे, पुरूष व महिला ह्यांना सुरक्षित व प्रभावी गर्भनिरोधकाच्या पद्धतींचे संपूर्ण ज्ञानाची कक्षा उपलब्ध करून देणे, गरोदर महिलाला गर्भधारणा तसेच प्रसूतीच्या वेळी चिकित्सालयीन सुविधा उपलब्ध करून देणे तसेच दांपत्याला निरोगी अर्भक (बाळ) प्राप्त करून देणे, ह्यां हेतूने कार्यक्रम चालवला जातो ।
दांपत्याला दिला जाणारा संरक्षणाचा दर हा सन २००६पर्यंत ४९ ।० टक्के आणि सन २०१०पर्यंत ५५ ।०, २०१०पर्यंत ९५ टक्के एवढा वाढवायचा आहे, हे आरोग्य कार्यक्रमांचे उद्दिष्ट्य ।
सन २००६पर्यंत ६० टक्के व सन २०१०पर्यंत ८० टक्के ह्याप्रमाणे सुरक्षा प्रसूतीचा दर तसेच संस्थेच्या प्रसूतींची संख्या अधिकाधिक वाढवायचे आहेत ।
प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रमुख्य कार्य ।
कार्यक्रमाच्या अंतर्गत चालवले जात असलेले मुख्य कार्य खालील प्रकारे आहे ।
आर ।सी ।एच शिबीरांचे आयोजन ।
आर ।सी ।एच आउटरीय सभांचे आयोजन ।
कंत्राटवर महिला आरोग्य कार्यकर्त्यांची नियुक्ती ।
मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याचे कार्य आणि आरोग्य कक्षांची दुरुस्ती/नुतनीकरण ।
नागरी प्रजनन आणि बाल-आरोग्य-कार्यक्रम ।
करारनाम्यावर अतिरिक्त ए ।एन ।एम ।ची नियुक्ती ।
दुर्लक्षित आणि ग्रामीण क्षेत्रांत २५८ आणखी एन । एम । एम ।च्या कंत्राटावर नियुक्ती ह्या माता व मुले ह्यांचे संरक्षण व गर्भनिरोधकाचे सेवन वाढवण्याच्या हेतूने केली गेली आहे ।
प्रा । स्वा । केंद्र व सा । स्वा । केंद्र ह्यांवर रात्री ८ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत सुरक्षित प्रसूती करून देण्याच्या उद्देशाने भारत शासनाच्या निशा-निदेशानुसार ३९ प्रा । स्वा । केंद्र व २६ सा । स्वा । केंद्रांवर सेवा उपलब्ध केली जात आहे ।
गरोदर मातांची सुरक्षित प्रसूतीची सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने सन २००१-२००२ व सन २००२-०३ मध्ये उत्तराखंडात ९०० अप्रशिक्षित दायांना प्रशिक्षित केले गेले ।
सन २००४-२००५ मध्ये ५६० अप्रशिक्षित दायांना प्रशिक्षित केले गेले ।
ई ।ए ।जी कार्यक्रमांतर्गत भारतशासनाकडून पाच सुरक्षित मातृत्व सल्लागार (महिला चिकित्साधिकारी) यांना कंत्राटवर नियुक्त करण्याची मंजुरी मिळाली होती ।
नियुक्तीसाठी वर्तमानपत्रांत जहिरातीनंतर ३ महिला चिकित्साधिकारीयांची निवड केली गेली होती ज्यातून केवळ १ महिला चिकित्साधिकारिने सा ।स्वा ।केद्रं अगस्तमनि जनपद रुदप्रयागात आपल्या योगदानाची (सहकार्याची) माहिती दिली आहे ।
राज्यात प्रत्येत ग्रामसभा पातळीवर महिला आरोग्य कार्यक्रमाद्वारे महिन्याचा एक निश्चित दिवसी (शनिवारी) आउटरूच सत्राचे आयोजन करून, महिला व मुले ह्यांची आरोग्याची काळजी  व लसीकरण ग्रामसभेच्या पातळीवर केले जात आहे ।
भारतशासनाद्वारे वरील कार्यक्रम २००४च्या जुलै महिन्यांपासून थांबवला गेला आहे परंतु राज्यात वरील कार्यक्रम महिला आरोग्य कार्यक्रमाच्या सहकार्याने चालवला जात आहे ।
आर ।सी ।एच कार्यक्रमांतर्गत राज्य पातळीवर औषधांचा विक्रय केला जात आहे ।
आर ।सी ।एच किट भारत सरकारकडून सरळ जिल्ह्यांना उपलब्ध करून दिले जात आहे ।
राज्य पातळीवर विकले जाणार्या  उपकरणांसाठी राज्य पातळीवर संगठीत कार्यकारिणी समितीच्या अनुमतीनंतर मुख्यालय पातळीवर संगठित विक्रय समितीद्वारे नियमानुसार विक्रय केले जाण्याची व्यवस्था आहे ।

वर्षे २००३-०४ मध्ये जिल्ह्यांत लोकसंख्येच्या स्थिरीकरणात पुरूषांच्या सहभाग वाढण्यासाठी, एन ।एस ।वी (चिरफाड न करता, टाके न लावता) पद्धतीच्या प्रचार-प्रसारासाठी विशेष कार्य केले गेले ।
लोकसंख्या स्थिरीकरण स्थायी आरन होर्डिंगची स्थापना, भित्तीचित्रे, पंचायती राज सदस्यांचे ओरियन्टेशन तसेच चिकित्सा विभागाचे वैद्यकीय व पैरा मेडिकल स्टाफ व इतर माध्यप्रसाराचे प्रदर्शन इत्यादी केले गेले ।
कुष्टरोग हा एका जीवाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य (स्पर्षजन्य) रोग आहे ।
ह्या जीवाणूचे नाव माइकोबंक्टीरिअम लॅप्री आहे ।
माइकोबॅक्टीरिअम लॅप्री हा प्रामुख्याने कोशिकातंत्र तसेच त्वचा ह्यांवर परिणाम करतात ।
कुष्ठरोगाच्या संक्रमणाचा कालावधी (इनक्यूवेशन कालावधी) हा सामान्यत: तीन वर्षांचा असतो आणि हा रोग खूप हळुहळु वाढतो ।
कुष्टरोग हा कोणत्याही वयात तसचे कोणत्याही लिंगाच्या व्यक्तिंना समान स्वरुपात परिणाम करू शकतो ।
एम ।डी ।टी । औषध हे कुष्टरोगचे जीवाणू नष्ट करून रुग्णाला पूर्णपणे रोगमुक्त करते आणि समाजामध्ये रोग पसरवणार्या वर प्रतिबंध लावते ।
सर्वच कुष्ठरोगी हे संसर्गजन्य नसतात ।
बहुतेक रोगी हे असांसर्गिक असतात व ते रोग पसरवत नाही, मात्र १५ ते २० टक्के रोगी सांसर्गिक असतात ।
कुष्टरोग हा गोवर, टी ।बी ।, इत्यादी इतर रोगांच्या तुलनेत खूपच कमी संसर्गजन्य असतो ।
जवळजवळ ९५ टक्के लोकांमध्ये कुष्टरोगाशी लढा देण्याची प्रतिरोधात्मक क्षमता असते ज्यामुळे त्यांना हा रोग होऊ शकत नाही ।
कुष्ठरोगाचे प्रमुख लक्षण व ओळख खालीलप्रमाणे आहेत ।
शरीराच्या कातडीवर, त्वचेचा रंगावर फीका पिवळा किंवा लालसारखा रंग बदलेला डाग, ज्यात सुन्नता येते म्हणजेच दुखणे, दाह न होणे, खाज न येणे व न टोचणे व ना थंड व उष्ण ह्यांची जाणीव न होणे ।
त्वचेवर तेलाची चमक असणे ।
त्वचा, भुवयां, हनुवटी, कान ह्यांवर सूज, स्थूलपणा किंवा गाठ असणे ।
त्वचा, भुवयां, हनुवटी, कान ह्यांवर सूज, स्थूलपणा किंवा गाठ असणे ।
हातापायात मुंग्या येणे, सुन्नता व कोरडेपणा असणे ।
हातापायांच्या बोटांत विकार जन्माला येतात ।
कुष्ठरोगाचा प्रारंभ व प्रसार
नेहमी कुष्ठरोगाचा प्रारंभ शरीरावर चट्टे किंवा डाग पडून होऊ शकतो व तो भाग सुन्न होतो ।
जर प्रारंभिक अवस्थेतच ह्याचा उपचार केला गेला तर रोग पूर्णपणे बरा होतो व त्यात अपंगतत्व निर्माण होत नाही जे सामाजिक बहिष्कारांचे मुख्य कारण आहे ।
कुष्टरोगाची योग्य माहिती नसल्यामुळे किंवा निष्काळजीमुळे उपचार केला गेला नाही तर तो रोग वाढतच जातो ।
बोट वाकडी व्हायला सुरू होतात, हातापायांत जखमा होतात व चेहरा विकृत दिसायला लागतो ।
बहुतेक लोक ह्या अवस्थेत रोगोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेण्यासाठी जातात ।
कुष्टरोगीच्या सुन्न (बधीर) व असंवेदनशील भागांची देखरेख/काळजी न घेतल्यामुळे त्या भागांवर जखमा व अल्सर तयार होतात ।
जखमा व अल्सर असतानादेखील रोग्यावर पूर्ण उपचार होऊ शकतो पण उपचाराला उशीर झाल्यामुळे अपंगत्व व विरुपता आलेली असते, ते औषधाने दूर करून पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आणले जाऊ शकत नाही ।
हा कुष्ठरोग, अपंग व्यक्तीचे साधारण शस्त्रक्रिया करून हातापायांना अशा प्रकारे बनवले जाते की रोगी पुन्हा कामधंदा करू शकेल व तो आपला उदरनिर्वाह करून शकेल (आपले जीवन जगू शकेल) ।
हिवतापाचा सूक्ष्म जिवाणू हा मादा एनाफिलीज डास चावल्याने पसरतो ।
मादी एनाफिलीज डास हे स्वच्छ पाण्यात वाढतात व ते रात्री चावतात ।
कंप/थरथराट होऊन व थंडी लागून नेहमी तिसर्याा दिवशी ताप येतो ।
घरातील भाड्यांत साठवलेले पाणी  हे आठवडातून एकदा नक्की बदला ।
झोपतेवेळी मच्छरदाणीचा वापर करा किंवा राईचे / कडुलिंबाचे तेल शरीराच्या उघड्या अंगावर लावा ।
घराच्या खिडक्यांना, दरवाजांना आणि तावदानांवर बारीक जाळी लावणे ।
आपल्या आजुबाजूला पाणी साठू न देणे ।
जर असे करणे शक्य  नसेल तर साठलेल्या पाण्यावर जाळलेले मोबिल/डिझल/रॉकेल ह्यांची काही मात्रा त्यावर टाकणे ।
विकसनशील देशांमध्ये गोवरचे आजार भरपूर गंभीर स्वरूप घेऊ शकते, कारण ह्याच्यामुळे होणारे मृत्यू दर १० टक्के ऐवढी जास्त आहे ।
म्हणून जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर लहान मुलांना लस द्या असा सल्ला दिला जातो ।
अलीकडे आईची एंटीबाडीची पातळी आणि लसीचा डोस ह्या व्यक्तिरिक्त, आजारांच्या घटना पाहता जागतिक आरोग्य संगटनाद्वारे लहान मुलांना नऊ महिन्यांच्या वयात गोवरची लस देण्यासाठी सांगितले जाते ।
ताप, सर्दीचे सामान्य लक्षण, डोळे येणे, खोकला, तोंडाच्या आत डाग व त्वचेवर येणारे लाल पुरळ - ही गोवराची चिन्हे व लक्षणे आहेत ।
याशिवाय संक्रमणाच्या दरम्यान जुलाब, पोटदुखी आणि भूख कमी होणे ह्यांसारखी लक्षणेसुद्धा दिसू शकतात ।
गोवराचे लक्षण लहान मुलांच्या तुलनेत तरुणांमध्ये जास्त गंभीर स्वरूपात दिसून येतात, ह्याचा संसर्गाचा कालवधी (इन्फेक्शन काळ) हा जवळजवळ १० ते १२ दिवसाचा असतो आणि ह्या काळाच्या दरम्यान बाहेरून ह्या आजाराचे जवळजवळ कोणतेच लक्षण दिसून येत नाही ।
१० ते १२ दिवसाच्या कालावधी दरम्यान ह्या विषाणूमुळे सर्वात पहिले वरील श्वासोच्छवास मार्गात स्थानीय संक्रमण होते आणि नंतर हा संक्रमण शरीराच्या इतर भागांमध्येही पसरतो ।
ह्यानंतर हा विषाणू संपूर्ण रक्तप्रवाहात पसरल्यानंतर त्याला प्रारंभिक आजाराचे स्वरूप प्राप्त होते ।
विषाणूंचा प्रवेश आणि आजाराच्या प्रारंभीचा मधला कालावधी
गालगुंड किंवा सांसर्गिक गालुगंड हे एका प्रकारचा गंभीर सांसर्गिक आजार आहे, ज्यात जबड्याच्या आजुबाजूला असलेल्या एक किंवा दोन्ही लाळग्रंथींमध्ये सूज येते आणि त्या दुखायला लागतात ।
लाळग्रंथी ह्या कानाच्या समोरच्या दिशेला (बाजूला / बाजूच्या) गालाच्या आतल्या भागात आणि अनुक्रमे तोंडाच्या खालच्या पृष्ठभागावर असतात ।
ह्या शिवाय, गालगुंड आजारामुळे तोंडदेखील सुखू लागते ।
जर्मन गोवर' किंवा जर्मन मीजल्स हादेखील अतिशय स्पर्षजन्य (संसर्गजन्य) आजार आहे, जो मुलांना, किशोरांना व तरुणांना होतो ।
जन्मानंतर लगेच होणारा 'जर्मन गोवर' आजार हा सामान्यपणे खूपच कमी (नाममात्र) असतो व केवळ थोड्याशा कालावधीसाठी होतो ।
जर्मन गोवर' ह्या आजाराचे सर्वात स्पष्ट असे लक्षण म्हणजे अंगावर लाल पुरळ उटतात, ह्या आजाराची सर्वात मुख्य समस्या ही आहे की ह्या आजाराच्या विषाणूंची वाढ अतिशय वेगाने होते व त्यामुळे मुलांमध्ये जन्मदोष उत्पन्न होतो ।
जवळजवळ २५ ते ५० टक्के 'जर्मन गोवर'ची लागण झालेली लक्षात येत नाही, आणि जेव्हा ह्याची लक्षणे उत्पन्न होतात तेव्हा ती खूपच साधारण असतात व स्पष्टपणे दिसून येतात ।
जेव्हा प्रौढांना 'जर्मन गोवर'  हा आजार होता तेव्हा त्यांच्या अंगावर पुरळ येण्यापूर्वी जवळजवळ दोन दिवस आधीच ताप येतो आणि त्यांची भूख कमी होते ।
गोवर, गालगुंड व 'जर्मन गोवर'  ह्यांची जिवंत एट्युनुएटेड लसी ह्या एकत्रित अशी असाधारण लसीच्या स्वरुपात असतात त्याला एमएमआर लस म्हणतात ।
एमएमआर लसी ह्या अधिक प्रभावी (परिणामकारी) असतात कारण ह्या असाधारण विषाणू लसीत भिन्न-भिन्न संबंधीत अशा स्टेन नस्ल असतात ।
एमएमआर लसींचा उपयोग हा अतिशय परिणामकारी (प्रभावी) ठरला आहे ।
एमएमआरपासून मिळणारी रोगप्रतिकारक शक्ती अधिक जास्त काळ व जवळजवळ जन्मभर टिकते ।
एमएमआरपासून मिळणारी रोगप्रतिकारक शक्ती अधिक जास्त काळ व जवळजवळ जन्मभर टिकते ।
तथापि, प्राथमिक लसीकरण कार्यक्रम कार्यावित करणे हे गोवरसाठी उचलेल्या पहिल्या पावलाचे उद्दिष्ट आहे । 
जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे असे आहे की गोवर व खसरा ह्यांचे पूर्णपणे निराकरण करण्यासाठी ह्याचा एकच डोस पुरेसा नाही ।
म्हणून आता डब्ल्यू । एच । ओ । व यूनिसेफ, दोन्हीद्वारे संयुक्त रुपाने हा सल्ला दिला जातो की ९ महिन्यांत ह्याचा पहिला डोस देण्याऐवजी ह्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी गोवरची दुसरी लस देणे अत्यावश्यक आहे ।
