Thursday, February 7, 2013

रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलला नियंत्रित करण्यासाठी मीठाचे आणि दारुचे सेवन कमीत-कमी प्रमाणात करा

मीठ आणि दारु ह्यांचे सेवन कमी करा ।
रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलला नियंत्रित करण्यासाठी मीठाचे आणि दारुचे सेवन कमीत-कमी प्रमाणात करा ।
धूम्रपान बंद करा ।
धूम्रपान केल्याने कर्करोगासमवेत अनेक आजारांचा धोका असतो ।
ह्याला सोडण्याचे पूर्ण प्रयत्न करा ।
रोज व्यायाम करा ।
आपल्या रोजच्या नित्यकर्मामध्ये व्यायामाला समाविष्ट करणे ।
नियमित व्यायाम केल्यामुळे तुम्ही ह्दयविकार, बृहदआंत्र-कर्करोग, रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांपासून वाचवू शकता ।
हल्की-फुल्की शारीरिक क्रिया करावी ।
जिना चढणे, बागकाम, घरातील छोटे-मोठे काम किंवा नृत्य करण्यासारखे हल्की-फुल्की शारीरिक क्रिया अवश्य करावी ।
ह्यामुळे शरीर लवचिक बनते ।
जर सतत ताप येत असेल तर त्याची पाहणी/तपासणी जरुर करावी । 
हिवताप, काळा आजार यक्ष्मा ह्यांची सुरूवात तापापासून होते ।
उन्हाळा सुरु झाला आहे ।
शिळे अन्न आणि रस्त्याच्या कडेला विकले जाणारे पदार्थ खाऊ नये ।
मुलांना फास्ट फूड, कुरकुरे,आइसक्रीम खायला देऊ नका ।
अनेक जुलाब झाल्यामुळे मीठ आणि साखर ह्यांचे मिश्रण किंवा ओआरएस पाजावे ।
स्वच्छ पाणी जास्तीत-जास्त प्यावे ।
सतत तापाने त्रासलेला आहे ।
काळा-आजार हिवताप किंवा तीव्रताप येऊ शकतो ।
माझा मुलगा जुलाब आणि ताप ह्या दोन्हींनी त्रासलेला आहे ।
सर्वप्रथम ओआरएसचे मिश्रण पाजावे । त्यानंतर शिशूला कुठल्याही बाल रोगतज्ञाकडे लवकर दाखवावे ।
अडीच-तीन वर्षापासून दर दोन-तीन महिन्यांनी ताप येत जातो ।
एवढेच नाहीतर जीभेवर पांढरा थर जमा होतो ।
पाण्याचे प्रमाण जास्त घ्या आणि मूत्र तपासणी करा ।
काळा-आजाराचे प्राथमिक लक्षण काय आहे ।
काही दिवसापासून हलकासा ताप आहे ।
तापाची पाहणी करा । आणि इतर आवश्यक तपासणीनंतरच कालाजार प्रमाणित होऊ शकतो ।
मेटासिनची गोळी दिल्याने ताप उतरतो आणि पुन्हा १०३ पर्यंत ताप चढतो ।
एक्सरे, टीसी-डीसी साधारण आहे ।
चार-चार तासाने ताप मोजा ।
जर १०० पेक्षा जास्त ताप असेल तर पॅरासिटामलची गोळी द्या आणि कोणत्यातरी औषधतज्ञाचा सल्ला घ्या ।
एच आई वी काय आहे ।
हा कसा होतो ।
सुरक्षेचे उपाय सांगा ।
हा एक प्रकारचा वायरस आहे ।
ह्याचा प्रसार प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंध, संसर्गित सुई, संसर्गित रक्त आणि आईकडून बाळांना होतो ।
ह्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता कमी होत जाते । 
अस्थी-क्षयरोगाचे लक्षण काय आहे । ह्याचा उपचार काय आहे ।
हाडांमध्ये वेदना, सतत ताप, जरी कमी झाला तरी हा ताप संध्याकाळी वाढतो ।त्रासाबरोबर हाडांमध्ये वक्रता आली तर हे अस्थी-क्षयरोगाचे लक्षण आहे ।
ह्याच्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि झिजू लागतात । 
ह्या परिस्थितीमध्ये अर्धांगवायू होऊ शकतो ।
ह्याच्या तपासणीसाठी डिजिटल एक्सरे, एमआरआई करा ।क्षयरोगाचे औषध एक वर्षापर्यंत घ्या । आणि तज्ज्ञ चिकित्सकाचा परामर्श घ्या ।
रात्री झोपताना अंगावर एक चादर आवश्य घ्या । तसेच पंखा कमीत-कमी चालवा ।
ह्याच्याने जर स्वतःला बरे वाटत नसेल तर एन्टीएलर्जिक गोळ्या दहा दिवसापर्यंत घ्या ।
मुलांना घामोळ्या झाल्या आहेत काय करावे?
अतिसाराचे घरगुती उपचार काय आहे?
एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे साखर आणि एक चिमुटभर मीठ घलून उकळवून द्या ।
उन्हामुळे काळा-आजार रोग होतो का? 
गर्मीमध्ये ह्याचा प्रकोप वाढला जातो का?