डोके किंवा मस्तिष्क ह्यात निर्माण होणार्याा गोंधळामुळे विचार करणे, समजणे, कार्य करणे किंवा अनुभव घेणे ह्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो ।
डोक्याच्या अशा अवस्थेला मानसिक आजार असे म्हणतात ।
हा अंदाज केला जातो की लोकसंख्येच्या १-२ टक्के लोक गंभीर  मानसिक आजाराने ग्रस्त होतात आणि जवळजवळ ५ टक्के सामान्य मानसिक आजाराने ग्रस्त होतात ।
असा अंदाज लावला गेला आहे की रुग्णालयात भरती होणारे बाह्य रुग्णांमधून २५ टक्के हे मानसिक आजाराने ग्रस्त असतात ।
मानसिक आजार हे अनेक प्रकारचे असू शकतात जसे मदंबुद्धी, मिरगी, झोप न येणे, खूप झोप येणे, संभोग व संभोगाच्या प्रक्रियेत बदल, मनःस्थती ठीक नसणे/बदल, सिजोफेरनिया, लगेच विसरणे, कोठेतरी हरवूण जाणे, व्यक्तिमत्वात बदल इत्यादि । 
डोके किंवा मस्तिष्क ह्यात निर्माण होणार्याा गोंधळामुळे विचार करणे, समजणे, कार्य करणे किंवा अनुभव घेणे ह्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो ।
डोक्याच्या अशा अवस्थेला मानसिक आजार असे म्हणतात ।
मानसिक आजार हे अनेक प्रकारचे असू शकतात जसे मदंबुद्धी, मिरगी, झोप न येणे, खूप झोप येणे, संभोग व संभोगाच्या प्रक्रियेत बदल, मनःस्थती ठीक नसणे/बदल, सिजोफेरनिया, लगेच विसरणे, कोठेतरी हरवूण जाणे, व्यक्तिमत्वात बदल इत्यादि । 
कोणत्याही कार्यात लक्ष न लागणे ।
विनाकारण दुखी असणे ।
लगेच व बर्यााच वेळा राग येणे ।
मनःस्थितीत लवकर बदल, आनंदापासून अलिप्त राहणे व पुन्हा आनंदी होणे ।
मुलांच्या छोट्याछोट्या गोष्टींवरून लगेच हैराण होणे (त्रस्त होणे) ।
स्वःताला नेहमी बरोबर आणि दुसर्यााला चुकीचे समजणे ।
तबांखू, मद्य, भांग, चरस ह्यांचे सेवन करण्याची इच्छा निर्माण होणे ।
संभोगाची इच्छाशक्ती किंवा या क्रियेत त्रास होणे ।
कोणत्याही रुग्णाला मानसिक आजार (मनोरुग्ण) ठरविण्याच्या आधी त्याची संपूर्ण मानसिक व्यथा पाहिली जाते (ज्यात सध्या त्याला होत असलेली पीडा, जुने व नवीन त्रास, कौटुंबिक व त्याच्या आजूबाजूची व्यथा पाहिली जाऊ शकते) नंतर त्याची शारिरीक आणि मानसिक तापसणी केली जाते ।
वेळ आल्यावर लांब तपासणीत ई ।सी ।जी ।, आर ।एफ ।टी, एल ।एफ ।टी, ई ।ई ।जी आणि सी ।टी ।स्कैन, डाइग्नोस्टिक स्टेण्डाइजड इन्टरवेन्स व मानसशास्त्र तपासणी केली जाते ।
मानसिक आजारावरील उपचार हा खालील दिलेल्या पद्धतींद्वारे केला जाऊ शकतो ।
रुग्ण व त्याच्या कुटुंबाचे ऐकणे आणि त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल माहिती मिळविणे ।
रुग्णाला स्वतःमध्ये भावनावेगाने बदल करण्यासाठी त्याचे मन वळवणे ।
प्रत्येक जिल्ह्यात मानसिक आरोग्यासाठी प्रचार-प्रसार करणे, वर्तमानपत्र, दूरदर्शन, रेडिओ, आरोग्य जत्रेद्वारे, पोस्टर, बॅनर्स इत्यादींद्वारे लोकांना जागरुत करणे ।
सामाजिक वातावरण योग्य बनविणे, समाजाच्या लोकांमध्ये सामाजिक संबध व सहभागाला उत्तजेना देणे ।
मानसिक, सामजिक व वैयक्तिक परिवर्तनाची सुरवातीपासूनच माहिती मिळविणे ।
शाळा, कॉलेज, सरकारी व गैर सरकारी संस्थानांमध्ये तपासणी करणे ।
भावनात्मक आणि मानसिक आजारावर उपचार करणे, कुटुंबाला कठीण परिस्थितींतून जाण्याची क्षमता प्रदान करणे ।
रुग्णाचे सामाजिक व वैयक्तिक त्रासाचे निराकरण करणे ।
मानसिक रुग्णाला बरे करणे आणि कुटुंब व समाजाच्या अडचणी कमी करणे ।
कोणत्याही मानसिक रुग्णाला पुन्हा रुग्ण होण्यापासून वाचवणे ।
राज्यात मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत खालील कार्यवाई केली जात आहे ।
राज्यात ४ एप्रिल २००२ पासून राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाचे संघटन केले गेले आहे ।
मानसिक आरोग्य प्राधिकरण कार्यक्रमांतर्गत डेरहादूनमध्ये ३० शय्यांचे राज्य मानसिक रुग्णालय बनविले जात आहे ।
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांर्गत उत्तराखंडाच्या दोन जिल्ह्यांची निवड केली गेली आहे ।
गढवाल क्षेत्रात डेहराडून व कुमाऊ क्षेत्रात नैनीताल ।
ह्यासाठी भारत शासनाला १८४ ।३० लाखाचा प्रस्ताव हा मंजुरीसाठी पाठवला गेला आहे ।
डेहराडून व नैनीताल ह्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम राबवले जातील ।

एक महिन्यापासून सतत जुलाब होणे

एक महिन्यापासून सतत जुलाब होणे ।
एक महिन्यापासून सतत खोकला येणे ।
शरीराचे वजन एकाएकी १० टक्के कमी होणे ।
तोंडामध्ये सतत जखम किंवा तोंड येणे ।
शरीरात सतत चट्टे किंवा फोड्या येणे ।
क्षयरोग ज्याच्यात औषधाचा परिणाम होत नाही ।
एकापेक्षा जास्त ठिकाणी लाळग्रंथींचा आकारमान वाढणे ।
स्तनावर किंवा शरीरामध्ये इतर अनेक गाठी किंवा सूज ।
एड्सपासून रक्षण तसेच त्याचा प्रचार विस्तार
असे अनेक आजार आहेत ज्यांचा उपचार नाही ।
पौष्टिक आहार आणि स्वस्थ जीवनशैली स्वीकारा ।
धूम्रपान, मद्यपान, नशीली औषधांचे सेवन करु नका ।
तन-मन दोन्हीं प्रसन्न राहतील ।
शारीरिक स्वच्छतेवर लक्ष द्या ।
फक्त सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा ।
रुग्णालयात एचआयवीबरोबर जगणार्यार लोकांना वेगळे करणे/ किंवा उपचार न करणे अपराध आहे ।
एचआयवीबरोबर जगणार्याब लोकांची गुप्तता राखून ठेवणे अनिवार्य आहे ।
एचआयवीबरोबर जगणार्याब लोकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना सल्ला/मार्गदर्शन देणे आवश्यक आहे ।
चिकित्सकाला/डॉक्टरला सगळे रुग्ण समान आहेत तर दूजाभाव कसा
एचआयवी/एड्स संसर्गरोग नाही ।
संसर्गित व्यक्ती १०-१५ वर्षापर्यंत सामान्य जीवन जगतात ।
संसर्गित व्यक्तीबरोबर भेदभाव अत्याचार आहे, आणि हमारी अनभिज्ञताचा/अजाणतेपणाचा संकेत ।
कार्यालय, घर, मित्र ह्यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल पहिल्यासारखीच वागणूक असली पाहिजे ।
भारतात दृष्टिहीनांचा व्यापकता दर १ ।४ टक्के आहे, ह्या व्यापकता दराला ० ।३ टक्क्यावर आणण्यासाठी  भारत सरकारद्वारे वर्ष १९७६ मध्ये राष्ट्रीय दृष्टिहीनता निवारण कार्यक्रमाचा आरंभ केला गेला ।
आंधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे मोतीबिंदू आहे । जे एकुण अंधत्वाचे जवळजवळ ५५ टक्के आहे ।
राष्ट्रीय  अंधत्व निवारण कार्यक्रमाच्या अंतर्गत दृष्टिहीन व्यक्तींसाठी खासकरुन मोतीबिंदूने ग्रासलेल्यांना शस्त्रक्रियेद्वारा ऑपरेशन करुन लाभांवित केले जात आहे ।
मोतीबिंदू ऑपरेशनच्या गुणवत्तेवर विशेष ध्यान दिले जात आहे । ज्याच्यासाठी सगळ्या जिल्हा चिकित्सालयामध्ये चांगल्या चिकित्सालयाला माइक्रस्कॉपिक केंद्रामध्ये परिवर्तित केले जात आहे ।
आंधळेपणाचा व्यापकता दर कमी करण्यासाठी शिक्षा सत्राच्या सुरुवातीला १०-१४ वर्षाच्या शाळातील विद्यार्थ्यांच्या नेत्र परीक्षणाचा कार्यक्रम मोहिमेच्या रुपात चालवला जात आहे । तसेच दृष्टि दोषाने ग्रासलेल्या गरीब विद्यीर्थ्यांसाठी विनामूल्य चष्मे विकले जात आहेत । 
नेत्र परीक्षण कार्यक्रमामध्ये सगळ्या सरकारी, गैरसरकारी ऐच्छिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे ।
आंधळेपणाचा व्यापकता दर कमी करण्यासाठी भारत सरकारद्वारे नेत्र विभागाशी संबंधित कर्मचार्यांवना विविध स्तरावर प्रक्षिशिण दिले जात आहे ।
आंधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे मोतीबिंदू ५५ टक्के आहे, दृष्टि दोष १९ टक्के, काळा मोती ४ टक्के कॉर्नियल पैथॉलाजी ७ टक्के, अन्य 15 टक्के, आहेत ।
जेव्हा साधारण स्वच्छ लेंस किंवा त्याच्या कॅपस्यूल अंधक किंवा दुधाळ होतात ज्याच्यामुळे उजेड डोळ्याच्या आतमध्ये पोहचू शकत नाही । अशावेळी रुग्णाला अंधक किंवा कमी दिसू लागते ।
मोतीबिंदूने गांजलेल्या रोग्यांची ओळख करुन चिकित्साधिकारी तसेच नेत्र सहाय्यक आपल्या चिकित्सालयात/क्षेत्रामध्ये स्क्रीनिंग करतात ।
तत्पश्चात/त्यानंतर मोतीबिंदूवाल्या रुग्णांना सुसज्जित रुग्णालयात नेत्र शल्यकद्वारे शस्त्रक्रिया केली जाते ।
६ आठवड्यानंतर चष्म्याची तपासणी केली जाते ।
जिल्हा अंधत्व निवारण समित्यांद्वारे व्यापक प्रचार प्रसार करुन सरकारी, गैरसरकारी खाजगी तसेच ऐच्छिक संस्थांच्या माध्यमातून शिविर लावले जातात । मोतीबिंदूचा उपचार केवळ शल्य चिकित्सेद्वारेच संभव आहे ।  
इन्ट्रा कॅप्सूलर कॅटरेक्ट एक्सट्रेक्शन कार्यामध्ये पूर्ण लेंस कॅपस्यूल काढले जाते । शस्त्रक्रियेनंतर तपासणीच्या उपरांत चष्म्याचा प्रयोग केला जातो ।
शस्त्रक्रियेच्या दरम्यान लेंस प्रत्यारोपण डोळ्याचा पुढील भाग, नेत्रपटलाच्या समोर केले जाते ।
इक्स्ट्रा कॅनसूलर कॅटरेक्ट एक्सट्रेक्शन कार्यामध्ये समोरील कॅपस्यूलचा भाग किंवा पूर्ण लेंस मॅटर काढून घेतले जाते । आणि मागील कॅपस्यूल सुरक्षित सोडून दिला जातो ।
कॅपस्यूलर वैग मध्ये लेंस बसवले जातात ।
कार्यामध्ये ६ मिमी ।ची एक टनल बनवली जाते । बाकी कार्य च्या सारखे होते ।
कार्यामध्ये टाके लावले जात नाही ।
काळ्या मोतीबिंदूमध्ये बिंदू नेत्र तंत्रिका हळूहळू नष्ट होते । डोळ्यांमध्ये पाण्याचा दबाव जास्त असल्यामुळे किंवा नेत्र तंत्रिकामध्ये रक्त पुरेशा प्रमाणात न पोहचल्यामुळे असे होते ।
काळ्या मोतीबिंदूपासून होणार्याा अंधत्वाला थांबवले जाऊ शकते ।जर ह्याची लवकर माहिती मिळाली । तर ह्याचा नियमित उपचार व तपासणी होत राहिल ।
जेव्हा डोळ्यामध्ये अतिरिक्त दबाव जास्त असेल 
जर कुटूंबात कोणाला काळा मोतीबिंदू असेल
अधिकांश रुग्णांमध्ये डोळ्यातील पाणी जाण्याचा भाग मोकळा असतो परंतु काही कारणाने पाणी कमी जाते ।
आतील दबाव वाढला जातो ।आणि नेत्र तंत्रिका नष्ट होते, हळूहळू रुग्ण आजूबाजूच्या वस्तुंना पाहू शकत नाही, जर वेळेवर उपचार केला नाही तर दृष्टीसुद्धा जाऊ शकते ।
ज्यांचे प्रमुख लक्षण समोर आल्यावर रुग्णाला डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली पाहिजे ।
उजेडात इंद्रधनुष्यासारखे रंगीत गोळे दिसून येणे । 
विशेष लेंस किंवा यंत्राद्वारे नेत्र तंत्रिकाची तपासणी करुया की किती हानी पोहचली आहे ।
फिल्ड टेस्ट ज्याच्यामध्ये समोर बघताना बाजूच्या वस्तु बघण्याच्या क्षमतेची तपासणी होते ।
एक विशेष लेंसद्वारे पाणी बाहेर जाण्याच्या भागाला बघू शकतो ।
प्रशिक्षण तपासणी केंद्राची सूची जिथे काळ्या मोतीबिंदूचे प्रशिक्षण केले जाऊ शकते ।
जीवनसत्त्व अ च्या कमीने कॉर्नियल कमकुवत तसेच जखम होते । ज्याच्याने शेवटी अंधत्व येते ।
जीवनसत्त्व अ ची कमी खसरे तसेच कुपोषणच्या स्थितीमध्ये आणखी जास्त होते ।
जीवनसत्त्व अ च्या कमीने रातआंधळेपणा होऊ शकतो, खाण्यामध्ये  जीवनसत्त्व अ च्या मात्राची कमी सतत जुलाब तसेच कुपोषणामध्ये  जीवनसत्त्व अ ची व्यग्रता कमी होणे ।
खसरे च्यावेळी व नंतर जीवनसत्त्व अ ची मागणी अधिक होणे ।
कमी उजेडात दिसून येते ।
श्वेत पटल कोरडा होतो ।
बिटोटस स्पोटस - श्वेत पटलाचे श्वेत दाग दिसून येतात । 
रातआंधळेपणापासून वाचण्यासाठी चौलाई चण्याचा साक, मेथीचा साक, पालक, कोबी, खोथंबीर, गाजर पपई आंबा इत्यादीचे सेवन ।
आईला दूधासाठी प्रोत्साहित करणे ।
गोवरची लस वेळेवर देणे/टोचणे ।
जीवनसत्त्व 'अ' चा खुराक (१ लाख आई ।यू ।) गोवरच्या लसीकरणाच्यावेळी तसेच ३ वर्षापर्यंत  (२ लाख आई । यू ।) ३ महिन्याच्या अंतरावर द्यावे ।
मुलांना पौष्टिक आहार देण्याची आवश्यकता आहे, कारण की कुपोषणामुळे होणार्याा पारपटल अंधत्वापासून वाचवले जाऊ शकते ।
रूबेलामुळे होणारे कन्जानाईटल कॅटरेक्टसाठी वेळेवर लसीकरण करण्याची आवश्यकता आहे ।
डोळ्यामध्ये इजा झाल्यामुळे जवळजवळ २०-४० टक्के मुलें एका डोळ्यानी आंधळे होतात ।
डोळ्याच्या सुरक्षेबद्दल लोकांना शिक्षित करण्याची आवश्यकता आहे ।कारण फटाके, औद्योगिक अपघात आणि ट्रॅफिक अपघातामुळे होणार्याि/येणार्या  अंधत्वापासून वाचवले जाऊ शकते ।
रोहों पासून डोळ्यांच्या रक्षणासाठी पर्यावरणाच्या सफाई यंत्रणेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे । तसेच उपचार वेळेवर करण्याची गरज आहे ।
हळूहळू तसेच न दुखता एक किंवा दोन्हीं डोळ्यांमध्ये एक महिना किंवा वर्षामध्ये दृष्टित हळूहळू कमी येणे । 
करडा किंवा सफेद पुतळी (प्यूपिल) होणे । 
जेव्हा प्रकाश दृक-पटलावर पडत नाही । एक तर तो दृक-पटलाच्या पुढे किंवा दृक-पटलाच्या मागे पडतो ।
जेव्हा प्रकाशाची किरणे दृक-पटलाच्या आधी एकत्रित होतात ।
अधिकांश रुग्णांमध्ये डोळ्यातील पाणी जाण्याचा भाग मोकळा असतो परंतु काही कारणाने पाणी कमी जाते ।
आतील दबाव वाढला जातो ।आणि नेत्र तंत्रिका नष्ट होते, हळूहळू रुग्ण आजूबाजूच्या वस्तुंना पाहू शकत नाही, जर वेळेवर उपचार केला नाही तर दृष्टीसुद्धा जाऊ शकते ।
ज्यांचे प्रमुख लक्षण समोर आल्यावर रुग्णाला डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली पाहिजे ।
रुग्ण जवळील वस्तु विघ्नरहित बघू शकतात परंतु लांबच्या वस्तू पाहण्यास त्रास होतो ।
रुग्ण वस्तुंना पाहण्यासाठी डोळ्याच्या जवळ आणतात ।
वर्गामध्ये विद्यार्थी काळ्याफळ्याच्या अगदी जवळ बसण्याचा प्रयत्न करतात ।
जेव्हा प्रकाशाची किरणें दृक-पटलाच्या मागे एकत्रित होतात ।हे जास्त तर तरुण मुलांमध्ये पाहिल्या जाते ।
डोकेदुखी डोळ्यात जडपणा वाचण्यास त्रास
डोळ्याच्या मासंपेशींच्या कमकुवतपणामुळे लेंस आपला आकार बदलू शकत नाही वाचताना किंवा जवळील काम करताना प्रकाशाची किरणे दृक-पटलाच्या मागे पडतात । हे ४० वर्ष आणि त्याच्यापेक्षा अधिक वयामध्ये आढळून येते ।
लांबून वाचणे लिहिणे व कोणतेही जवळील काम करताना अस्पष्टपणा ।
जर कोणत्याही प्रकाशाची किरणे डोळ्याच्या पडद्याच्या समोर किंवा मागे एका बिंदूवर केंद्रित होत नाही ज्याच्यामुळे अस्पष्ट दिसते ।
दूर किंवा जवळचे पाहण्यात अस्पष्टता, डोके दुखणे, डोळे लाल होणे ।
वृत्तचितीच्या आकाराचा चष्मा सतत घालायचा आहे ।
कर्करोग एक जीवनशैलीतून उत्पन्न होणारा आजार आहे ।
कर्करोग आपल्या चुकीच्या आचार, विचार व्यवहार आणि आहारातून उत्पन्न होतो ।
अधिक सिगरेट पिल्याने फफ्फुस, श्वास नलिकेंचा कर्करोग अधइक होतो ।
जसे - जसे आपण प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होत आहोत आणि संक्रमित रोगांपासून सुटलो ।
तसे-तसे आपल्या जीवनशैलीतील बदलावामुळे कर्करोग व ह्दयरोग ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे ।
जपानमध्ये हा आजार नंबर एक वर आहे । विकसित देशांमध्ये हा आजार दूसर्याढ नंबरवर, आणि विकासशील देशांमध्ये हा तिसर्या  नंबरवर आहे ।
भारतात आठमधील एक व्यक्ती आपल्या वयात कधी ही कर्करोगाने त्रस्त होऊ शकतो ।
आपल्या देशात जीवनशैली, परंपरा, धर्म विविध असल्याकारणाने हा आजार वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारे आढळला जातो ।
देशातील सगळ्या आकड्यांचे आकलन करुन पाहिले आहे शहरात ४० टक्के स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग आणि स्तन कर्करोग आढळतात ।
ग्रामीण स्त्रिया ह्या दोन्हीं ६० ते ६५ टक्क्याच्या आत आहेत ।
पुरूषांमध्ये धूम्रपान आणि प्रदूषणाने फुफ्फुसाचा व श्वासनलिकेचा कर्करोग अधिक आढळतो तसेच गुटखा, पान पराग, खैनी, सुरतीमुळे  तोंड व पोटाचा कर्करोग होण्याची अधिक संभवना/शक्यता आहे ।
कर्करोग काय आहे ?
कर्करोग एका आजाराचे नाव आहे । 
कर्करोगामध्ये शरीरातील पेशी आपोआपच गुणात्मक पद्धतीने वाढ करतात आणि शरीराच्या नियमांना न पाहिल्यासारखे करतात ।
पेशी शरीराच्या दूसर्याख भागामध्ये सुद्धा पोहचते ।
पेशी एक ग्रंथी किंवा जखमेचे रूप घेते, आणि आपल्या संर्पकात येणार्या  सगळ्या तंत्रांना नष्ट करुन टाकते ।
कर्करोग १००० पेक्षा अधिक आजारांचा एक समूह आहे ।
जरी प्रत्येक आजार एक दूसर्याधपासून अगदी भिन्न असतात, परंतु मूलतः सगळे कर्करोग शरीराच्या काही कोशिकांमध्ये अव्यवस्थाच्या परिणामस्वरुप असतात ।
सामान्यतः सुसाध्य अर्बुदाला शल्य चिकित्साद्वारे काढले जाते आणि ह्यांची पुन्हा होण्याची शक्यता/संभवना नसते ।
असाध्य अर्बुद कर्करोग असतात ।
असाध्य अर्बुद जवळचे ऊतक आणि अंग ह्यांना नष्ट करतात ।

कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागामध्ये पसरु शकतात किंवा रोगव्यापी करु शकतात

कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागामध्ये पसरु शकतात किंवा रोगव्यापी करु शकतात,ज्यामुळे नविन अर्बुद निर्माण होऊ शकतात ।
कारण की कर्करोग पसरु शकतो, ह्यामुळे आवश्यक आहे की चिकित्सकाने झटकन शोधून काढले पाहिजे की अर्बुद बनले आहे, आणि हा कर्करोग आहे ।
कर्करोग आहे हे कळताच ह्याचा इलाज सुरु करता येतो ।
कर्करोगामुळे असे अनेक लक्षण दिसून येतात जे कर्करोग असल्याचा आभास देतात । 
काही महत्वपूर्ण लक्षणांचे विवरण खाली दिले जात आहे ।
कर्करोगामुळे असे अनेक लक्षण दिसून येतात जे कर्करोग असल्याचा आभास देतात । 
कोणतीही जखम जी अधिक काळापासून भरलेली नाही ।
छातीवर किंवा शरीरामध्ये इतर कुठेही गाठ किंवा सूज ।
शरीराच्या कोणत्याही भागातून किंवा अंगातून असामान्य रूपाने रक्त किंवा लस येणे ।
सतत अधिक काळापर्यंत खोकला येणे किंवा आवाज जड होणे/आवाज बसणे ।
अन्न गिळताना किंवा शौचास त्रास होणे, सतत अपचन किंवा बद्धकोष्ठता असणे ।
आतड्यांच्या सामान्य सवयीमध्ये बदल ।
तीळ किंवा मसाचा आकार, रंग किंवा रुपात अचानक बदल ।
तसे, असे लक्षण केवळ कर्करोगामुळेच निर्माण होत नाही, ह्यांचे अनेक कारण सुद्धा असू शकतात ।
ह्यामुळे ह्यांना पाहताच कर्करोग मानले नाही पाहिजे ।
दोन आठवड्यापर्यंत हे लक्षण राहिल्याने ह्यांना चिकित्सकाला दाखवा ।
ह्याच्यात कोणतीच शंका नाही की भारतामध्ये आढळणारे बहुतेक कर्करोग (६०-७० टक्के) रोगांची ताबोडतोब ओळख संभव आहे ।
आवश्यकता आहे, ह्याच्या बद्दल माहिती वाढवण्याची तसेच प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची काळजी घेण्याची ।
कर्करोगाची ताबोडतोब ओळख करुन, ६०-७० टक्के कर्करोग रुग्णांना मुळापासून ठीक करणे आता संभव आहे ।
एवढेच नाही तर ताबोडतोब ओळख आणि झटकन उपचाराचे मूल्यसुद्धा उशीरा उपचाराच्या तुलनेत खूप कमी आहे ।
कर्करोगाच्या लक्षणांपासून सतर्क होण्याशिवाय सगळ्या स्त्रियांनी आणि पुरूषांनी नियमितपणे आपली तपासणी केली पाहिजे ।
सामान्य परीक्षणाद्वारे काही प्रकारच्या कर्करोगांची ओळख कुठल्याही चिन्हाच्या दिसून येण्या आधीच केले जाऊ शकते ।
कुठल्याही चिन्हाच्या दिसून येण्या आधीच चिकित्सक मुख, स्तन, गर्भाशयग्रीवा(सर्विक्स) त्वचा, मोठे आतडे, मलाशय, पुरस्थ-ग्रंथी (प्रोटेस्ट), अंडकोश(टेस्टिकल) इत्यादी कर्करोगांचा शोध लावू शकतात ।
ग्रीवाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये होणारा एक सर्वसामान्य कर्करोग आहे ।
भारतात स्त्रियांमध्ये होणारा एकुण कर्करोगांमध्ये ४० टक्के कर्करोग गर्भाशयग्रीवाचे असतात ।
लाळ ग्रंथी, लाळ धमनीद्वारे एक दूसर्यासशी जोडलेल्या असतात ।आणि एक सफेद पातळ द्रव बनवतात जीला लसीका म्हणतात ।
लसीका धमनींचे जाळे रक्त धमनींसारखे पूर्ण शरीरामध्ये पसरलेले असते ।
लसीका ग्रंथी कर्करोग पेशींना चाळून आपल्यापर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात ।
कर्करोग वाढल्यावर तो असे करु शकत नाही आणि लसीकाद्वारे कर्करोग शरीराच्या एका भागातून दूसर्याव भागापर्यंत पसरु लागतो ।
ह्या कारणांमुळे शल्यचिकित्सक सर्वसाधारणपणे गर्भाशयग्रीवाच्या आजूबाजूच्या लसीका ग्रंथींनासुद्धा काढून घेते ।
गर्भाशयग्रीवाचा कर्करोग रक्त प्रवाहाद्वारे सुद्धा पसरु शकतो ।
त्वचेमध्ये खासकरुन तीळ व मस कुठल्याही प्रकारची नविन वाढ किंवा बदलासाठी नियमितपणे तपासणी करावी ।
कोणत्याही बदलास लगेच चिकित्सकाला दाखवा ।
सामान्य चिकित्सा तपासणीच्या दरम्यान चिकित्सकाला व्वचाची सुद्धा तपासणी केली पाहिजे ।
मोठी आतडी आणि मलाशयच्या कर्करोगाचा लवकर शोध लावण्यासाठी नियमित चिकित्सक तपासणी करणे महत्त्वपूर्ण आहे ।
मलाशयाची तपासणी करण्यासाठी चिकित्सक हातमोजा घातलेले बोट मलाशयात टाकून, रोगाचे निदान लावू शकतात ।
५० वर्षाच्या वयानंतर, प्रत्येक व्यक्तीची वार्षिक तपासणी आवश्यक आहे ।
मोठ्या आतड्याच्या कर्करोगामुळे मलाबरोबरच रक्त येऊ शकते ।
निश्चित निदानासाठी विस्तृत तपासणी आवश्यक आहे ५० वर्षाचे  आयुष्य पार करणार्या  व्यक्तीचे मलाशय आणि मोठ्या आतड्यांची तपासणी करण्यासाठी चिकित्सकाला ३ ते ५ वर्षाच्या अवधीमध्ये  अवग्रहाभ (मलाशयाची द्विनेत्री तपासणी) केली पाहिजे ।
चिकित्सकाद्वारे पुरःस्थ ग्रंथिच्या कर्करोगाचा प्राथमिक स्थितीमध्ये  शोध लावण्याची अत्यंत विश्वसनीय पद्धत चढलेल्या बोटांचे परिक्षण आहे ।
४० वर्षापेक्षा जास्त आयुच्या सगळ्या व्यक्तींची वार्षिक तपासणी आवश्य केली गेली पाहिजे ।
वार्षिक तपासणी अवश्यक पुरःस्थ ग्रंथीमध्ये अनियमित किंवा असामान्य कठोर क्षेत्राचा शोध लागू शकतो । आणि माहिती केली जाऊ शकते की हा अर्बुद आहे की नाही ।
अंड ग्रंथीच्या कर्करोगाचा शोध जास्त तर माणूस स्वतः करु शकतात ।
प्रत्येक मास स्वतः तपासून पुरुष आपल्या अंड ग्रंथींमध्ये परिवर्तनाचा शोध लावू शकतात ।
गरम पाण्याने आंघोळ करताना किंवा त्याच्यानंतर, जेव्हा अंडकोश शिथिल असते, त्याच्या तपासणीची सर्वात चांगली वेळ असते, कारण की ह्या परिस्थितीमध्ये कोणत्याही परिवर्तनाचा सहजतेने शोध लावला जाऊ शकतो ।
अंड ग्रंथीच्या स्वंय परीक्षणाने जर सूज, गाठ किंवा कोणत्याही इतर प्रकारच्या दोषांचा, खासकरुन अंड ग्रंथीला स्पर्श केल्याने असामान्य वेदना, वेदना किंवा मोठेपणा जाणवत असेल तर चिकित्सकाला दाखवले पाहिजे ।
चिकित्सकाद्वारे अंड ग्रंथींची तपासणीसुद्धा व्यक्तीच्या नियमित वार्षिक चिकित्सक तपासणीचा भाग असला पाहिजे ।
तोंडाच्या कर्करोगाच्या चिन्हांसाठी तोंडाची नियमितपणे तपासणी आवश्यक आहे ।
तोंडाच्या ऊतकांचे परिवर्तन कर्करोगाची प्राथमिक स्थिती होऊ शकते ।
तोंडाच्या ऊतकांच्या परिवर्तनाला सहजपणे पाहिले आणि अनुभवले जाऊ शकते ।
दंत चिकित्सकाने प्रत्येक रूग्णाच्या तोंडाची संपूर्ण पणे तपासणी करावी ।
हिरड्या, ओठ आणि गाल ह्यांच्या रंगात होणार्या  परिवर्तनावर लक्ष दिले गेले पाहिजे ।
खुरण्ड (खपली) भेग, सूज, रक्त स्त्राव तोंडाच्या कोणत्याही भागामध्ये गाठ किंवा लाळ ह्यांबद्दल विशेष लक्ष दिले पाहिजे ।
चिकित्सक किंवा दंतचिकित्सकाकडे जाऊन तपासणी अवश्य करुन घ्या ।
जर तुम्ही तंबाखू, पान, पानमसाला किंवा जर्द्याचे सेवन करत असाल तर तपासणी करणे आवश्यक आहे ।
तुम्ही स्वतः सुद्धा आरशात तुमचे स्वतःहाचे तोंड बघू शकतात आणि कोणतेही परिवर्तन दिसू लागताच चिकित्सकाचा सल्ला घेऊ शकता ।
सगळ्या महिलांना स्तनाचा स्वतः परीक्षणाचा ढंग जाणून घेतला पाहिजे । आणि प्रत्येक महिन्याला आपल्या छातीचे स्वतः परीक्षण केले पाहिजे ।
मासिकस्त्राव अवधीच्या काही दिवसानंतर स्तनांचे परीक्षण करणे योग्य असते । जेव्हा स्तन मोठे किंवा दुखण्याची शक्यता अजिबात नसते ।