काळा आजार वाळुमक्क्षीच्या चावण्याने होतो ।
ह्याचा उपचार सर्व इस्पितळांत आहे ।
ह्याच्यासाठी आत्ता गोळीसुद्धा उपलब्ध आहे ।
एखाद्या मुलाला डांग्या खोकला झाला तर काय केले पाहिजे ।
बाळाला डीपीटी लस द्यावी ।
कुठल्याही विशेषज्ञ चिकित्सकाला दाखवावे तसेच खोकल्यासाठी कफची तपासणी करा । 
आपल्या डोळ्यांच्या काळजीबाबत तुम्ही किती जागरुक आहात ।
दर सहा महिन्यांनी डोळ्यांची तपासणी
चष्मा किंवा कॉण्टॅक्ट लेन्स ह्यांची निगा
नियमित डोळे धुणे ।
परंतु ह्या सगळ्यांबरोबर जर तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्यावर थोडेसे लक्ष द्या ।
एवढेच नाही तर तुमच्या डोळ्यांची दृष्टी चांगली होऊ शकते । 
तर आपण नेत्ररोगांपासूनसुद्धा वाचू शकाल ।
लिवरपूल विद्यापीठातील नेत्र-शल्यचिकित्सा विभागाचे अध्यक्ष व विख्यात नेत्रविकार-संशोधक  डॉ । इयान ग्रीयरसन म्हणतात ।
आहारात विटामिन सी आणि ओमेगा-3 तेल व काही विशेष वनस्पतींचे प्रमाण वाढवल्याने सर्वसाधारणपणे आंधळेपणास कारणीभूत होणार्याि  मोतीबिंदू व ग्ल्युकोमा ह्यांसारख्या व्याधींपासून वाचले जाऊ शकते ।/दूर राहता येते ।
चला तर जाणून घेऊ या की दृष्टी निरोगी ठेवण्यासाठी आपला आहार कसा असावा ।
दृष्टी तीक्ष्ण राहावी ह्यासाठी आपण आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा ।
पालक, ब्रोकोली, मोड आलेले कडधान्य अशाप्रकारे हितकारी ठरु शकतात ।
ह्यात ल्यूटिन, जीजेनथिनसारखे दोन महत्त्वाचे तत्त्व असतात, जे दृष्टिला तीक्ष्ण बनविण्यासाठी जबाबदार असतात ।
अमेरिकेच्या राष्ट्रीय नेत्रसंस्थेच्या (नॅशनल आई इंस्टीट्यूटच्या) ६ वर्षांनंतरच्या अभ्यासामध्ये हे सिद्ध झाले आहे की हे तत्त्व वृद्धांना आंधळेपणापासून वाचवते ।
ह्यामुळे सगळ्यांनी रोज शंभर ग्रॅम हिरव्या भाज्या कच्च्या पानांच्या (सलाडच्या) रुपात खाल्ल्या पाहिजेत ।
न्याहारीमध्ये रोज दोन ते तीन अंडी अवश्य खा ।
बिलबेरी किंवा ब्लॅकबेरी एंथोसाइनिन आंधळेपणा किंवा मोतीबिंदूपासून वाचवते ।
शोधामध्ये हे सुद्धा आढळले आहे की डोळ्यांमध्ये रक्त आणि पोषक तत्त्व पोहचविणार्याड पेशींना मजबूत बनवते ।
म्हणून, न्हारी किंवा फळांच्या सलाडबरोबर तुम्ही बिलबेरी किंवा ब्लॅकबेरीसुद्धा खाऊ शकता ।
जर तुम्ही मांसाहारी आहात तर डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी माशांच्या सेवनापेशा कोणताही उपाय चांगला नाही ।
मासे खाण्याने एवढेच नाही तर तुमची त्वचा, केस, बुद्धी निरोगी राहते तर दृष्टीसुद्धा तीक्ष्ण बनते ।
माशामध्ये आढळला जाणारा ओमगा थ्री फॅट डोळ्यांना ग्ल्युकोमा आणि म्हातारपणामध्ये दृष्टी दुर्बळ होण्याचा धोका कमी करतात ।
एवढेच नाही तर ते आपल्याला कोरड्या/शुष्क नेत्र लक्षणापासून (ड्राय आई सिंड्रोम) बचावते ।  
एका दुसर्यात आभ्यासामध्ये सांगितले गेले आहे की कोरड्या/शुष्क नेत्र लक्षण ह्यासारख्या डोळ्याच्या तक्रारीमुळे त्रासलेल्या महिला आठवड्यात पाचवेळा ट्यूना मासा खाऊन हा त्रास ६८ टक्के कमी करु शकतात ।
भारतीय पदार्थांमध्ये सुकामेवा इत्यादींचा वापर पूर्वीपासून होत आलेला आहे ।
परंतू काय तुम्हाला हे माहित आहे का बदाम, काजू, अक्रोड, किशमिश/मनुके इत्यादी हा सर्व सुकामेवा पौष्टिक होण्याबरोबरच डोळ्यांनासुद्धा खूप हितकारी आहेत ।
ह्यामध्ये विटामिन ई विपुल प्रमाणामध्ये आढळले जाते, जे एवढेच नाही तर मोतीबिंदू, अनेकप्रकारचा अंधळेपणा आणि इतर नेत्रविकारांपासून वाचवण्याशिवाय पाराबैंगनी किरणातून पोहचणार्या नुकसानाने सुद्धा डोळ्यांचे रक्षण करते ।
रोज न्याहारीच्या किंवा जेवणाच्यावेळी गोड पदार्थामध्ये सुक्यामेव्याचे बारीकबारीक तुकडे/चुरा टाकून/भुरभुरवून खाण्यास सुरुवात करा । 
गोष्ट वजन कमी करण्याची असो किंवा त्वचेची निगा राखण्याची, खाण्यामध्ये ताजे फळ खाण्याचा सल्ला सगळ्या गोष्टींमध्ये दिला जातो ।
तर बरे, डोळ्यांसाठी का ह्यांना सोडले पाहिजे ।
विटामिन सी चा भरपूर आहार घेतल्याने ग्ल्युकोमा, मोतीबिंदू आणि अंधळेपणाचा धोका बर्याच मर्यादेपर्यंत कमी केला जाऊ शकतो । 
डोळ्यांना निरोगी बनविण्यासाठी आहारामध्ये फळ, भाज्यांचा समावेश करणे पुष्कळ आहे ।
ह्या सुद्धा वस्तुंचा अपल्या आहारामध्ये समाविष्ट करुन आपण डोळ्यांना कमकुवत होण्यापासून वाचवू शकतो ।