मासिकस्त्राव बंद झाल्यावर सुद्धा स्त्रियांनी प्रत्येक महिन्याला स्वतः परीक्षणासाठी एक दिवस (कधी ही) नियुक्त केला पाहिजे ।
४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांसाठी हे परीक्षण खासकरुन महत्त्वपूर्ण असते ।
४० वर्षापेक्षा जास्त वयामध्ये स्तन कर्करोगाचा धोका वाढतो ।
जर कोणत्याही स्त्रीच्या स्तनात गाठ किंवा कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाचा आभास होतो तर तिला चिकित्सकाशी संर्पक केला पाहिजे ।
स्तनाच्या जवळजवळ ८० टक्के गाठी कर्करोग नसतात । परंतु एक चिकित्सकच ह्याची बरोबर ओळख करु शकतो ।
स्त्रियांची चिकित्सक तपासणी करता वेळी स्तनामध्ये गाठ किंवा स्तन खूप मोठे झाल्यासारखे अशा कोणत्याही असामान्य परिवर्तनाची तपासणी आवश्य केली गेली पाहिजे ।
स्तनाचा मैमोग्राम अर्थात एक्सरे/क्ष-किरण अर्बुद किंवा परिवर्तनाचा शोध लागला जातो । ज्याच्याने एक चिकित्सक सावधगिरीने तपासणी करुन सुद्धा पकडू शकत नाही ।
४० वर्षाच्या वयानंतर प्रत्येक स्त्रीला १ ते २ वर्षाला मैमोग्राम केला पाहिजे ।
स्त्रीचे वय ५० वर्ष झाले तर प्रत्येक वर्षी मैमोग्राम करणे आवश्यक आहे ।
ज्या महिलांच्या आईंना, बहिणींना, मावश्या इत्यादींना कर्करोग आहे त्यांना २५-३० वर्षाच्या आयुपासूनच वार्षिक स्तनाची तपासणी तसेच मैमेग्राफी केली पाहिजे ।
कर्करोगाची तपासणी विकृतीशास्त्र परीक्षणाद्वारे केली जाते ।
एफ । एन । ए । सी ।, बायोपसीच्याद्वारे ह्या पेशींना सूक्ष्मदर्शकयंत्रामध्ये पाहिले जाते ।
इतर चाचणीनेसुद्धा कर्करोगाचा शोध लावला जाऊ शकतो । जसे एक्सरे, सी । टी । स्कॅन, एम । एम । आर ।, अल्ट्रासाउड  
प्रशिक्षण तपासणी केंद्राची सूची जिथे कर्करोगाचे प्रशिक्षण केले जाते ।
शल्य चिकित्सक कर्करोगाच्या चरणावर निर्भर असते ।
जर कर्करोग मर्यादित आणि प्राथमिक चरणात आहे तर प्रभावित क्षेत्राच्या बरोबर काही सामान्य क्षेत्रामध्ये सुद्धा हटवले जाते ।
प्रयत्न केला जातो की कर्करोगाचा कोणताही कण राहता कामा नये ।
जर कर्करोगाने इतर क्षेत्रांमध्येसुद्धा प्रवेश केला आहे तर कर्करोगाचा आकार कमी करण्यासाठी त्याच्यापासून निर्माण होणार्याय त्रासाला कमी करण्यासाठी शल्य चिकित्सा केली जाते ।
क्ष-किरणाद्वारे कर्करोग पेशींना जाळले जाते ।
रेडियों धर्मीच्या आधी कर्करोगाचे क्षेत्र, फैलाव रुग्णाची क्षमता, कर्करोगाच्या आधारावर क्ष-किरणाची वेळ, चरण, क्षेत्र शक्ती ह्यांचे आंकलन केले जाते ।
पुन्हा व्वचावर चिन्ह लावले जाते ।
क्ष-किरणाच्या दरम्यान कोणत्याही दुसर्या  व्यक्तीचा त्या खोलीमध्ये प्रवेश वर्जित आहे ।
रेडियों धर्मी क्ष-किरणापासून कोणताच त्रास होत नाही ।
कधी-कधी व्वचा लाल होऊ शकते किंवा रुग्णाला उल्टी होऊ शकते ।
औषधांद्वारे काही कर्करोगाला पूर्णपणे ठीक केले जाऊ शकते जसे रक्ताचा कर्करोग आणि गाठींचा कर्करोग 
हे औषध कर्करोग पेशींना नष्ट करतात ।
सामान्य पेशीसुद्धा ह्या औषधाने प्रभावित होऊ शकतात ।
पेशींच्या प्रभावित होण्यामुळे रुग्णाचे केस, नख पडू शकतात ।
रक्त कमी होऊ शकते ज्याच्यामुळे थकवा जाणवतो ।
जर रुग्ण नियमित सायकल, बरोबर प्रमाणात औषध घेतले आणि स्वास्थ्य आहार खाल्ला तर पूर्णपणे ठीक होतो ।
उपचाराच्यावेळी सतत रक्ताची तपासणी केली पाहिजे, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ जेवण घेतले पाहिजे ।
कोणत्याही आजारी व्यक्तीबरोबर बसले नाही पाहिजे कारण की औषधांनी प्रतिरोधक शक्ती बरीच कमी होते ।
कर्करोगाच्या नाईलाज रुग्णांना पेलियेटिव केअर मध्ये ठेवले जाते ।ज्याच्यामुळे त्याच्या शारीरिक, मानसिक, त्रास कमी करता येतो ।
रुग्णालयातील यादी जिथे कर्करोगाच्या उपचाराची सोय आहे ।
कर्करोगापासून संरक्षण तसेच जागरूकता ।
तंबाखू व तंबाखूंशी संबंधित वस्तूंपासून संरक्षण किंवा परित्याग/प्रदूषण नियत्रंण ।
शुद्ध साधारण शाकाहारी आहार, प्रत्येक दिवशी ताज्या हिरव्या पालेभाज्या व ताज्या फळांचे सेवन करा । 
प्रत्येक दिवशी कमीत कमी आर्धा तास व्यायाम/वेगात चालणे/खेळणे ।
अधिक मिरची तळलेले, भाजलेले, मांस, तूप, दारु ह्यांमध्ये कमी करणे
१८ वर्षाच्या आधी शारीरिक संबंध बनवू नका ।
आपल्या जोडीदाराबद्दल एकनिष्ठ राहणे/जनन अंगांना स्वच्छ ठेवणे ।
बालकाला बर्यारच काळापर्यंत आपले दूध पाजणे ।
संभोगच्यावेळी निरोधचा वापर करा ।
समाजात जागरुकता
धूम्रपान व तंबाखुपासून होणार्याय नुकसानाची महिती द्या ।
स्वतःला स्वच्छ ठेवण आणि वाईट सवयींपासून दूर ठेवणे ।
सरकारी व गैर-सरकारी विभाग समाजिक संस्था ग्रामीण व शहरी जीवनशैलीला सुधारण्यासाठी प्रेरित करणे । 
स्तन व मुख ह्यांची तपासणी करण्यासाठी माहिती देणे व ३५ वर्षांनंतर वर्षातून एकदा आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणे । 
बालवाडी कार्यकर्तीला कर्करोगासंबंधी लक्षणे व स्व स्तन, मुखाची तपासणी, संरक्षणसंबंधी माहिती दिली गेली आहे ।
कनिष्ठ विद्यालयात कर्करोग, त्याची लक्षणे, तंबाखुचे तोटे, स्व-स्तन संरक्षणासंबंधी माहिती दिली गेली आहे ।
कर्करोग नोंदणीकृत राज्याच्या सर्व चिकित्साकेंद्रांत अधिक्षकाने बेस रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, वैद्यकीय विद्यालय व खाजगी रुग्णालय ह्यांना एक कर्करोग रजिस्ट्रार बनवायला सांगितले आहे ।
कर्करोग नोंदणी कार्यालयात ते आपल्या बाह्य विभागात आलेले कर्करोगीची नोंदणी करतील व प्रत्येक महिन्यात हा अहवाल महानिदेशालयात पाठवतील ।
कर्करोग नोंदणी कार्यालयात आपल्याला कळेल की राज्यात कर्करोगाने पीडित व्यक्तिंची संख्या किती आहे व कोणत्या विभागात कोणता कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो ।
कांजण्या (चिकन पॉक्स/व्हॅरिसेला)
कांजिण्या ह्या विषाणूजन्य आहेत ज्या वेरिसिला (व्ही । जेड । व्ही ।)च्या संपर्कातून होतात ।
ताप व संपूर्ण शरीरावर विशिष्ट प्रकारच्या पुटकुळ्या येणे ही कांजिण्यांचे लक्षणे आहेत ।
हवेतील निहित थेंबांद्वारे विषाणू सामान्यपणे एका व्यक्तिकडून दुसर्याल व्यक्तिमध्ये पसरतो ।
कांजिण्या झालेल्या व्यक्तीच्या खोकल्याने किंवा शिंकल्याने सभोवतालच्या परिसरात शिंतोडे उडाल्याने हा आजार पसरतो ।
कांजिण्या किंवा हर्पिसच्या थेट संर्पकाद्वारे सुद्धा हे पसरु शकतो । कारण की ओल्या जखमेत संसर्गजन्य द्रव असते ।
काही गोष्टीत हे संसर्गित गर्भवती आईकडून तिच्या न जन्मलेले किंवा नवजात शिशुलासुद्धा लागू शकते ।
पुटकुळ्या येण्याच्या आधी काही दिवसापर्यंत आणि सगळ्या जखमांवर खपली तयार होण्याच्या आधीपर्यंत म्हणजे त्याच्या सुकण्यापर्यंत कांजिण्या सर्वाधिक स्पर्शजन्य असतात जे बहुधा चट्ट्यांना आरंभ होण्याच्या एक अठवड्यानंतर होतात ।
ताप, अंग थरथरणे, ओकारी आणि उल्टी सगळ्यात स्वच्छ और सुविख्यात लक्षण आहे हे पुटकुळ्या आणि अत्यंत खाजयुक्त चट्टे येणे ।
जास्त प्रमाणातील मुलांना २००-३०० पुटकळ्या निघतात ज्यानंतर खपली किंवा पापुद्रा बनतो ।
कांजिण्या मुलं आणि मोठ्या, पुरूष आणि महिला ह्या दोघांनाही होऊ शकतात ।
जास्त प्रमाणातील लोक लहानपणी किंवा किशोरावस्थाच्या दरम्यान कधी ना कधी कांजिण्यांचा शिकार होतात ।
परंतु अगोदर कधी कांजिण्या न झालेल्या प्रौढ जर अशा केसीच्या संपर्कात येतात तर त्यांना संसर्गाचा धोका असतो व प्रौढावस्थेत त्यांना कांजिण्या होऊ शकतात ।
मुलांच्या तुलनेत कांजिण्या किशोर आणि वयस्कर ह्यांमध्ये अधिक गंभीर असतात ।
ताप हा अधिक जास्त काळ रहातो ।
संक्रमित व्यक्तिंना शाळा किंवा कामापासून दूर ठेवल्याने विषाणुंचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते परंतु लक्षीकरण हा कांजण्यांच्या त्रासापासून वाचण्याचा एक प्रभावी उपाय आहे ।

रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलला नियंत्रित करण्यासाठी मीठाचे आणि दारुचे सेवन कमीत-कमी प्रमाणात करा

मीठ आणि दारु ह्यांचे सेवन कमी करा ।
रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलला नियंत्रित करण्यासाठी मीठाचे आणि दारुचे सेवन कमीत-कमी प्रमाणात करा ।
धूम्रपान बंद करा ।
धूम्रपान केल्याने कर्करोगासमवेत अनेक आजारांचा धोका असतो ।
ह्याला सोडण्याचे पूर्ण प्रयत्न करा ।
रोज व्यायाम करा ।
आपल्या रोजच्या नित्यकर्मामध्ये व्यायामाला समाविष्ट करणे ।
नियमित व्यायाम केल्यामुळे तुम्ही ह्दयविकार, बृहदआंत्र-कर्करोग, रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांपासून वाचवू शकता ।
हल्की-फुल्की शारीरिक क्रिया करावी ।
जिना चढणे, बागकाम, घरातील छोटे-मोठे काम किंवा नृत्य करण्यासारखे हल्की-फुल्की शारीरिक क्रिया अवश्य करावी ।
ह्यामुळे शरीर लवचिक बनते ।
जर सतत ताप येत असेल तर त्याची पाहणी/तपासणी जरुर करावी । 
हिवताप, काळा आजार यक्ष्मा ह्यांची सुरूवात तापापासून होते ।
उन्हाळा सुरु झाला आहे ।
शिळे अन्न आणि रस्त्याच्या कडेला विकले जाणारे पदार्थ खाऊ नये ।
मुलांना फास्ट फूड, कुरकुरे,आइसक्रीम खायला देऊ नका ।
अनेक जुलाब झाल्यामुळे मीठ आणि साखर ह्यांचे मिश्रण किंवा ओआरएस पाजावे ।
स्वच्छ पाणी जास्तीत-जास्त प्यावे ।
सतत तापाने त्रासलेला आहे ।
काळा-आजार हिवताप किंवा तीव्रताप येऊ शकतो ।
माझा मुलगा जुलाब आणि ताप ह्या दोन्हींनी त्रासलेला आहे ।
सर्वप्रथम ओआरएसचे मिश्रण पाजावे । त्यानंतर शिशूला कुठल्याही बाल रोगतज्ञाकडे लवकर दाखवावे ।
अडीच-तीन वर्षापासून दर दोन-तीन महिन्यांनी ताप येत जातो ।
एवढेच नाहीतर जीभेवर पांढरा थर जमा होतो ।
पाण्याचे प्रमाण जास्त घ्या आणि मूत्र तपासणी करा ।
काळा-आजाराचे प्राथमिक लक्षण काय आहे ।
काही दिवसापासून हलकासा ताप आहे ।
तापाची पाहणी करा । आणि इतर आवश्यक तपासणीनंतरच कालाजार प्रमाणित होऊ शकतो ।
मेटासिनची गोळी दिल्याने ताप उतरतो आणि पुन्हा १०३ पर्यंत ताप चढतो ।
एक्सरे, टीसी-डीसी साधारण आहे ।
चार-चार तासाने ताप मोजा ।
जर १०० पेक्षा जास्त ताप असेल तर पॅरासिटामलची गोळी द्या आणि कोणत्यातरी औषधतज्ञाचा सल्ला घ्या ।
एच आई वी काय आहे ।
हा कसा होतो ।
सुरक्षेचे उपाय सांगा ।
हा एक प्रकारचा वायरस आहे ।
ह्याचा प्रसार प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंध, संसर्गित सुई, संसर्गित रक्त आणि आईकडून बाळांना होतो ।
ह्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता कमी होत जाते । 
अस्थी-क्षयरोगाचे लक्षण काय आहे । ह्याचा उपचार काय आहे ।
हाडांमध्ये वेदना, सतत ताप, जरी कमी झाला तरी हा ताप संध्याकाळी वाढतो ।त्रासाबरोबर हाडांमध्ये वक्रता आली तर हे अस्थी-क्षयरोगाचे लक्षण आहे ।
ह्याच्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि झिजू लागतात । 
ह्या परिस्थितीमध्ये अर्धांगवायू होऊ शकतो ।
ह्याच्या तपासणीसाठी डिजिटल एक्सरे, एमआरआई करा ।क्षयरोगाचे औषध एक वर्षापर्यंत घ्या । आणि तज्ज्ञ चिकित्सकाचा परामर्श घ्या ।
रात्री झोपताना अंगावर एक चादर आवश्य घ्या । तसेच पंखा कमीत-कमी चालवा ।
ह्याच्याने जर स्वतःला बरे वाटत नसेल तर एन्टीएलर्जिक गोळ्या दहा दिवसापर्यंत घ्या ।
मुलांना घामोळ्या झाल्या आहेत काय करावे?
अतिसाराचे घरगुती उपचार काय आहे?
एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे साखर आणि एक चिमुटभर मीठ घलून उकळवून द्या ।
उन्हामुळे काळा-आजार रोग होतो का? 
गर्मीमध्ये ह्याचा प्रकोप वाढला जातो का?