ह्याच्याशिवाय, दूध पिणे, गाजर खाणे हे हितकारी ठरु शकते ।
विटामिन सी चा भरपूर आहार घेतल्याने डोळ्यांची निगा राखण्यासाठी मदतगार ठरु शकतो ।
खाण्या-पिण्यामध्ये पाळलेली थोडीशी दक्षतासुद्धा तुमच्या डोळ्यांमध्ये नवीन प्राण टाकू शकतात ।
योगाने ताब्यात येऊ शकतो अर्धांगवायू/लकवा
अर्धांगवायू सर्वसाधारणपणे शरीराच्या उजव्या किंवा डाव्या भागाच्या स्नायू व शिरांची  क्रियाशीलता तसेच गतिशीलता कमी करतो किंवा संपुष्टात आणतो ।ह्या समस्येला लकवा अथवा अर्धांगवायू असे म्हणतात ।
अर्धांगवायू आर्धे शरीर, संपूर्ण शरीर किंवा फक्त चेहर्या पर्यंत होतो ।
ह्या समस्येचे मुख्य कारण उच्च रक्तदाबाचे अधिक वाढणे, मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या बनने, अत्याधिक आनंद किंवा दुःखाची स्थिती इत्यादी आहे ।
यौगिक अभ्यासाने ह्या रोगावर निश्चितच विजय मिळविला जाऊ शकतो ।
जरी योग ह्या अडचणींचे कायमचे समाधान करत असला, तरी हा वेळ खाऊ आणि श्रमाचा आहे ।
ह्यामुळे सुरुवातीला औषधांचे सेवन केले पाहिजे आणि बरोबरच योगाचा अभ्यास केला पाहिजे ।
इथे ह्या हेतु मुख्य यौगिक निदान सादर आहे ।
सुरुवात सूक्ष्म व्यायामाने करा
ह्याचा अभ्यास झोपूनच केला जाऊ शकतो ।
त्याच्यानंतर जशी-जशी परिस्थिति सुधारत जाईल, अभ्यासामध्ये पवनमुक्तासन, वज्रासन, शशांकासन, मकरासन इत्यादी जोडून घ्या । 
जेव्हा परिस्थिति आणखी चांगली होईल तेव्हा अभ्यासात जानुशिरासन, सुप्तवज्रासन, त्रिकोणासन, उत्तानपादासन, गोमुखासन आणि अर्धमत्स्येंद्रासन इत्यादी जोडून घ्या । 
जेव्हा परिस्थिति आणखी चांगली होईल तेव्हा अभ्यासात जानुशिरासन, सुप्तवज्रासन, त्रिकोणासन, उत्तानपादासन, गोमुखासन आणि अर्धमत्स्येंद्रासन इत्यादी जोडून घ्या । 
इथे जानुशिरासनाच्या सरावाच्या पायर्याा सादर आहेत - दोन्ही पायांना समोरच्या बाजूस पसरुन बसा/दोन्ही पाय पसरुन बसा
उजव्या पायाला गुडघ्यात मोडून ह्याच्या तळव्याचा डावा घोटा मांडीला चिकटवा आणि टाच जनेंद्रियाच्या खाली ठेवा । 
दोन्हीं हातांना उजव्या पायाच्या पंज्याजवळ घेऊन जात असताना समोरच्या बाजूला इतके वाका की डोके जमिनीला स्पर्श करेल ।
ह्या स्थितिमध्ये आरामदायक अवधीपर्यंत ठेवून परत पूर्व स्थितिमध्ये या ।
हीच क्रिया दूसरीकडेसुद्धा करा ।
साइटिका तसेच स्लिप डिस्कच्या रुग्णाने ह्याचा अभ्यास करु नये ।
बुद्धी आणि केंद्रीय तांत्रिक तंत्राला क्रियाशीलता तसेच तंत्रिका तंत्राला क्रियाशील आणि समतोल करण्यासाठी नाडीशोधन आणि उज्जाई प्राणायाम रामबाणची भूमिका पार पाडते ।
कंभुक च्याशिवाय ह्याचा अभ्यास योग्य मार्गदर्शनाखाली आपल्या क्षमतेनुसार करा ।
ह्या समस्येचे मूळ कारण मानसिक तणाव आणि भावनात्मक असमतोल आहे । 
योगनिद्रा : ह्या समस्येचे मूळ कारण मानसिक तणाव आणि भावनात्मक असमतोल आहे । 
सगळ्या चिंता, दुख, कष्ट तसेच खेद/शोक आणि भितीपासून मनाला मुक्त करण्यासठी स्मरण सर्वश्रेष्ठ पद्धत आहे ।
दररोज दहा ते वीस मिनटांपर्यंत ह्याचा अभ्यास अवश्य करा ।
साधे, सुपाच्य, पौष्टिक आहार खा, कोंड्यासहित पीठाच्या भाकरी, जुने तांदूळ, भरडलेले धान्य, मूगाची दाळ खा । फळ तसेच हिरव्या भाज्यांचे सेवन करा ।
भारी, जड अन्न, चहा, कॉफी, तंबाकू, अमली पदार्थ व उत्तेजक पदार्थांना वर्ज्य करा ।
आंबट वस्तूंच्या/पदार्थांच्या सेवनापासून वाचा । 
नाकाच्या नाकपुड्यांमध्ये रोज सकाळ-संध्याकाळ अक्रोडचे तेल लावा ।
आंघोळीनंतर रेषेदार टॉवेलने/पंचाने शरीराला वरुन खालपर्यंत पुसा ।
आंघोळीसाठी गरम पाण्याचा उपयोग करा ।
नेहमीच्या जीवनात तंत्रविज्ञानाच्या वाढत्या मध्यस्तीमुळे आम्हांला खूप आळशी बनवले आहे ।
सहध्वनी, महाजालाने जीवन सोपे तर झाले आहे । परंतु ह्याचे तोटेसुद्धा आहेत ।
एखादा संकेत वा गुपित जर एका टिकटिकच्या अंतरावर असेल तर कोणी आपल्या बुद्धीला का त्रास देईल ।
परंतु पुढे चालून ह्या सवयी खासकरुन/प्रामुख्याने बुद्धी स्मरण ठेवण्याच्या शक्तीवर/क्षमतेवर दुष्परिणाम करु शकतात ।
मेंदूचा जेवढा जास्त वापर करु तो तेवढाच तल्लख आणि सक्षम बनेल ।
ब्रेन एक्सरसाइज/मस्तिष्क कवाईत ह्याच फंड्यावर काम करत आहे । 
रोजचे सामान्य काम थोडेसे वेगळे केले तर आपल्या मेंदूचा प्रत्येक तो भाग कार्यक्षम होऊ लागेल ज्याचा आधी वापरच केला जात नव्हता ।