काळा आजार वाळुमक्क्षीच्या चावण्याने होतो ।
ह्याचा उपचार सर्व इस्पितळांत आहे ।
ह्याच्यासाठी आत्ता गोळीसुद्धा उपलब्ध आहे ।
एखाद्या मुलाला डांग्या खोकला झाला तर काय केले पाहिजे ।
बाळाला डीपीटी लस द्यावी ।
कुठल्याही विशेषज्ञ चिकित्सकाला दाखवावे तसेच खोकल्यासाठी कफची तपासणी करा । 
आपल्या डोळ्यांच्या काळजीबाबत तुम्ही किती जागरुक आहात ।
दर सहा महिन्यांनी डोळ्यांची तपासणी
चष्मा किंवा कॉण्टॅक्ट लेन्स ह्यांची निगा
नियमित डोळे धुणे ।
परंतु ह्या सगळ्यांबरोबर जर तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्यावर थोडेसे लक्ष द्या ।
एवढेच नाही तर तुमच्या डोळ्यांची दृष्टी चांगली होऊ शकते । 
तर आपण नेत्ररोगांपासूनसुद्धा वाचू शकाल ।
लिवरपूल विद्यापीठातील नेत्र-शल्यचिकित्सा विभागाचे अध्यक्ष व विख्यात नेत्रविकार-संशोधक  डॉ । इयान ग्रीयरसन म्हणतात ।
आहारात विटामिन सी आणि ओमेगा-3 तेल व काही विशेष वनस्पतींचे प्रमाण वाढवल्याने सर्वसाधारणपणे आंधळेपणास कारणीभूत होणार्याि  मोतीबिंदू व ग्ल्युकोमा ह्यांसारख्या व्याधींपासून वाचले जाऊ शकते ।/दूर राहता येते ।
चला तर जाणून घेऊ या की दृष्टी निरोगी ठेवण्यासाठी आपला आहार कसा असावा ।
दृष्टी तीक्ष्ण राहावी ह्यासाठी आपण आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा ।
पालक, ब्रोकोली, मोड आलेले कडधान्य अशाप्रकारे हितकारी ठरु शकतात ।
ह्यात ल्यूटिन, जीजेनथिनसारखे दोन महत्त्वाचे तत्त्व असतात, जे दृष्टिला तीक्ष्ण बनविण्यासाठी जबाबदार असतात ।
अमेरिकेच्या राष्ट्रीय नेत्रसंस्थेच्या (नॅशनल आई इंस्टीट्यूटच्या) ६ वर्षांनंतरच्या अभ्यासामध्ये हे सिद्ध झाले आहे की हे तत्त्व वृद्धांना आंधळेपणापासून वाचवते ।
ह्यामुळे सगळ्यांनी रोज शंभर ग्रॅम हिरव्या भाज्या कच्च्या पानांच्या (सलाडच्या) रुपात खाल्ल्या पाहिजेत ।
न्याहारीमध्ये रोज दोन ते तीन अंडी अवश्य खा ।
बिलबेरी किंवा ब्लॅकबेरी एंथोसाइनिन आंधळेपणा किंवा मोतीबिंदूपासून वाचवते ।
शोधामध्ये हे सुद्धा आढळले आहे की डोळ्यांमध्ये रक्त आणि पोषक तत्त्व पोहचविणार्याड पेशींना मजबूत बनवते ।
म्हणून, न्हारी किंवा फळांच्या सलाडबरोबर तुम्ही बिलबेरी किंवा ब्लॅकबेरीसुद्धा खाऊ शकता ।
जर तुम्ही मांसाहारी आहात तर डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी माशांच्या सेवनापेशा कोणताही उपाय चांगला नाही ।
मासे खाण्याने एवढेच नाही तर तुमची त्वचा, केस, बुद्धी निरोगी राहते तर दृष्टीसुद्धा तीक्ष्ण बनते ।
माशामध्ये आढळला जाणारा ओमगा थ्री फॅट डोळ्यांना ग्ल्युकोमा आणि म्हातारपणामध्ये दृष्टी दुर्बळ होण्याचा धोका कमी करतात ।
एवढेच नाही तर ते आपल्याला कोरड्या/शुष्क नेत्र लक्षणापासून (ड्राय आई सिंड्रोम) बचावते ।  
एका दुसर्यात आभ्यासामध्ये सांगितले गेले आहे की कोरड्या/शुष्क नेत्र लक्षण ह्यासारख्या डोळ्याच्या तक्रारीमुळे त्रासलेल्या महिला आठवड्यात पाचवेळा ट्यूना मासा खाऊन हा त्रास ६८ टक्के कमी करु शकतात ।
भारतीय पदार्थांमध्ये सुकामेवा इत्यादींचा वापर पूर्वीपासून होत आलेला आहे ।
परंतू काय तुम्हाला हे माहित आहे का बदाम, काजू, अक्रोड, किशमिश/मनुके इत्यादी हा सर्व सुकामेवा पौष्टिक होण्याबरोबरच डोळ्यांनासुद्धा खूप हितकारी आहेत ।
ह्यामध्ये विटामिन ई विपुल प्रमाणामध्ये आढळले जाते, जे एवढेच नाही तर मोतीबिंदू, अनेकप्रकारचा अंधळेपणा आणि इतर नेत्रविकारांपासून वाचवण्याशिवाय पाराबैंगनी किरणातून पोहचणार्या नुकसानाने सुद्धा डोळ्यांचे रक्षण करते ।
रोज न्याहारीच्या किंवा जेवणाच्यावेळी गोड पदार्थामध्ये सुक्यामेव्याचे बारीकबारीक तुकडे/चुरा टाकून/भुरभुरवून खाण्यास सुरुवात करा । 
गोष्ट वजन कमी करण्याची असो किंवा त्वचेची निगा राखण्याची, खाण्यामध्ये ताजे फळ खाण्याचा सल्ला सगळ्या गोष्टींमध्ये दिला जातो ।
तर बरे, डोळ्यांसाठी का ह्यांना सोडले पाहिजे ।
विटामिन सी चा भरपूर आहार घेतल्याने ग्ल्युकोमा, मोतीबिंदू आणि अंधळेपणाचा धोका बर्याच मर्यादेपर्यंत कमी केला जाऊ शकतो । 
डोळ्यांना निरोगी बनविण्यासाठी आहारामध्ये फळ, भाज्यांचा समावेश करणे पुष्कळ आहे ।
ह्या सुद्धा वस्तुंचा अपल्या आहारामध्ये समाविष्ट करुन आपण डोळ्यांना कमकुवत होण्यापासून वाचवू शकतो ।
ह्याच्याशिवाय, दूध पिणे, गाजर खाणे हे हितकारी ठरु शकते ।
विटामिन सी चा भरपूर आहार घेतल्याने डोळ्यांची निगा राखण्यासाठी मदतगार ठरु शकतो ।
खाण्या-पिण्यामध्ये पाळलेली थोडीशी दक्षतासुद्धा तुमच्या डोळ्यांमध्ये नवीन प्राण टाकू शकतात ।
योगाने ताब्यात येऊ शकतो अर्धांगवायू/लकवा
अर्धांगवायू सर्वसाधारणपणे शरीराच्या उजव्या किंवा डाव्या भागाच्या स्नायू व शिरांची  क्रियाशीलता तसेच गतिशीलता कमी करतो किंवा संपुष्टात आणतो ।ह्या समस्येला लकवा अथवा अर्धांगवायू असे म्हणतात ।
अर्धांगवायू आर्धे शरीर, संपूर्ण शरीर किंवा फक्त चेहर्या पर्यंत होतो ।
ह्या समस्येचे मुख्य कारण उच्च रक्तदाबाचे अधिक वाढणे, मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या बनने, अत्याधिक आनंद किंवा दुःखाची स्थिती इत्यादी आहे ।
यौगिक अभ्यासाने ह्या रोगावर निश्चितच विजय मिळविला जाऊ शकतो ।
जरी योग ह्या अडचणींचे कायमचे समाधान करत असला, तरी हा वेळ खाऊ आणि श्रमाचा आहे ।
ह्यामुळे सुरुवातीला औषधांचे सेवन केले पाहिजे आणि बरोबरच योगाचा अभ्यास केला पाहिजे ।
इथे ह्या हेतु मुख्य यौगिक निदान सादर आहे ।
सुरुवात सूक्ष्म व्यायामाने करा
ह्याचा अभ्यास झोपूनच केला जाऊ शकतो ।
त्याच्यानंतर जशी-जशी परिस्थिति सुधारत जाईल, अभ्यासामध्ये पवनमुक्तासन, वज्रासन, शशांकासन, मकरासन इत्यादी जोडून घ्या । 
जेव्हा परिस्थिति आणखी चांगली होईल तेव्हा अभ्यासात जानुशिरासन, सुप्तवज्रासन, त्रिकोणासन, उत्तानपादासन, गोमुखासन आणि अर्धमत्स्येंद्रासन इत्यादी जोडून घ्या । 
जेव्हा परिस्थिति आणखी चांगली होईल तेव्हा अभ्यासात जानुशिरासन, सुप्तवज्रासन, त्रिकोणासन, उत्तानपादासन, गोमुखासन आणि अर्धमत्स्येंद्रासन इत्यादी जोडून घ्या । 
इथे जानुशिरासनाच्या सरावाच्या पायर्याा सादर आहेत - दोन्ही पायांना समोरच्या बाजूस पसरुन बसा/दोन्ही पाय पसरुन बसा
उजव्या पायाला गुडघ्यात मोडून ह्याच्या तळव्याचा डावा घोटा मांडीला चिकटवा आणि टाच जनेंद्रियाच्या खाली ठेवा । 
दोन्हीं हातांना उजव्या पायाच्या पंज्याजवळ घेऊन जात असताना समोरच्या बाजूला इतके वाका की डोके जमिनीला स्पर्श करेल ।
ह्या स्थितिमध्ये आरामदायक अवधीपर्यंत ठेवून परत पूर्व स्थितिमध्ये या ।
हीच क्रिया दूसरीकडेसुद्धा करा ।
साइटिका तसेच स्लिप डिस्कच्या रुग्णाने ह्याचा अभ्यास करु नये ।
बुद्धी आणि केंद्रीय तांत्रिक तंत्राला क्रियाशीलता तसेच तंत्रिका तंत्राला क्रियाशील आणि समतोल करण्यासाठी नाडीशोधन आणि उज्जाई प्राणायाम रामबाणची भूमिका पार पाडते ।
कंभुक च्याशिवाय ह्याचा अभ्यास योग्य मार्गदर्शनाखाली आपल्या क्षमतेनुसार करा ।
ह्या समस्येचे मूळ कारण मानसिक तणाव आणि भावनात्मक असमतोल आहे । 
योगनिद्रा : ह्या समस्येचे मूळ कारण मानसिक तणाव आणि भावनात्मक असमतोल आहे । 
सगळ्या चिंता, दुख, कष्ट तसेच खेद/शोक आणि भितीपासून मनाला मुक्त करण्यासठी स्मरण सर्वश्रेष्ठ पद्धत आहे ।
दररोज दहा ते वीस मिनटांपर्यंत ह्याचा अभ्यास अवश्य करा ।
साधे, सुपाच्य, पौष्टिक आहार खा, कोंड्यासहित पीठाच्या भाकरी, जुने तांदूळ, भरडलेले धान्य, मूगाची दाळ खा । फळ तसेच हिरव्या भाज्यांचे सेवन करा ।
भारी, जड अन्न, चहा, कॉफी, तंबाकू, अमली पदार्थ व उत्तेजक पदार्थांना वर्ज्य करा ।
आंबट वस्तूंच्या/पदार्थांच्या सेवनापासून वाचा । 
नाकाच्या नाकपुड्यांमध्ये रोज सकाळ-संध्याकाळ अक्रोडचे तेल लावा ।
आंघोळीनंतर रेषेदार टॉवेलने/पंचाने शरीराला वरुन खालपर्यंत पुसा ।
आंघोळीसाठी गरम पाण्याचा उपयोग करा ।
नेहमीच्या जीवनात तंत्रविज्ञानाच्या वाढत्या मध्यस्तीमुळे आम्हांला खूप आळशी बनवले आहे ।
सहध्वनी, महाजालाने जीवन सोपे तर झाले आहे । परंतु ह्याचे तोटेसुद्धा आहेत ।
एखादा संकेत वा गुपित जर एका टिकटिकच्या अंतरावर असेल तर कोणी आपल्या बुद्धीला का त्रास देईल ।
परंतु पुढे चालून ह्या सवयी खासकरुन/प्रामुख्याने बुद्धी स्मरण ठेवण्याच्या शक्तीवर/क्षमतेवर दुष्परिणाम करु शकतात ।
मेंदूचा जेवढा जास्त वापर करु तो तेवढाच तल्लख आणि सक्षम बनेल ।
ब्रेन एक्सरसाइज/मस्तिष्क कवाईत ह्याच फंड्यावर काम करत आहे । 
रोजचे सामान्य काम थोडेसे वेगळे केले तर आपल्या मेंदूचा प्रत्येक तो भाग कार्यक्षम होऊ लागेल ज्याचा आधी वापरच केला जात नव्हता ।
डोळे बंद करुन कपडे बदलणे, कोणता नविन विषय किंवा नविन खेळ शिकणे ।
विजेचे बटण वरती करण्यासारख्या कामासाठी सरळ हाताऐवजी उलट्या हाताचा उपयोग करणे अशासारख्या पद्धती स्वीकारुन मेंदूच्या बंद खिडक्या खोलू शकतो । 
कोणतीही गोष्ट तेव्हा बर्यानच काळापर्यंत लक्षात राहते जेव्हा तिच्यावर लक्ष दिले जाते ।
जे काही लक्षात ठेवायचे आहे त्याला लक्षपूर्वक वाचा आणि पुढे जाण्या आधी आठ सेकंदापर्यंत लक्ष केंद्रित करा ।
मग पहा कोणतीही वस्तु कशी लक्षात राहत नाही ।
कोणतीही वस्तु लक्षात ठेवण्याची किंवा शिकण्याची प्रत्येकाची आपली पद्धत असते ।
काही लोक चांगल्याप्रकारे पाहून शिकणारे असतात ।
हे ते लोक आहेत जे कोणत्याही वस्तुला बघून किंवा वाचून शिकतात ।/ जे कोणत्याही वस्तुला बघून किंवा वाचून शिकतात हे ते लोक आहेत
तेच काही लोक चांगल्याप्रकारे ध्वनी माध्यमातून शिकणारे असतात जे ऐकून शिकतात ।
तुमच्यासाठी कोणती पद्धत अनुकूल आहे
ह्याला ओळखा आणि लक्षात ठेवण्यासाठी त्याचाच उपयोग करा ।
जरी तुम्ही पाहून शिकणारे (दृक माध्यमातून शिकणारा) असलात तरी लक्षात ठेवण्यासाठी वाचून अभ्यासा ।
कवितासारखे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर आणखीदेखील चांगले होईल ।
माहितीला कुठल्याही रंग, सुगंध, चव ह्यांच्याशी जोडून लक्षात ठेवण्याची सवय लावा ।
नविन माहितीला कोणत्याही जुन्या माहितीशी जोडून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ।
कोणत्याही माहितीला शब्द आणि चित्रांच्या माध्यमातून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ।
तक्ता, संक्षिप्त रूपात लक्षात ठेवण्यातसुद्धा मदतगार सिद्ध होईल । 
काही चांगल्या सवयीं लावूनसुद्धा बुद्धीला तल्लख ठेवले जाऊ शकते ।
नियमित व्यायामाने/कवायतीने मस्तिष्कला जास्त ऑक्सीजन मिळते ज्याच्याने स्मरणशक्ती कमी होण्याचा धोकासुद्धा कमी होत जातो ।
बरोबरच असे काही रासायनिक स्रावित असतात की जे मेंदूच्या पेशींचा अंत होण्यापासून वाचवतात ।
तणाव मेंदूला एकाग्र चित्त होऊ देत नाही ।
जास्त तणावाने  हार्मोन/संप्रेरक कॉर्टिसॉल मेंदूच्या अश्वमीनला गंभीर नुकसान पोहचवतात ।
चांगली झोप घेतल्याने मेंदू टवटवीत राहतो ।
झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर थकवा राहतो आणि कोणत्याही कामात लक्ष/मन केंद्रित करणे कठीण होऊन जाते ।
सिगारेट पिल्याने मस्तिष्कापर्यंत ऑक्सीजन पोहचवणार्याह धमन्या आकुंचन पावतात ।ज्याच्याने मेंदू कमकुवत होऊ लागतो ।
फळ, भाज्यांचे पुरेशा प्रमाणात सेवन तब्ब्येतीबरोबरच मेंदूसाठी देखील पुष्कळ हितकारी सिद्ध होते ।
जीवनसत्त्व ब, बी १२, बी ६ फोलिक अॅसिड/आम्लयुक्त खाद्य पदार्थ जसे पालक, हिरव्या भाज्या, स्ट्रॉबेरी, टरबूज-खरबूज सारखे रसदार फळ, सोयाबीन ह्यांच्यापासून स्मरणशक्ती तल्लख होते ।
नसांना हानी पोहचवणार्या् होमोसिसटीनला हे नष्ट करते । 
लाल रक्त कणिका बनवण्यामध्ये मदत करतात जे मस्तिष्कापर्यंत ऑक्सीजन पोहचवतात । 
टमाटो, ग्रीन टी, ब्रोकली आणि ऊसामध्ये विटामिन ई, सी आणि एंटीआक्सीडेंट आढळतात । 
हे शरीर आणि बुद्धीमध्ये ऑक्सीजनचा प्रवाह वाढवते ज्याच्यामुळे  बुद्धीची क्रियाशीलता वाढते । 
मासे, अक्रोड आणि बदाम खाल्यानेसुद्धा से भी बुद्धी तेज होते ।
एचआईवीचा अर्थ आहे ' ह्यूमन इम्यूनो डिफिशंसी व्हायरस (मानवाची रोग प्रतिकार शक्ती कमी करणारे विषाणु) 
एचआईवी शरीराच्या प्रतिरक्षण प्रणालीला आघात पोहचवतो ।
प्रतिरक्षण प्रणाली आमच्या शरीराच्या आतील असे व्यवस्थांचे तंत्र आहे, जे संक्रमणापासून आमची रक्षा करते ।
प्रतिरक्षण प्रणाली  सुरक्षा तंत्र शरीरात रोगवाहक किंवा 'बाहेरील  हल्लेखोरांसारखे व्हायरस, जीवाणू इत्यादींची ओळख करतात आणि त्यांचा अंत करतात ।
’एचआईवी’ एक व्हायरस आहे, जे  प्रतिकार क्रिया, विशेषकर सीडी४ पेशींवर हल्ला करतात आणि त्यांना नष्ट करतात ।
सीडी-४  पेशी विभिन्न विकारांनी शरीराच्या बचावास मदत करते ।
काय होते, जेव्हा एखाद्या व्यक्तीला एचआईवी संक्रमण होते ।
सीडी-४ पेशींमध्ये घुसून एचआईवी प्रजननाच्याद्वारे आपली संख्या मोठ्या वेगाने वाढवतो आणि ह्या दरम्यान पेशीमध्ये इतके नविन व्हायरस निर्माण होतात ।
सीडी-४ पेशी खंडित होतात । 
सीडी-४ कोशिका खंडित झाल्यामुळे अनेक व्हायरस रक्त-प्रवाहामध्ये प्रवेश करतात ।
ह्याच्यानंतर एचआईवी इतर सीडी-४  पेशींवर हल्ला करतात, आणि ही प्रक्रिया सतत पूर्वोक्त केली जाते ।
एचआईवी जास्त करुन सीडी-४ पेशींना नष्ट करतात आणि अशाप्रकारे संक्रमित माणसाची प्रतिकार क्रिया नष्ट होते ।
एचआईवीची तपासणी आवश्य करा ।
एच आई वी तपासणी सोपी, सुरक्षित तसेच जन आरोग्य केंद्रांवर उपलब्ध आहे ।
कोणत्याही माणसाला एड्स झाल्यावर निम्न दुष्परिणाम समोर येतात ।
माणूस सतत आजारी पडू लागतो आणि निरंतर दुर्बळ होत जातो ।
माणसाला संक्रमण मोठ्या सहजतेने होऊ लागते ।
प्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे हे माणसाला हे संक्रमण मोठ्या सहजतेने दाबून धरते ।
एड्सच्या बरोबर राहणार्याय लोकांचा विरोध करु नका ।
एच आई वी आणि एड्सच्या विरुद्ध देशाच्या महायात्रामध्ये सहभागी व्हा ।
सामुदायिक सेवा केंद्र एच० आई० वी० एड्सच्या संक्रमित तसेच अप्रभावित लोकांसाठी आहे ।
इथे एच० आई० वी० संक्रमित व्यक्तींची संपूर्ण काळजी व मदत केली जाते, ज्याच्याने प्रभावित कुटुंबातील सदस्य एक प्रतिष्ठित व संपूर्ण जीवन जगू शकतात ।
सर्वसाधारणपणे पैप मुलींनमध्ये १५ वर्षाच्या वयानंतर होऊ लागतो ।
आज पोटाच्या आणि छातीच्या अनेक विकारांना दूर करण्यासाठी एक छोटेसे छिद्रच पुरेसे आहे आणि ह्या क्रियेसाठी 'लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया’ किंवा 'की होल’ किंवा 'बटन होल शस्त्रक्रिया’ ह्यानावाने ओळखले जाते ।
यकृतामध्ये पथरी झाल्यामुळेर यकृत काढून टाकण्यासाठी
आंत्रपुच्छमध्ये सूज आल्यावर आंत्रपुच्छ काढून टाकण्यासाठी
जठररसव्रण/पेप्टीक अल्सरचा रोग दूर करण्यासाठी
श्वास पटलांतर्गला दुरुस्त करण्यासाठी
इंग्वाईनल अंतर्गलच्या/हार्निआ उपचारासाठी
ह्याच्याशिवाय छातीमधील काही व्याधींनासुद्धा ह्या क्रियेने दूर केले जाऊ शकते ।
मसलन कर्करोग (पोट), यकृताचे रोग, आतड्यांचा आजार इत्यादी
पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत ह्या क्रियेचे अनेक फायदे आहेत ।
बटन होल शस्त्रक्रियेत रुग्णाला ऑपरेशन नंतरचा त्रास खूप कमी होतो ।
टाके न लागल्यामुळे रुग्णालयात जास्त दिवस राहण्याची गरज पडत नाही/भासत नाही ।
बटन होल शस्त्रक्रियेत पोटाच्या आतील अवयवांना इजा होण्याची शक्यता खूप कमी असते ।
कारण की आतील दृश्य दूरचित्रवाणीच्या पटलावर विस्तारित होऊन दिसते आणि मुळरुपापेक्षा अधिक स्पष्ट दिसते ।
फक्त चार लहान छिद्र झाल्याकारणाने ह्या जख्मा पिकणे किंवा संक्रमित होण्याचा वाव पुष्कळ कमी होतो ।
सर्वसाधारण शस्त्रक्रियेच्या नंतर रुग्ण जवळजवळ एक आठवडा बिछान्यात पडून राहतो ।
अशावेळी त्याला फुफ्फुसदाह/शोषणी फुफ्फुसशोथ होणे, शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या बनणे ह्यांसारख्या गुंतागुंतींचा सामना करावा लागू शकतो ।
लॅपरोस्कोपिक क्रियेमध्ये ह्या शक्यता नगण्य/क्षुद्र आहेत ।
लॅपरोस्कोपिक क्रियेमध्ये साधारण चिकित्सकाच्या तुलनेत दुप्पट वेळ लागतो ।
रोग्याला जास्त भूल देणारे औषध द्यावे लागते, ज्याचे आपले नुकसान आहे ।
शल्यचिकित्सकाच्या क्षेत्रात 'की होल शस्त्रक्रिया'  एक क्रांतीकारी आविष्कार आहे । आणि ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त रोगी लाभ प्राप्त करत आहे ।
एच ।आई ।वी । त्या व्हायरस किंवा विषाणूना म्हणतात, जे माणसाच्या आतील/माणसांमधील आजारापासून वाचवणारी क्षमता कमी करू शकतात ।
एड्स त्या स्थितीला म्हणतात, ज्याच्यात आजाराशी लढण्याची क्षमता बिलकुल कमी किंवा नष्ट होते ।
एचआइवी/एड्सचा अजूनपर्यंत कोणताच उपचार नाही ।परंतु ह्याच्यापासून पूर्णपणे वाचू शकतो ।
एड्सचा पहिला रोगी भारतात १९८६ मध्ये मिळाला/आढळला ।
१९८६ ते सन २००२ पर्यंत एच ।आई ।वी । बरोबर जगणार्याह लोकांची संख्या जवळजवळ पंचेचाळीस लाख झाली आहे ।
एड्स ह्यांच्यामुळे पसरतो ।
असुरक्षित लैंगिकसंबंधामुळे एड्स पसरतो ।
एच ।आय ।वी संसर्गित रक्त चढवल्याने एड्स पसरतो ।  
न उकळलेली सुई किंवा आधी उपयोगात आणलेल्या सुईच्या वापराने एड्स पसरतो ।
एच ।आय ।वी संसर्गित आईकडून तिच्या बाळाला एड्स पसरतो ।
एड्स ह्यांच्यापासून पसरत नाही ।
स्पर्श केल्याने आपापसातील सरमिसळ/व्यवहाराने एड्स पसरत नाही ।
बरोबर राहिल्याने किंवा उठल्या बसल्याने एड्स पसरत नाही ।
बरोबर जेवल्याने, एक दूसर्यारचे कपडे घतल्याने किंवा एकाच स्नानगृहाचा वापर केल्याने एड्स पसरत नाही । 
एचआयवी विषाणू शरीरातील आजाराशी लढण्याच्या शक्तीला हळूहळू नष्ट करतात ।
ताप उतरत नाही, अतिसार थांबत नाही, वजन कमी होते ।
तोंडातील पुळ्या बर्‍या होत नाहीत आणि औषधे काम करत नाहीत ।/तोंड येणे बरे होत नाही आणि औषधे काम करत नाहीत ।
कर्करोग, फुफ्फुसदाह इत्यादी आजार जडतात ।
एचआयवीची तपासणी अवश्य करा ।
एड्समुळे असे अनेक लक्षण दिसू लागतात की जे एड्स होण्याचा आभास होतो ।
काही महत्वपूर्ण लक्षणांचा तपशील खाली दिला जात आहे ।
एक महिन्यापासून सतत ताप येणे । 
एक महिन्यापासून सतत जुलाब होणे ।
एक महिन्यापासून सतत खोकला येणे ।
शरीराचे वजन एकाएकी १० टक्के कमी होणे ।
तोंडामध्ये सतत जखम किंवा तोंड येणे ।
शरीरात सतत चट्टे किंवा फोड्या येणे ।
क्षयरोग ज्याच्यात औषधाचा परिणाम होत नाही ।
एकापेक्षा जास्त ठिकाणी लाळग्रंथींचा आकारमान वाढणे ।
स्तनावर किंवा शरीरामध्ये इतर अनेक गाठी किंवा सूज ।
एड्सपासून रक्षण तसेच त्याचा प्रचार विस्तार
असे अनेक आजार आहेत ज्यांचा उपचार नाही ।
पौष्टिक आहार आणि स्वस्थ जीवनशैली स्वीकारा ।
धूम्रपान, मद्यपान, नशीली औषधांचे सेवन करु नका ।
तन-मन दोन्हीं प्रसन्न राहतील ।
शारीरिक स्वच्छतेवर लक्ष द्या ।
फक्त सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा ।
रुग्णालयात एचआयवीबरोबर जगणार्यार लोकांना वेगळे करणे/ किंवा उपचार न करणे अपराध आहे ।
एचआयवीबरोबर जगणार्याब लोकांची गुप्तता राखून ठेवणे अनिवार्य आहे ।
एचआयवीबरोबर जगणार्याब लोकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना सल्ला/मार्गदर्शन देणे आवश्यक आहे ।
चिकित्सकाला/डॉक्टरला सगळे रुग्ण समान आहेत तर दूजाभाव कसा
एचआयवी/एड्स संसर्गरोग नाही ।
संसर्गित व्यक्ती १०-१५ वर्षापर्यंत सामान्य जीवन जगतात ।
संसर्गित व्यक्तीबरोबर भेदभाव अत्याचार आहे, आणि हमारी अनभिज्ञताचा/अजाणतेपणाचा संकेत ।
कार्यालय, घर, मित्र ह्यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल पहिल्यासारखीच वागणूक असली पाहिजे ।
भारतात दृष्टिहीनांचा व्यापकता दर १ ।४ टक्के आहे, ह्या व्यापकता दराला ० ।३ टक्क्यावर आणण्यासाठी  भारत सरकारद्वारे वर्ष १९७६ मध्ये राष्ट्रीय दृष्टिहीनता निवारण कार्यक्रमाचा आरंभ केला गेला ।
आंधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे मोतीबिंदू आहे । जे एकुण अंधत्वाचे जवळजवळ ५५ टक्के आहे ।
राष्ट्रीय  अंधत्व निवारण कार्यक्रमाच्या अंतर्गत दृष्टिहीन व्यक्तींसाठी खासकरुन मोतीबिंदूने ग्रासलेल्यांना शस्त्रक्रियेद्वारा ऑपरेशन करुन लाभांवित केले जात आहे ।
मोतीबिंदू ऑपरेशनच्या गुणवत्तेवर विशेष ध्यान दिले जात आहे । ज्याच्यासाठी सगळ्या जिल्हा चिकित्सालयामध्ये चांगल्या चिकित्सालयाला माइक्रस्कॉपिक केंद्रामध्ये परिवर्तित केले जात आहे ।
आंधळेपणाचा व्यापकता दर कमी करण्यासाठी शिक्षा सत्राच्या सुरुवातीला १०-१४ वर्षाच्या शाळातील विद्यार्थ्यांच्या नेत्र परीक्षणाचा कार्यक्रम मोहिमेच्या रुपात चालवला जात आहे । तसेच दृष्टि दोषाने ग्रासलेल्या गरीब विद्यीर्थ्यांसाठी विनामूल्य चष्मे विकले जात आहेत । 
नेत्र परीक्षण कार्यक्रमामध्ये सगळ्या सरकारी, गैरसरकारी ऐच्छिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे ।
आंधळेपणाचा व्यापकता दर कमी करण्यासाठी भारत सरकारद्वारे नेत्र विभागाशी संबंधित कर्मचार्यांवना विविध स्तरावर प्रक्षिशिण दिले जात आहे ।
आंधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे मोतीबिंदू ५५ टक्के आहे, दृष्टि दोष १९ टक्के, काळा मोती ४ टक्के कॉर्नियल पैथॉलाजी ७ टक्के, अन्य 15 टक्के, आहेत ।
जेव्हा साधारण स्वच्छ लेंस किंवा त्याच्या कॅपस्यूल अंधक किंवा दुधाळ होतात ज्याच्यामुळे उजेड डोळ्याच्या आतमध्ये पोहचू शकत नाही । अशावेळी रुग्णाला अंधक किंवा कमी दिसू लागते ।
मोतीबिंदूने गांजलेल्या रोग्यांची ओळख करुन चिकित्साधिकारी तसेच नेत्र सहाय्यक आपल्या चिकित्सालयात/क्षेत्रामध्ये स्क्रीनिंग करतात ।
तत्पश्चात/त्यानंतर मोतीबिंदूवाल्या रुग्णांना सुसज्जित रुग्णालयात नेत्र शल्यकद्वारे शस्त्रक्रिया केली जाते ।
६ आठवड्यानंतर चष्म्याची तपासणी केली जाते ।
जिल्हा अंधत्व निवारण समित्यांद्वारे व्यापक प्रचार प्रसार करुन सरकारी, गैरसरकारी खाजगी तसेच ऐच्छिक संस्थांच्या माध्यमातून शिविर लावले जातात । मोतीबिंदूचा उपचार केवळ शल्य चिकित्सेद्वारेच संभव आहे ।  
इन्ट्रा कॅप्सूलर कॅटरेक्ट एक्सट्रेक्शन कार्यामध्ये पूर्ण लेंस कॅपस्यूल काढले जाते । शस्त्रक्रियेनंतर तपासणीच्या उपरांत चष्म्याचा प्रयोग केला जातो ।
शस्त्रक्रियेच्या दरम्यान लेंस प्रत्यारोपण डोळ्याचा पुढील भाग, नेत्रपटलाच्या समोर केले जाते ।
इक्स्ट्रा कॅनसूलर कॅटरेक्ट एक्सट्रेक्शन कार्यामध्ये समोरील कॅपस्यूलचा भाग किंवा पूर्ण लेंस मॅटर काढून घेतले जाते । आणि मागील कॅपस्यूल सुरक्षित सोडून दिला जातो ।
कॅपस्यूलर वैग मध्ये लेंस बसवले जातात ।
कार्यामध्ये ६ मिमी ।ची एक टनल बनवली जाते । बाकी कार्य च्या सारखे होते ।
कार्यामध्ये टाके लावले जात नाही ।