डोळे बंद करुन कपडे बदलणे, कोणता नविन विषय किंवा नविन खेळ शिकणे ।
विजेचे बटण वरती करण्यासारख्या कामासाठी सरळ हाताऐवजी उलट्या हाताचा उपयोग करणे अशासारख्या पद्धती स्वीकारुन मेंदूच्या बंद खिडक्या खोलू शकतो । 
कोणतीही गोष्ट तेव्हा बर्यानच काळापर्यंत लक्षात राहते जेव्हा तिच्यावर लक्ष दिले जाते ।
जे काही लक्षात ठेवायचे आहे त्याला लक्षपूर्वक वाचा आणि पुढे जाण्या आधी आठ सेकंदापर्यंत लक्ष केंद्रित करा ।
मग पहा कोणतीही वस्तु कशी लक्षात राहत नाही ।
कोणतीही वस्तु लक्षात ठेवण्याची किंवा शिकण्याची प्रत्येकाची आपली पद्धत असते ।
काही लोक चांगल्याप्रकारे पाहून शिकणारे असतात ।
हे ते लोक आहेत जे कोणत्याही वस्तुला बघून किंवा वाचून शिकतात ।/ जे कोणत्याही वस्तुला बघून किंवा वाचून शिकतात हे ते लोक आहेत
तेच काही लोक चांगल्याप्रकारे ध्वनी माध्यमातून शिकणारे असतात जे ऐकून शिकतात ।
तुमच्यासाठी कोणती पद्धत अनुकूल आहे
ह्याला ओळखा आणि लक्षात ठेवण्यासाठी त्याचाच उपयोग करा ।
जरी तुम्ही पाहून शिकणारे (दृक माध्यमातून शिकणारा) असलात तरी लक्षात ठेवण्यासाठी वाचून अभ्यासा ।
कवितासारखे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर आणखीदेखील चांगले होईल ।
माहितीला कुठल्याही रंग, सुगंध, चव ह्यांच्याशी जोडून लक्षात ठेवण्याची सवय लावा ।
नविन माहितीला कोणत्याही जुन्या माहितीशी जोडून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ।
कोणत्याही माहितीला शब्द आणि चित्रांच्या माध्यमातून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ।
तक्ता, संक्षिप्त रूपात लक्षात ठेवण्यातसुद्धा मदतगार सिद्ध होईल । 
काही चांगल्या सवयीं लावूनसुद्धा बुद्धीला तल्लख ठेवले जाऊ शकते ।
नियमित व्यायामाने/कवायतीने मस्तिष्कला जास्त ऑक्सीजन मिळते ज्याच्याने स्मरणशक्ती कमी होण्याचा धोकासुद्धा कमी होत जातो ।
बरोबरच असे काही रासायनिक स्रावित असतात की जे मेंदूच्या पेशींचा अंत होण्यापासून वाचवतात ।
तणाव मेंदूला एकाग्र चित्त होऊ देत नाही ।
जास्त तणावाने  हार्मोन/संप्रेरक कॉर्टिसॉल मेंदूच्या अश्वमीनला गंभीर नुकसान पोहचवतात ।
चांगली झोप घेतल्याने मेंदू टवटवीत राहतो ।
झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर थकवा राहतो आणि कोणत्याही कामात लक्ष/मन केंद्रित करणे कठीण होऊन जाते ।
सिगारेट पिल्याने मस्तिष्कापर्यंत ऑक्सीजन पोहचवणार्याह धमन्या आकुंचन पावतात ।ज्याच्याने मेंदू कमकुवत होऊ लागतो ।
फळ, भाज्यांचे पुरेशा प्रमाणात सेवन तब्ब्येतीबरोबरच मेंदूसाठी देखील पुष्कळ हितकारी सिद्ध होते ।
जीवनसत्त्व ब, बी १२, बी ६ फोलिक अॅसिड/आम्लयुक्त खाद्य पदार्थ जसे पालक, हिरव्या भाज्या, स्ट्रॉबेरी, टरबूज-खरबूज सारखे रसदार फळ, सोयाबीन ह्यांच्यापासून स्मरणशक्ती तल्लख होते ।
नसांना हानी पोहचवणार्या् होमोसिसटीनला हे नष्ट करते । 
लाल रक्त कणिका बनवण्यामध्ये मदत करतात जे मस्तिष्कापर्यंत ऑक्सीजन पोहचवतात । 
टमाटो, ग्रीन टी, ब्रोकली आणि ऊसामध्ये विटामिन ई, सी आणि एंटीआक्सीडेंट आढळतात । 
हे शरीर आणि बुद्धीमध्ये ऑक्सीजनचा प्रवाह वाढवते ज्याच्यामुळे  बुद्धीची क्रियाशीलता वाढते । 
मासे, अक्रोड आणि बदाम खाल्यानेसुद्धा से भी बुद्धी तेज होते ।
एचआईवीचा अर्थ आहे ' ह्यूमन इम्यूनो डिफिशंसी व्हायरस (मानवाची रोग प्रतिकार शक्ती कमी करणारे विषाणु) 
एचआईवी शरीराच्या प्रतिरक्षण प्रणालीला आघात पोहचवतो ।
प्रतिरक्षण प्रणाली आमच्या शरीराच्या आतील असे व्यवस्थांचे तंत्र आहे, जे संक्रमणापासून आमची रक्षा करते ।
प्रतिरक्षण प्रणाली  सुरक्षा तंत्र शरीरात रोगवाहक किंवा 'बाहेरील  हल्लेखोरांसारखे व्हायरस, जीवाणू इत्यादींची ओळख करतात आणि त्यांचा अंत करतात ।
’एचआईवी’ एक व्हायरस आहे, जे  प्रतिकार क्रिया, विशेषकर सीडी४ पेशींवर हल्ला करतात आणि त्यांना नष्ट करतात ।
सीडी-४  पेशी विभिन्न विकारांनी शरीराच्या बचावास मदत करते ।
काय होते, जेव्हा एखाद्या व्यक्तीला एचआईवी संक्रमण होते ।
सीडी-४ पेशींमध्ये घुसून एचआईवी प्रजननाच्याद्वारे आपली संख्या मोठ्या वेगाने वाढवतो आणि ह्या दरम्यान पेशीमध्ये इतके नविन व्हायरस निर्माण होतात ।
सीडी-४ पेशी खंडित होतात । 
सीडी-४ कोशिका खंडित झाल्यामुळे अनेक व्हायरस रक्त-प्रवाहामध्ये प्रवेश करतात ।
ह्याच्यानंतर एचआईवी इतर सीडी-४  पेशींवर हल्ला करतात, आणि ही प्रक्रिया सतत पूर्वोक्त केली जाते ।
एचआईवी जास्त करुन सीडी-४ पेशींना नष्ट करतात आणि अशाप्रकारे संक्रमित माणसाची प्रतिकार क्रिया नष्ट होते ।
एचआईवीची तपासणी आवश्य करा ।
एच आई वी तपासणी सोपी, सुरक्षित तसेच जन आरोग्य केंद्रांवर उपलब्ध आहे ।
कोणत्याही माणसाला एड्स झाल्यावर निम्न दुष्परिणाम समोर येतात ।
माणूस सतत आजारी पडू लागतो आणि निरंतर दुर्बळ होत जातो ।
माणसाला संक्रमण मोठ्या सहजतेने होऊ लागते ।
प्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे हे माणसाला हे संक्रमण मोठ्या सहजतेने दाबून धरते ।
एड्सच्या बरोबर राहणार्याय लोकांचा विरोध करु नका ।
एच आई वी आणि एड्सच्या विरुद्ध देशाच्या महायात्रामध्ये सहभागी व्हा ।
सामुदायिक सेवा केंद्र एच० आई० वी० एड्सच्या संक्रमित तसेच अप्रभावित लोकांसाठी आहे ।
इथे एच० आई० वी० संक्रमित व्यक्तींची संपूर्ण काळजी व मदत केली जाते, ज्याच्याने प्रभावित कुटुंबातील सदस्य एक प्रतिष्ठित व संपूर्ण जीवन जगू शकतात ।
सर्वसाधारणपणे पैप मुलींनमध्ये १५ वर्षाच्या वयानंतर होऊ लागतो ।
आज पोटाच्या आणि छातीच्या अनेक विकारांना दूर करण्यासाठी एक छोटेसे छिद्रच पुरेसे आहे आणि ह्या क्रियेसाठी 'लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया’ किंवा 'की होल’ किंवा 'बटन होल शस्त्रक्रिया’ ह्यानावाने ओळखले जाते ।
यकृतामध्ये पथरी झाल्यामुळेर यकृत काढून टाकण्यासाठी
आंत्रपुच्छमध्ये सूज आल्यावर आंत्रपुच्छ काढून टाकण्यासाठी
जठररसव्रण/पेप्टीक अल्सरचा रोग दूर करण्यासाठी
श्वास पटलांतर्गला दुरुस्त करण्यासाठी
इंग्वाईनल अंतर्गलच्या/हार्निआ उपचारासाठी
ह्याच्याशिवाय छातीमधील काही व्याधींनासुद्धा ह्या क्रियेने दूर केले जाऊ शकते ।
मसलन कर्करोग (पोट), यकृताचे रोग, आतड्यांचा आजार इत्यादी
पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत ह्या क्रियेचे अनेक फायदे आहेत ।
बटन होल शस्त्रक्रियेत रुग्णाला ऑपरेशन नंतरचा त्रास खूप कमी होतो ।
टाके न लागल्यामुळे रुग्णालयात जास्त दिवस राहण्याची गरज पडत नाही/भासत नाही ।
बटन होल शस्त्रक्रियेत पोटाच्या आतील अवयवांना इजा होण्याची शक्यता खूप कमी असते ।
कारण की आतील दृश्य दूरचित्रवाणीच्या पटलावर विस्तारित होऊन दिसते आणि मुळरुपापेक्षा अधिक स्पष्ट दिसते ।
फक्त चार लहान छिद्र झाल्याकारणाने ह्या जख्मा पिकणे किंवा संक्रमित होण्याचा वाव पुष्कळ कमी होतो ।
सर्वसाधारण शस्त्रक्रियेच्या नंतर रुग्ण जवळजवळ एक आठवडा बिछान्यात पडून राहतो ।
अशावेळी त्याला फुफ्फुसदाह/शोषणी फुफ्फुसशोथ होणे, शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या बनणे ह्यांसारख्या गुंतागुंतींचा सामना करावा लागू शकतो ।
लॅपरोस्कोपिक क्रियेमध्ये ह्या शक्यता नगण्य/क्षुद्र आहेत ।
लॅपरोस्कोपिक क्रियेमध्ये साधारण चिकित्सकाच्या तुलनेत दुप्पट वेळ लागतो ।
रोग्याला जास्त भूल देणारे औषध द्यावे लागते, ज्याचे आपले नुकसान आहे ।
शल्यचिकित्सकाच्या क्षेत्रात 'की होल शस्त्रक्रिया'  एक क्रांतीकारी आविष्कार आहे । आणि ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त रोगी लाभ प्राप्त करत आहे ।
एच ।आई ।वी । त्या व्हायरस किंवा विषाणूना म्हणतात, जे माणसाच्या आतील/माणसांमधील आजारापासून वाचवणारी क्षमता कमी करू शकतात ।
एड्स त्या स्थितीला म्हणतात, ज्याच्यात आजाराशी लढण्याची क्षमता बिलकुल कमी किंवा नष्ट होते ।
एचआइवी/एड्सचा अजूनपर्यंत कोणताच उपचार नाही ।परंतु ह्याच्यापासून पूर्णपणे वाचू शकतो ।
एड्सचा पहिला रोगी भारतात १९८६ मध्ये मिळाला/आढळला ।
१९८६ ते सन २००२ पर्यंत एच ।आई ।वी । बरोबर जगणार्याह लोकांची संख्या जवळजवळ पंचेचाळीस लाख झाली आहे ।
एड्स ह्यांच्यामुळे पसरतो ।
असुरक्षित लैंगिकसंबंधामुळे एड्स पसरतो ।
एच ।आय ।वी संसर्गित रक्त चढवल्याने एड्स पसरतो ।  
न उकळलेली सुई किंवा आधी उपयोगात आणलेल्या सुईच्या वापराने एड्स पसरतो ।
एच ।आय ।वी संसर्गित आईकडून तिच्या बाळाला एड्स पसरतो ।
एड्स ह्यांच्यापासून पसरत नाही ।
स्पर्श केल्याने आपापसातील सरमिसळ/व्यवहाराने एड्स पसरत नाही ।
बरोबर राहिल्याने किंवा उठल्या बसल्याने एड्स पसरत नाही ।
बरोबर जेवल्याने, एक दूसर्यारचे कपडे घतल्याने किंवा एकाच स्नानगृहाचा वापर केल्याने एड्स पसरत नाही । 
एचआयवी विषाणू शरीरातील आजाराशी लढण्याच्या शक्तीला हळूहळू नष्ट करतात ।
ताप उतरत नाही, अतिसार थांबत नाही, वजन कमी होते ।
तोंडातील पुळ्या बर्‍या होत नाहीत आणि औषधे काम करत नाहीत ।/तोंड येणे बरे होत नाही आणि औषधे काम करत नाहीत ।
कर्करोग, फुफ्फुसदाह इत्यादी आजार जडतात ।
एचआयवीची तपासणी अवश्य करा ।
एड्समुळे असे अनेक लक्षण दिसू लागतात की जे एड्स होण्याचा आभास होतो ।
काही महत्वपूर्ण लक्षणांचा तपशील खाली दिला जात आहे ।
एक महिन्यापासून सतत ताप येणे । 
एक महिन्यापासून सतत जुलाब होणे ।
एक महिन्यापासून सतत खोकला येणे ।
शरीराचे वजन एकाएकी १० टक्के कमी होणे ।
तोंडामध्ये सतत जखम किंवा तोंड येणे ।
शरीरात सतत चट्टे किंवा फोड्या येणे ।
क्षयरोग ज्याच्यात औषधाचा परिणाम होत नाही ।
एकापेक्षा जास्त ठिकाणी लाळग्रंथींचा आकारमान वाढणे ।
स्तनावर किंवा शरीरामध्ये इतर अनेक गाठी किंवा सूज ।
एड्सपासून रक्षण तसेच त्याचा प्रचार विस्तार
असे अनेक आजार आहेत ज्यांचा उपचार नाही ।
पौष्टिक आहार आणि स्वस्थ जीवनशैली स्वीकारा ।
धूम्रपान, मद्यपान, नशीली औषधांचे सेवन करु नका ।
तन-मन दोन्हीं प्रसन्न राहतील ।
शारीरिक स्वच्छतेवर लक्ष द्या ।
फक्त सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा ।
रुग्णालयात एचआयवीबरोबर जगणार्यार लोकांना वेगळे करणे/ किंवा उपचार न करणे अपराध आहे ।
एचआयवीबरोबर जगणार्याब लोकांची गुप्तता राखून ठेवणे अनिवार्य आहे ।
एचआयवीबरोबर जगणार्याब लोकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना सल्ला/मार्गदर्शन देणे आवश्यक आहे ।
चिकित्सकाला/डॉक्टरला सगळे रुग्ण समान आहेत तर दूजाभाव कसा
एचआयवी/एड्स संसर्गरोग नाही ।
संसर्गित व्यक्ती १०-१५ वर्षापर्यंत सामान्य जीवन जगतात ।
संसर्गित व्यक्तीबरोबर भेदभाव अत्याचार आहे, आणि हमारी अनभिज्ञताचा/अजाणतेपणाचा संकेत ।
कार्यालय, घर, मित्र ह्यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल पहिल्यासारखीच वागणूक असली पाहिजे ।
भारतात दृष्टिहीनांचा व्यापकता दर १ ।४ टक्के आहे, ह्या व्यापकता दराला ० ।३ टक्क्यावर आणण्यासाठी  भारत सरकारद्वारे वर्ष १९७६ मध्ये राष्ट्रीय दृष्टिहीनता निवारण कार्यक्रमाचा आरंभ केला गेला ।
आंधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे मोतीबिंदू आहे । जे एकुण अंधत्वाचे जवळजवळ ५५ टक्के आहे ।
राष्ट्रीय  अंधत्व निवारण कार्यक्रमाच्या अंतर्गत दृष्टिहीन व्यक्तींसाठी खासकरुन मोतीबिंदूने ग्रासलेल्यांना शस्त्रक्रियेद्वारा ऑपरेशन करुन लाभांवित केले जात आहे ।
मोतीबिंदू ऑपरेशनच्या गुणवत्तेवर विशेष ध्यान दिले जात आहे । ज्याच्यासाठी सगळ्या जिल्हा चिकित्सालयामध्ये चांगल्या चिकित्सालयाला माइक्रस्कॉपिक केंद्रामध्ये परिवर्तित केले जात आहे ।
आंधळेपणाचा व्यापकता दर कमी करण्यासाठी शिक्षा सत्राच्या सुरुवातीला १०-१४ वर्षाच्या शाळातील विद्यार्थ्यांच्या नेत्र परीक्षणाचा कार्यक्रम मोहिमेच्या रुपात चालवला जात आहे । तसेच दृष्टि दोषाने ग्रासलेल्या गरीब विद्यीर्थ्यांसाठी विनामूल्य चष्मे विकले जात आहेत । 
नेत्र परीक्षण कार्यक्रमामध्ये सगळ्या सरकारी, गैरसरकारी ऐच्छिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे ।
आंधळेपणाचा व्यापकता दर कमी करण्यासाठी भारत सरकारद्वारे नेत्र विभागाशी संबंधित कर्मचार्यांवना विविध स्तरावर प्रक्षिशिण दिले जात आहे ।
आंधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे मोतीबिंदू ५५ टक्के आहे, दृष्टि दोष १९ टक्के, काळा मोती ४ टक्के कॉर्नियल पैथॉलाजी ७ टक्के, अन्य 15 टक्के, आहेत ।
जेव्हा साधारण स्वच्छ लेंस किंवा त्याच्या कॅपस्यूल अंधक किंवा दुधाळ होतात ज्याच्यामुळे उजेड डोळ्याच्या आतमध्ये पोहचू शकत नाही । अशावेळी रुग्णाला अंधक किंवा कमी दिसू लागते ।
मोतीबिंदूने गांजलेल्या रोग्यांची ओळख करुन चिकित्साधिकारी तसेच नेत्र सहाय्यक आपल्या चिकित्सालयात/क्षेत्रामध्ये स्क्रीनिंग करतात ।
तत्पश्चात/त्यानंतर मोतीबिंदूवाल्या रुग्णांना सुसज्जित रुग्णालयात नेत्र शल्यकद्वारे शस्त्रक्रिया केली जाते ।
६ आठवड्यानंतर चष्म्याची तपासणी केली जाते ।
जिल्हा अंधत्व निवारण समित्यांद्वारे व्यापक प्रचार प्रसार करुन सरकारी, गैरसरकारी खाजगी तसेच ऐच्छिक संस्थांच्या माध्यमातून शिविर लावले जातात । मोतीबिंदूचा उपचार केवळ शल्य चिकित्सेद्वारेच संभव आहे ।  
इन्ट्रा कॅप्सूलर कॅटरेक्ट एक्सट्रेक्शन कार्यामध्ये पूर्ण लेंस कॅपस्यूल काढले जाते । शस्त्रक्रियेनंतर तपासणीच्या उपरांत चष्म्याचा प्रयोग केला जातो ।
शस्त्रक्रियेच्या दरम्यान लेंस प्रत्यारोपण डोळ्याचा पुढील भाग, नेत्रपटलाच्या समोर केले जाते ।
इक्स्ट्रा कॅनसूलर कॅटरेक्ट एक्सट्रेक्शन कार्यामध्ये समोरील कॅपस्यूलचा भाग किंवा पूर्ण लेंस मॅटर काढून घेतले जाते । आणि मागील कॅपस्यूल सुरक्षित सोडून दिला जातो ।
कॅपस्यूलर वैग मध्ये लेंस बसवले जातात ।
कार्यामध्ये ६ मिमी ।ची एक टनल बनवली जाते । बाकी कार्य च्या सारखे होते ।
कार्यामध्ये टाके लावले जात नाही ।
काळ्या मोतीबिंदूमध्ये बिंदू नेत्र तंत्रिका हळूहळू नष्ट होते । डोळ्यांमध्ये पाण्याचा दबाव जास्त असल्यामुळे किंवा नेत्र तंत्रिकामध्ये रक्त पुरेशा प्रमाणात न पोहचल्यामुळे असे होते ।
काळ्या मोतीबिंदूपासून होणार्याा अंधत्वाला थांबवले जाऊ शकते ।जर ह्याची लवकर माहिती मिळाली । तर ह्याचा नियमित उपचार व तपासणी होत राहिल ।
जेव्हा डोळ्यामध्ये अतिरिक्त दबाव जास्त असेल 
जर कुटूंबात कोणाला काळा मोतीबिंदू असेल
अधिकांश रुग्णांमध्ये डोळ्यातील पाणी जाण्याचा भाग मोकळा असतो परंतु काही कारणाने पाणी कमी जाते ।
आतील दबाव वाढला जातो ।आणि नेत्र तंत्रिका नष्ट होते, हळूहळू रुग्ण आजूबाजूच्या वस्तुंना पाहू शकत नाही, जर वेळेवर उपचार केला नाही तर दृष्टीसुद्धा जाऊ शकते ।
ज्यांचे प्रमुख लक्षण समोर आल्यावर रुग्णाला डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली पाहिजे ।
उजेडात इंद्रधनुष्यासारखे रंगीत गोळे दिसून येणे । 
विशेष लेंस किंवा यंत्राद्वारे नेत्र तंत्रिकाची तपासणी करुया की किती हानी पोहचली आहे ।
फिल्ड टेस्ट ज्याच्यामध्ये समोर बघताना बाजूच्या वस्तु बघण्याच्या क्षमतेची तपासणी होते ।
एक विशेष लेंसद्वारे पाणी बाहेर जाण्याच्या भागाला बघू शकतो ।
प्रशिक्षण तपासणी केंद्राची सूची जिथे काळ्या मोतीबिंदूचे प्रशिक्षण केले जाऊ शकते ।
जीवनसत्त्व अ च्या कमीने कॉर्नियल कमकुवत तसेच जखम होते । ज्याच्याने शेवटी अंधत्व येते ।
जीवनसत्त्व अ ची कमी खसरे तसेच कुपोषणच्या स्थितीमध्ये आणखी जास्त होते ।
जीवनसत्त्व अ च्या कमीने रातआंधळेपणा होऊ शकतो, खाण्यामध्ये  जीवनसत्त्व अ च्या मात्राची कमी सतत जुलाब तसेच कुपोषणामध्ये  जीवनसत्त्व अ ची व्यग्रता कमी होणे ।
खसरे च्यावेळी व नंतर जीवनसत्त्व अ ची मागणी अधिक होणे ।
कमी उजेडात दिसून येते ।
श्वेत पटल कोरडा होतो ।
बिटोटस स्पोटस - श्वेत पटलाचे श्वेत दाग दिसून येतात । 
रातआंधळेपणापासून वाचण्यासाठी चौलाई चण्याचा साक, मेथीचा साक, पालक, कोबी, खोथंबीर, गाजर पपई आंबा इत्यादीचे सेवन ।
आईला दूधासाठी प्रोत्साहित करणे ।
गोवरची लस वेळेवर देणे/टोचणे ।
जीवनसत्त्व 'अ' चा खुराक (१ लाख आई ।यू ।) गोवरच्या लसीकरणाच्यावेळी तसेच ३ वर्षापर्यंत  (२ लाख आई । यू ।) ३ महिन्याच्या अंतरावर द्यावे ।
मुलांना पौष्टिक आहार देण्याची आवश्यकता आहे, कारण की कुपोषणामुळे होणार्याा पारपटल अंधत्वापासून वाचवले जाऊ शकते ।
रूबेलामुळे होणारे कन्जानाईटल कॅटरेक्टसाठी वेळेवर लसीकरण करण्याची आवश्यकता आहे ।
डोळ्यामध्ये इजा झाल्यामुळे जवळजवळ २०-४० टक्के मुलें एका डोळ्यानी आंधळे होतात ।
डोळ्याच्या सुरक्षेबद्दल लोकांना शिक्षित करण्याची आवश्यकता आहे ।कारण फटाके, औद्योगिक अपघात आणि ट्रॅफिक अपघातामुळे होणार्याि/येणार्या  अंधत्वापासून वाचवले जाऊ शकते ।
रोहों पासून डोळ्यांच्या रक्षणासाठी पर्यावरणाच्या सफाई यंत्रणेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे । तसेच उपचार वेळेवर करण्याची गरज आहे ।
हळूहळू तसेच न दुखता एक किंवा दोन्हीं डोळ्यांमध्ये एक महिना किंवा वर्षामध्ये दृष्टित हळूहळू कमी येणे । 
करडा किंवा सफेद पुतळी (प्यूपिल) होणे । 
जेव्हा प्रकाश दृक-पटलावर पडत नाही । एक तर तो दृक-पटलाच्या पुढे किंवा दृक-पटलाच्या मागे पडतो ।
जेव्हा प्रकाशाची किरणे दृक-पटलाच्या आधी एकत्रित होतात ।
अधिकांश रुग्णांमध्ये डोळ्यातील पाणी जाण्याचा भाग मोकळा असतो परंतु काही कारणाने पाणी कमी जाते ।
आतील दबाव वाढला जातो ।आणि नेत्र तंत्रिका नष्ट होते, हळूहळू रुग्ण आजूबाजूच्या वस्तुंना पाहू शकत नाही, जर वेळेवर उपचार केला नाही तर दृष्टीसुद्धा जाऊ शकते ।
ज्यांचे प्रमुख लक्षण समोर आल्यावर रुग्णाला डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली पाहिजे ।
रुग्ण जवळील वस्तु विघ्नरहित बघू शकतात परंतु लांबच्या वस्तू पाहण्यास त्रास होतो ।
रुग्ण वस्तुंना पाहण्यासाठी डोळ्याच्या जवळ आणतात ।
वर्गामध्ये विद्यार्थी काळ्याफळ्याच्या अगदी जवळ बसण्याचा प्रयत्न करतात ।
जेव्हा प्रकाशाची किरणें दृक-पटलाच्या मागे एकत्रित होतात ।हे जास्त तर तरुण मुलांमध्ये पाहिल्या जाते ।
डोकेदुखी डोळ्यात जडपणा वाचण्यास त्रास
डोळ्याच्या मासंपेशींच्या कमकुवतपणामुळे लेंस आपला आकार बदलू शकत नाही वाचताना किंवा जवळील काम करताना प्रकाशाची किरणे दृक-पटलाच्या मागे पडतात । हे ४० वर्ष आणि त्याच्यापेक्षा अधिक वयामध्ये आढळून येते ।
लांबून वाचणे लिहिणे व कोणतेही जवळील काम करताना अस्पष्टपणा ।
जर कोणत्याही प्रकाशाची किरणे डोळ्याच्या पडद्याच्या समोर किंवा मागे एका बिंदूवर केंद्रित होत नाही ज्याच्यामुळे अस्पष्ट दिसते ।
दूर किंवा जवळचे पाहण्यात अस्पष्टता, डोके दुखणे, डोळे लाल होणे ।
वृत्तचितीच्या आकाराचा चष्मा सतत घालायचा आहे ।
कर्करोग एक जीवनशैलीतून उत्पन्न होणारा आजार आहे ।
कर्करोग आपल्या चुकीच्या आचार, विचार व्यवहार आणि आहारातून उत्पन्न होतो ।
अधिक सिगरेट पिल्याने फफ्फुस, श्वास नलिकेंचा कर्करोग अधइक होतो ।
जसे - जसे आपण प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होत आहोत आणि संक्रमित रोगांपासून सुटलो ।
तसे-तसे आपल्या जीवनशैलीतील बदलावामुळे कर्करोग व ह्दयरोग ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे ।
जपानमध्ये हा आजार नंबर एक वर आहे । विकसित देशांमध्ये हा आजार दूसर्याढ नंबरवर, आणि विकासशील देशांमध्ये हा तिसर्या  नंबरवर आहे ।
भारतात आठमधील एक व्यक्ती आपल्या वयात कधी ही कर्करोगाने त्रस्त होऊ शकतो ।
आपल्या देशात जीवनशैली, परंपरा, धर्म विविध असल्याकारणाने हा आजार वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारे आढळला जातो ।
देशातील सगळ्या आकड्यांचे आकलन करुन पाहिले आहे शहरात ४० टक्के स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग आणि स्तन कर्करोग आढळतात ।
ग्रामीण स्त्रिया ह्या दोन्हीं ६० ते ६५ टक्क्याच्या आत आहेत ।
पुरूषांमध्ये धूम्रपान आणि प्रदूषणाने फुफ्फुसाचा व श्वासनलिकेचा कर्करोग अधिक आढळतो तसेच गुटखा, पान पराग, खैनी, सुरतीमुळे  तोंड व पोटाचा कर्करोग होण्याची अधिक संभवना/शक्यता आहे ।
कर्करोग काय आहे ?
कर्करोग एका आजाराचे नाव आहे । 
कर्करोगामध्ये शरीरातील पेशी आपोआपच गुणात्मक पद्धतीने वाढ करतात आणि शरीराच्या नियमांना न पाहिल्यासारखे करतात ।
पेशी शरीराच्या दूसर्याख भागामध्ये सुद्धा पोहचते ।
पेशी एक ग्रंथी किंवा जखमेचे रूप घेते, आणि आपल्या संर्पकात येणार्या  सगळ्या तंत्रांना नष्ट करुन टाकते ।
कर्करोग १००० पेक्षा अधिक आजारांचा एक समूह आहे ।
जरी प्रत्येक आजार एक दूसर्याधपासून अगदी भिन्न असतात, परंतु मूलतः सगळे कर्करोग शरीराच्या काही कोशिकांमध्ये अव्यवस्थाच्या परिणामस्वरुप असतात ।
सामान्यतः सुसाध्य अर्बुदाला शल्य चिकित्साद्वारे काढले जाते आणि ह्यांची पुन्हा होण्याची शक्यता/संभवना नसते ।
असाध्य अर्बुद कर्करोग असतात ।
असाध्य अर्बुद जवळचे ऊतक आणि अंग ह्यांना नष्ट करतात ।
कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागामध्ये पसरु शकतात किंवा रोगव्यापी करु शकतात,ज्यामुळे नविन अर्बुद निर्माण होऊ शकतात ।
कारण की कर्करोग पसरु शकतो, ह्यामुळे आवश्यक आहे की चिकित्सकाने झटकन शोधून काढले पाहिजे की अर्बुद बनले आहे, आणि हा कर्करोग आहे ।
कर्करोग आहे हे कळताच ह्याचा इलाज सुरु करता येतो ।
कर्करोगामुळे असे अनेक लक्षण दिसून येतात जे कर्करोग असल्याचा आभास देतात । 
काही महत्वपूर्