काळ्या मोतीबिंदूमध्ये बिंदू नेत्र तंत्रिका हळूहळू नष्ट होते । डोळ्यांमध्ये पाण्याचा दबाव जास्त असल्यामुळे किंवा नेत्र तंत्रिकामध्ये रक्त पुरेशा प्रमाणात न पोहचल्यामुळे असे होते ।
काळ्या मोतीबिंदूपासून होणार्याा अंधत्वाला थांबवले जाऊ शकते ।जर ह्याची लवकर माहिती मिळाली । तर ह्याचा नियमित उपचार व तपासणी होत राहिल ।
जेव्हा डोळ्यामध्ये अतिरिक्त दबाव जास्त असेल 
जर कुटूंबात कोणाला काळा मोतीबिंदू असेल
अधिकांश रुग्णांमध्ये डोळ्यातील पाणी जाण्याचा भाग मोकळा असतो परंतु काही कारणाने पाणी कमी जाते ।
आतील दबाव वाढला जातो ।आणि नेत्र तंत्रिका नष्ट होते, हळूहळू रुग्ण आजूबाजूच्या वस्तुंना पाहू शकत नाही, जर वेळेवर उपचार केला नाही तर दृष्टीसुद्धा जाऊ शकते ।
ज्यांचे प्रमुख लक्षण समोर आल्यावर रुग्णाला डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली पाहिजे ।
उजेडात इंद्रधनुष्यासारखे रंगीत गोळे दिसून येणे । 
विशेष लेंस किंवा यंत्राद्वारे नेत्र तंत्रिकाची तपासणी करुया की किती हानी पोहचली आहे ।
फिल्ड टेस्ट ज्याच्यामध्ये समोर बघताना बाजूच्या वस्तु बघण्याच्या क्षमतेची तपासणी होते ।
एक विशेष लेंसद्वारे पाणी बाहेर जाण्याच्या भागाला बघू शकतो ।
प्रशिक्षण तपासणी केंद्राची सूची जिथे काळ्या मोतीबिंदूचे प्रशिक्षण केले जाऊ शकते ।
जीवनसत्त्व अ च्या कमीने कॉर्नियल कमकुवत तसेच जखम होते । ज्याच्याने शेवटी अंधत्व येते ।
जीवनसत्त्व अ ची कमी खसरे तसेच कुपोषणच्या स्थितीमध्ये आणखी जास्त होते ।
जीवनसत्त्व अ च्या कमीने रातआंधळेपणा होऊ शकतो, खाण्यामध्ये  जीवनसत्त्व अ च्या मात्राची कमी सतत जुलाब तसेच कुपोषणामध्ये  जीवनसत्त्व अ ची व्यग्रता कमी होणे ।
खसरे च्यावेळी व नंतर जीवनसत्त्व अ ची मागणी अधिक होणे ।
कमी उजेडात दिसून येते ।
श्वेत पटल कोरडा होतो ।
बिटोटस स्पोटस - श्वेत पटलाचे श्वेत दाग दिसून येतात । 
रातआंधळेपणापासून वाचण्यासाठी चौलाई चण्याचा साक, मेथीचा साक, पालक, कोबी, खोथंबीर, गाजर पपई आंबा इत्यादीचे सेवन ।
आईला दूधासाठी प्रोत्साहित करणे ।
गोवरची लस वेळेवर देणे/टोचणे ।
जीवनसत्त्व 'अ' चा खुराक (१ लाख आई ।यू ।) गोवरच्या लसीकरणाच्यावेळी तसेच ३ वर्षापर्यंत  (२ लाख आई । यू ।) ३ महिन्याच्या अंतरावर द्यावे ।
मुलांना पौष्टिक आहार देण्याची आवश्यकता आहे, कारण की कुपोषणामुळे होणार्याा पारपटल अंधत्वापासून वाचवले जाऊ शकते ।
रूबेलामुळे होणारे कन्जानाईटल कॅटरेक्टसाठी वेळेवर लसीकरण करण्याची आवश्यकता आहे ।
डोळ्यामध्ये इजा झाल्यामुळे जवळजवळ २०-४० टक्के मुलें एका डोळ्यानी आंधळे होतात ।
डोळ्याच्या सुरक्षेबद्दल लोकांना शिक्षित करण्याची आवश्यकता आहे ।कारण फटाके, औद्योगिक अपघात आणि ट्रॅफिक अपघातामुळे होणार्याि/येणार्या  अंधत्वापासून वाचवले जाऊ शकते ।
रोहों पासून डोळ्यांच्या रक्षणासाठी पर्यावरणाच्या सफाई यंत्रणेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे । तसेच उपचार वेळेवर करण्याची गरज आहे ।
हळूहळू तसेच न दुखता एक किंवा दोन्हीं डोळ्यांमध्ये एक महिना किंवा वर्षामध्ये दृष्टित हळूहळू कमी येणे । 
करडा किंवा सफेद पुतळी (प्यूपिल) होणे । 
जेव्हा प्रकाश दृक-पटलावर पडत नाही । एक तर तो दृक-पटलाच्या पुढे किंवा दृक-पटलाच्या मागे पडतो ।
जेव्हा प्रकाशाची किरणे दृक-पटलाच्या आधी एकत्रित होतात ।
अधिकांश रुग्णांमध्ये डोळ्यातील पाणी जाण्याचा भाग मोकळा असतो परंतु काही कारणाने पाणी कमी जाते ।
आतील दबाव वाढला जातो ।आणि नेत्र तंत्रिका नष्ट होते, हळूहळू रुग्ण आजूबाजूच्या वस्तुंना पाहू शकत नाही, जर वेळेवर उपचार केला नाही तर दृष्टीसुद्धा जाऊ शकते ।
ज्यांचे प्रमुख लक्षण समोर आल्यावर रुग्णाला डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली पाहिजे ।
रुग्ण जवळील वस्तु विघ्नरहित बघू शकतात परंतु लांबच्या वस्तू पाहण्यास त्रास होतो ।
रुग्ण वस्तुंना पाहण्यासाठी डोळ्याच्या जवळ आणतात ।
वर्गामध्ये विद्यार्थी काळ्याफळ्याच्या अगदी जवळ बसण्याचा प्रयत्न करतात ।
जेव्हा प्रकाशाची किरणें दृक-पटलाच्या मागे एकत्रित होतात ।हे जास्त तर तरुण मुलांमध्ये पाहिल्या जाते ।
डोकेदुखी डोळ्यात जडपणा वाचण्यास त्रास
डोळ्याच्या मासंपेशींच्या कमकुवतपणामुळे लेंस आपला आकार बदलू शकत नाही वाचताना किंवा जवळील काम करताना प्रकाशाची किरणे दृक-पटलाच्या मागे पडतात । हे ४० वर्ष आणि त्याच्यापेक्षा अधिक वयामध्ये आढळून येते ।
लांबून वाचणे लिहिणे व कोणतेही जवळील काम करताना अस्पष्टपणा ।
जर कोणत्याही प्रकाशाची किरणे डोळ्याच्या पडद्याच्या समोर किंवा मागे एका बिंदूवर केंद्रित होत नाही ज्याच्यामुळे अस्पष्ट दिसते ।
दूर किंवा जवळचे पाहण्यात अस्पष्टता, डोके दुखणे, डोळे लाल होणे ।
वृत्तचितीच्या आकाराचा चष्मा सतत घालायचा आहे ।
कर्करोग एक जीवनशैलीतून उत्पन्न होणारा आजार आहे ।
कर्करोग आपल्या चुकीच्या आचार, विचार व्यवहार आणि आहारातून उत्पन्न होतो ।
अधिक सिगरेट पिल्याने फफ्फुस, श्वास नलिकेंचा कर्करोग अधइक होतो ।
जसे - जसे आपण प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होत आहोत आणि संक्रमित रोगांपासून सुटलो ।
तसे-तसे आपल्या जीवनशैलीतील बदलावामुळे कर्करोग व ह्दयरोग ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे ।
जपानमध्ये हा आजार नंबर एक वर आहे । विकसित देशांमध्ये हा आजार दूसर्याढ नंबरवर, आणि विकासशील देशांमध्ये हा तिसर्या  नंबरवर आहे ।
भारतात आठमधील एक व्यक्ती आपल्या वयात कधी ही कर्करोगाने त्रस्त होऊ शकतो ।
आपल्या देशात जीवनशैली, परंपरा, धर्म विविध असल्याकारणाने हा आजार वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारे आढळला जातो ।
देशातील सगळ्या आकड्यांचे आकलन करुन पाहिले आहे शहरात ४० टक्के स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग आणि स्तन कर्करोग आढळतात ।
ग्रामीण स्त्रिया ह्या दोन्हीं ६० ते ६५ टक्क्याच्या आत आहेत ।
पुरूषांमध्ये धूम्रपान आणि प्रदूषणाने फुफ्फुसाचा व श्वासनलिकेचा कर्करोग अधिक आढळतो तसेच गुटखा, पान पराग, खैनी, सुरतीमुळे  तोंड व पोटाचा कर्करोग होण्याची अधिक संभवना/शक्यता आहे ।
कर्करोग काय आहे ?
कर्करोग एका आजाराचे नाव आहे । 
कर्करोगामध्ये शरीरातील पेशी आपोआपच गुणात्मक पद्धतीने वाढ करतात आणि शरीराच्या नियमांना न पाहिल्यासारखे करतात ।
पेशी शरीराच्या दूसर्याख भागामध्ये सुद्धा पोहचते ।
पेशी एक ग्रंथी किंवा जखमेचे रूप घेते, आणि आपल्या संर्पकात येणार्या  सगळ्या तंत्रांना नष्ट करुन टाकते ।
कर्करोग १००० पेक्षा अधिक आजारांचा एक समूह आहे ।
जरी प्रत्येक आजार एक दूसर्याधपासून अगदी भिन्न असतात, परंतु मूलतः सगळे कर्करोग शरीराच्या काही कोशिकांमध्ये अव्यवस्थाच्या परिणामस्वरुप असतात ।
सामान्यतः सुसाध्य अर्बुदाला शल्य चिकित्साद्वारे काढले जाते आणि ह्यांची पुन्हा होण्याची शक्यता/संभवना नसते ।
असाध्य अर्बुद कर्करोग असतात ।
असाध्य अर्बुद जवळचे ऊतक आणि अंग ह्यांना नष्ट करतात ।
कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागामध्ये पसरु शकतात किंवा रोगव्यापी करु शकतात,ज्यामुळे नविन अर्बुद निर्माण होऊ शकतात ।
कारण की कर्करोग पसरु शकतो, ह्यामुळे आवश्यक आहे की चिकित्सकाने झटकन शोधून काढले पाहिजे की अर्बुद बनले आहे, आणि हा कर्करोग आहे ।
कर्करोग आहे हे कळताच ह्याचा इलाज सुरु करता येतो ।
कर्करोगामुळे असे अनेक लक्षण दिसून येतात जे कर्करोग असल्याचा आभास देतात । 
काही महत्वपूर्ण लक्षणांचे विवरण खाली दिले जात आहे ।
कर्करोगामुळे असे अनेक लक्षण दिसून येतात जे कर्करोग असल्याचा आभास देतात । 
कोणतीही जखम जी अधिक काळापासून भरलेली नाही ।
छातीवर किंवा शरीरामध्ये इतर कुठेही गाठ किंवा सूज ।
शरीराच्या कोणत्याही भागातून किंवा अंगातून असामान्य रूपाने रक्त किंवा लस येणे ।
सतत अधिक काळापर्यंत खोकला येणे किंवा आवाज जड होणे/आवाज बसणे ।
अन्न गिळताना किंवा शौचास त्रास होणे, सतत अपचन किंवा बद्धकोष्ठता असणे ।
आतड्यांच्या सामान्य सवयीमध्ये बदल ।
तीळ किंवा मसाचा आकार, रंग किंवा रुपात अचानक बदल ।
तसे, असे लक्षण केवळ कर्करोगामुळेच निर्माण होत नाही, ह्यांचे अनेक कारण सुद्धा असू शकतात ।
ह्यामुळे ह्यांना पाहताच कर्करोग मानले नाही पाहिजे ।
दोन आठवड्यापर्यंत हे लक्षण राहिल्याने ह्यांना चिकित्सकाला दाखवा ।
ह्याच्यात कोणतीच शंका नाही की भारतामध्ये आढळणारे बहुतेक कर्करोग (६०-७० टक्के) रोगांची ताबोडतोब ओळख संभव आहे ।
आवश्यकता आहे, ह्याच्या बद्दल माहिती वाढवण्याची तसेच प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची काळजी घेण्याची ।
कर्करोगाची ताबोडतोब ओळख करुन, ६०-७० टक्के कर्करोग रुग्णांना मुळापासून ठीक करणे आता संभव आहे ।
एवढेच नाही तर ताबोडतोब ओळख आणि झटकन उपचाराचे मूल्यसुद्धा उशीरा उपचाराच्या तुलनेत खूप कमी आहे ।
कर्करोगाच्या लक्षणांपासून सतर्क होण्याशिवाय सगळ्या स्त्रियांनी आणि पुरूषांनी नियमितपणे आपली तपासणी केली पाहिजे ।
सामान्य परीक्षणाद्वारे काही प्रकारच्या कर्करोगांची ओळख कुठल्याही चिन्हाच्या दिसून येण्या आधीच केले जाऊ शकते ।
कुठल्याही चिन्हाच्या दिसून येण्या आधीच चिकित्सक मुख, स्तन, गर्भाशयग्रीवा(सर्विक्स) त्वचा, मोठे आतडे, मलाशय, पुरस्थ-ग्रंथी (प्रोटेस्ट), अंडकोश(टेस्टिकल) इत्यादी कर्करोगांचा शोध लावू शकतात ।
ग्रीवाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये होणारा एक सर्वसामान्य कर्करोग आहे ।
भारतात स्त्रियांमध्ये होणारा एकुण कर्करोगांमध्ये ४० टक्के कर्करोग गर्भाशयग्रीवाचे असतात ।
लाळ ग्रंथी, लाळ धमनीद्वारे एक दूसर्यासशी जोडलेल्या असतात ।आणि एक सफेद पातळ द्रव बनवतात जीला लसीका म्हणतात ।
लसीका धमनींचे जाळे रक्त धमनींसारखे पूर्ण शरीरामध्ये पसरलेले असते ।
लसीका ग्रंथी कर्करोग पेशींना चाळून आपल्यापर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात ।
कर्करोग वाढल्यावर तो असे करु शकत नाही आणि लसीकाद्वारे कर्करोग शरीराच्या एका भागातून दूसर्याव भागापर्यंत पसरु लागतो ।
ह्या कारणांमुळे शल्यचिकित्सक सर्वसाधारणपणे गर्भाशयग्रीवाच्या आजूबाजूच्या लसीका ग्रंथींनासुद्धा काढून घेते ।
गर्भाशयग्रीवाचा कर्करोग रक्त प्रवाहाद्वारे सुद्धा पसरु शकतो ।
त्वचेमध्ये खासकरुन तीळ व मस कुठल्याही प्रकारची नविन वाढ किंवा बदलासाठी नियमितपणे तपासणी करावी ।
कोणत्याही बदलास लगेच चिकित्सकाला दाखवा ।
सामान्य चिकित्सा तपासणीच्या दरम्यान चिकित्सकाला व्वचाची सुद्धा तपासणी केली पाहिजे ।
मोठी आतडी आणि मलाशयच्या कर्करोगाचा लवकर शोध लावण्यासाठी नियमित चिकित्सक तपासणी करणे महत्त्वपूर्ण आहे ।
मलाशयाची तपासणी करण्यासाठी चिकित्सक हातमोजा घातलेले बोट मलाशयात टाकून, रोगाचे निदान लावू शकतात ।
५० वर्षाच्या वयानंतर, प्रत्येक व्यक्तीची वार्षिक तपासणी आवश्यक आहे ।
मोठ्या आतड्याच्या कर्करोगामुळे मलाबरोबरच रक्त येऊ शकते ।
निश्चित निदानासाठी विस्तृत तपासणी आवश्यक आहे ५० वर्षाचे  आयुष्य पार करणार्या  व्यक्तीचे मलाशय आणि मोठ्या आतड्यांची तपासणी करण्यासाठी चिकित्सकाला ३ ते ५ वर्षाच्या अवधीमध्ये  अवग्रहाभ (मलाशयाची द्विनेत्री तपासणी) केली पाहिजे ।
चिकित्सकाद्वारे पुरःस्थ ग्रंथिच्या कर्करोगाचा प्राथमिक स्थितीमध्ये  शोध लावण्याची अत्यंत विश्वसनीय पद्धत चढलेल्या बोटांचे परिक्षण आहे ।
४० वर्षापेक्षा जास्त आयुच्या सगळ्या व्यक्तींची वार्षिक तपासणी आवश्य केली गेली पाहिजे ।
वार्षिक तपासणी अवश्यक पुरःस्थ ग्रंथीमध्ये अनियमित किंवा असामान्य कठोर क्षेत्राचा शोध लागू शकतो । आणि माहिती केली जाऊ शकते की हा अर्बुद आहे की नाही ।
अंड ग्रंथीच्या कर्करोगाचा शोध जास्त तर माणूस स्वतः करु शकतात ।
प्रत्येक मास स्वतः तपासून पुरुष आपल्या अंड ग्रंथींमध्ये परिवर्तनाचा शोध लावू शकतात ।
गरम पाण्याने आंघोळ करताना किंवा त्याच्यानंतर, जेव्हा अंडकोश शिथिल असते, त्याच्या तपासणीची सर्वात चांगली वेळ असते, कारण की ह्या परिस्थितीमध्ये कोणत्याही परिवर्तनाचा सहजतेने शोध लावला जाऊ शकतो ।
अंड ग्रंथीच्या स्वंय परीक्षणाने जर सूज, गाठ किंवा कोणत्याही इतर प्रकारच्या दोषांचा, खासकरुन अंड ग्रंथीला स्पर्श केल्याने असामान्य वेदना, वेदना किंवा मोठेपणा जाणवत असेल तर चिकित्सकाला दाखवले पाहिजे ।
चिकित्सकाद्वारे अंड ग्रंथींची तपासणीसुद्धा व्यक्तीच्या नियमित वार्षिक चिकित्सक तपासणीचा भाग असला पाहिजे ।
तोंडाच्या कर्करोगाच्या चिन्हांसाठी तोंडाची नियमितपणे तपासणी आवश्यक आहे ।
तोंडाच्या ऊतकांचे परिवर्तन कर्करोगाची प्राथमिक स्थिती होऊ शकते ।
तोंडाच्या ऊतकांच्या परिवर्तनाला सहजपणे पाहिले आणि अनुभवले जाऊ शकते ।
दंत चिकित्सकाने प्रत्येक रूग्णाच्या तोंडाची संपूर्ण पणे तपासणी करावी ।
हिरड्या, ओठ आणि गाल ह्यांच्या रंगात होणार्या  परिवर्तनावर लक्ष दिले गेले पाहिजे ।
खुरण्ड (खपली) भेग, सूज, रक्त स्त्राव तोंडाच्या कोणत्याही भागामध्ये गाठ किंवा लाळ ह्यांबद्दल विशेष लक्ष दिले पाहिजे ।
चिकित्सक किंवा दंतचिकित्सकाकडे जाऊन तपासणी अवश्य करुन घ्या ।
जर तुम्ही तंबाखू, पान, पानमसाला किंवा जर्द्याचे सेवन करत असाल तर तपासणी करणे आवश्यक आहे ।
तुम्ही स्वतः सुद्धा आरशात तुमचे स्वतःहाचे तोंड बघू शकतात आणि कोणतेही परिवर्तन दिसू लागताच चिकित्सकाचा सल्ला घेऊ शकता ।
सगळ्या महिलांना स्तनाचा स्वतः परीक्षणाचा ढंग जाणून घेतला पाहिजे । आणि प्रत्येक महिन्याला आपल्या छातीचे स्वतः परीक्षण केले पाहिजे ।
मासिकस्त्राव अवधीच्या काही दिवसानंतर स्तनांचे परीक्षण करणे योग्य असते । जेव्हा स्तन मोठे किंवा दुखण्याची शक्यता अजिबात नसते ।
मासिकस्त्राव बंद झाल्यावर सुद्धा स्त्रियांनी प्रत्येक महिन्याला स्वतः परीक्षणासाठी एक दिवस (कधी ही) नियुक्त केला पाहिजे ।
४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांसाठी हे परीक्षण खासकरुन महत्त्वपूर्ण असते ।
४० वर्षापेक्षा जास्त वयामध्ये स्तन कर्करोगाचा धोका वाढतो ।
जर कोणत्याही स्त्रीच्या स्तनात गाठ किंवा कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाचा आभास होतो तर तिला चिकित्सकाशी संर्पक केला पाहिजे ।
स्तनाच्या जवळजवळ ८० टक्के गाठी कर्करोग नसतात । परंतु एक चिकित्सकच ह्याची बरोबर ओळख करु शकतो ।
स्त्रियांची चिकित्सक तपासणी करता वेळी स्तनामध्ये गाठ किंवा स्तन खूप मोठे झाल्यासारखे अशा कोणत्याही असामान्य परिवर्तनाची तपासणी आवश्य केली गेली पाहिजे ।
स्तनाचा मैमोग्राम अर्थात एक्सरे/क्ष-किरण अर्बुद किंवा परिवर्तनाचा शोध लागला जातो । ज्याच्याने एक चिकित्सक सावधगिरीने तपासणी करुन सुद्धा पकडू शकत नाही ।
४० वर्षाच्या वयानंतर प्रत्येक स्त्रीला १ ते २ वर्षाला मैमोग्राम केला पाहिजे ।
स्त्रीचे वय ५० वर्ष झाले तर प्रत्येक वर्षी मैमोग्राम करणे आवश्यक आहे ।
ज्या महिलांच्या आईंना, बहिणींना, मावश्या इत्यादींना कर्करोग आहे त्यांना २५-३० वर्षाच्या आयुपासूनच वार्षिक स्तनाची तपासणी तसेच मैमेग्राफी केली पाहिजे ।
कर्करोगाची तपासणी विकृतीशास्त्र परीक्षणाद्वारे केली जाते ।
एफ । एन । ए । सी ।, बायोपसीच्याद्वारे ह्या पेशींना सूक्ष्मदर्शकयंत्रामध्ये पाहिले जाते ।
इतर चाचणीनेसुद्धा कर्करोगाचा शोध लावला जाऊ शकतो । जसे एक्सरे, सी । टी । स्कॅन, एम । एम । आर ।, अल्ट्रासाउड  
प्रशिक्षण तपासणी केंद्राची सूची जिथे कर्करोगाचे प्रशिक्षण केले जाते ।
शल्य चिकित्सक कर्करोगाच्या चरणावर निर्भर असते ।
जर कर्करोग मर्यादित आणि प्राथमिक चरणात आहे तर प्रभावित क्षेत्राच्या बरोबर काही सामान्य क्षेत्रामध्ये सुद्धा हटवले जाते ।
प्रयत्न केला जातो की कर्करोगाचा कोणताही कण राहता कामा नये ।
जर कर्करोगाने इतर क्षेत्रांमध्येसुद्धा प्रवेश केला आहे तर कर्करोगाचा आकार कमी करण्यासाठी त्याच्यापासून निर्माण होणार्याय त्रासाला कमी करण्यासाठी शल्य चिकित्सा केली जाते ।
क्ष-किरणाद्वारे कर्करोग पेशींना जाळले जाते ।
रेडियों धर्मीच्या आधी कर्करोगाचे क्षेत्र, फैलाव रुग्णाची क्षमता, कर्करोगाच्या आधारावर क्ष-किरणाची वेळ, चरण, क्षेत्र शक्ती ह्यांचे आंकलन केले जाते ।
पुन्हा व्वचावर चिन्ह लावले जाते ।
क्ष-किरणाच्या दरम्यान कोणत्याही दुसर्या  व्यक्तीचा त्या खोलीमध्ये प्रवेश वर्जित आहे ।
रेडियों धर्मी क्ष-किरणापासून कोणताच त्रास होत नाही ।
कधी-कधी व्वचा लाल होऊ शकते किंवा रुग्णाला उल्टी होऊ शकते ।
औषधांद्वारे काही कर्करोगाला पूर्णपणे ठीक केले जाऊ शकते जसे रक्ताचा कर्करोग आणि गाठींचा कर्करोग 
हे औषध कर्करोग पेशींना नष्ट करतात ।
सामान्य पेशीसुद्धा ह्या औषधाने प्रभावित होऊ शकतात ।
पेशींच्या प्रभावित होण्यामुळे रुग्णाचे केस, नख पडू शकतात ।
रक्त कमी होऊ शकते ज्याच्यामुळे थकवा जाणवतो ।
जर रुग्ण नियमित सायकल, बरोबर प्रमाणात औषध घेतले आणि स्वास्थ्य आहार खाल्ला तर पूर्णपणे ठीक होतो ।
उपचाराच्यावेळी सतत रक्ताची तपासणी केली पाहिजे, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ जेवण घेतले पाहिजे ।
कोणत्याही आजारी व्यक्तीबरोबर बसले नाही पाहिजे कारण की औषधांनी प्रतिरोधक शक्ती बरीच कमी होते ।
कर्करोगाच्या नाईलाज रुग्णांना पेलियेटिव केअर मध्ये ठेवले जाते ।ज्याच्यामुळे त्याच्या शारीरिक, मानसिक, त्रास कमी करता येतो ।
रुग्णालयातील यादी जिथे कर्करोगाच्या उपचाराची सोय आहे ।
कर्करोगापासून संरक्षण तसेच जागरूकता ।
तंबाखू व तंबाखूंशी संबंधित वस्तूंपासून संरक्षण किंवा परित्याग/प्रदूषण नियत्रंण ।
शुद्ध साधारण शाकाहारी आहार, प्रत्येक दिवशी ताज्या हिरव्या पालेभाज्या व ताज्या फळांचे सेवन करा । 
प्रत्येक दिवशी कमीत कमी आर्धा तास व्यायाम/वेगात चालणे/खेळणे ।
अधिक मिरची तळलेले, भाजलेले, मांस, तूप, दारु ह्यांमध्ये कमी करणे
१८ वर्षाच्या आधी शारीरिक संबंध बनवू नका ।
आपल्या जोडीदाराबद्दल एकनिष्ठ राहणे/जनन अंगांना स्वच्छ ठेवणे ।
बालकाला बर्यारच काळापर्यंत आपले दूध पाजणे ।
संभोगच्यावेळी निरोधचा वापर करा ।
समाजात जागरुकता
धूम्रपान व तंबाखुपासून होणार्याय नुकसानाची महिती द्या ।
स्वतःला स्वच्छ ठेवण आणि वाईट सवयींपासून दूर ठेवणे ।
सरकारी व गैर-सरकारी विभाग समाजिक संस्था ग्रामीण व शहरी जीवनशैलीला सुधारण्यासाठी प्रेरित करणे । 
स्तन व मुख ह्यांची तपासणी करण्यासाठी माहिती देणे व ३५ वर्षांनंतर वर्षातून एकदा आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणे । 
बालवाडी कार्यकर्तीला कर्करोगासंबंधी लक्षणे व स्व स्तन, मुखाची तपासणी, संरक्षणसंबंधी माहिती दिली गेली आहे ।
कनिष्ठ विद्यालयात कर्करोग, त्याची लक्षणे, तंबाखुचे तोटे, स्व-स्तन संरक्षणासंबंधी माहिती दिली गेली आहे ।
कर्करोग नोंदणीकृत राज्याच्या सर्व चिकित्साकेंद्रांत अधिक्षकाने बेस रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, वैद्यकीय विद्यालय व खाजगी रुग्णालय ह्यांना एक कर्करोग रजिस्ट्रार बनवायला सांगितले आहे ।
कर्करोग नोंदणी कार्यालयात ते आपल्या बाह्य विभागात आलेले कर्करोगीची नोंदणी करतील व प्रत्येक महिन्यात हा अहवाल महानिदेशालयात पाठवतील ।
कर्करोग नोंदणी कार्यालयात आपल्याला कळेल की राज्यात कर्करोगाने पीडित व्यक्तिंची संख्या किती आहे व कोणत्या विभागात कोणता कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो ।
कांजण्या (चिकन पॉक्स/व्हॅरिसेला)
कांजिण्या ह्या विषाणूजन्य आहेत ज्या वेरिसिला (व्ही । जेड । व्ही ।)च्या संपर्कातून होतात ।
ताप व संपूर्ण शरीरावर विशिष्ट प्रकारच्या पुटकुळ्या येणे ही कांजिण्यांचे लक्षणे आहेत ।
हवेतील निहित थेंबांद्वारे विषाणू सामान्यपणे एका व्यक्तिकडून दुसर्याल व्यक्तिमध्ये पसरतो ।
कांजिण्या झालेल्या व्यक्तीच्या खोकल्याने किंवा शिंकल्याने सभोवतालच्या परिसरात शिंतोडे उडाल्याने हा आजार पसरतो ।
कांजिण्या किंवा हर्पिसच्या थेट संर्पकाद्वारे सुद्धा हे पसरु शकतो । कारण की ओल्या जखमेत संसर्गजन्य द्रव असते ।
काही गोष्टीत हे संसर्गित गर्भवती आईकडून तिच्या न जन्मलेले किंवा नवजात शिशुलासुद्धा लागू शकते ।
पुटकुळ्या येण्याच्या आधी काही दिवसापर्यंत आणि सगळ्या जखमांवर खपली तयार होण्याच्या आधीपर्यंत म्हणजे त्याच्या सुकण्यापर्यंत कांजिण्या सर्वाधिक स्पर्शजन्य असतात जे बहुधा चट्ट्यांना आरंभ होण्याच्या एक अठवड्यानंतर होतात ।
ताप, अंग थरथरणे, ओकारी आणि उल्टी सगळ्यात स्वच्छ और सुविख्यात लक्षण आहे हे पुटकुळ्या आणि अत्यंत खाजयुक्त चट्टे येणे ।
जास्त प्रमाणातील मुलांना २००-३०० पुटकळ्या निघतात ज्यानंतर खपली किंवा पापुद्रा बनतो ।
कांजिण्या मुलं आणि मोठ्या, पुरूष आणि महिला ह्या दोघांनाही होऊ शकतात ।
जास्त प्रमाणातील लोक लहानपणी किंवा किशोरावस्थाच्या दरम्यान कधी ना कधी कांजिण्यांचा शिकार होतात ।
परंतु अगोदर कधी कांजिण्या न झालेल्या प्रौढ जर अशा केसीच्या संपर्कात येतात तर त्यांना संसर्गाचा धोका असतो व प्रौढावस्थेत त्यांना कांजिण्या होऊ शकतात ।
मुलांच्या तुलनेत कांजिण्या किशोर आणि वयस्कर ह्यांमध्ये अधिक गंभीर असतात ।
ताप हा अधिक जास्त काळ रहातो ।
संक्रमित व्यक्तिंना शाळा किंवा कामापासून दूर ठेवल्याने विषाणुंचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते परंतु लक्षीकरण हा कांजण्यांच्या त्रासापासून वाचण्याचा एक प्रभावी उपाय आहे ।
घरासाठीइम् देवासाठी मातासाठी बंगलासाठी घराच्या घराच्याँ घरांच्या घराँच्या अन्दर आवा तनी पढ़ा लिखा एवं बिस्तरामध्ये सोवा घरसाटी मुलगाच्या मुलगांच्या

Wednesday, February 6, 2013

Tanvi Express Courier & Cargo contact numbers

Head Office-Mumbai
Address : Shop No 4,
Sainath Apartment, Plot No 25, Sector 6A,
Kamothe, Navi Mumbai 410 209
Tel No. : 022-32204186
Email : bom.ops@tanviexpress.com
Pune Office
Address : Shop No 10 & 11, Sunshine Greens,
CT No 2447, Aundh Road, Bopodi, Near Khadki,
Rly Station, Khadki Bopodi, Pune 411027
Tel No. : 020 25806644 / 55
Email : pnq.ops@tanviexpress.com
PCMC Office
Address : B-5, World of Mother,
Near Jaiganesh Vision,
Akurdi, Pune 411035
Tel No. : 020 3247697
Email : pcm.ops@tanviexpress.com
Pune Warehouse
Address : Jaai Niwas, Shop No 1 & 2,
Parandwadi Road, Somathane Phata,
Tal Mavul, Dist Pune 410506
Tel No. : 020 3247696
Email : smn.ops@tanviexpress.com

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories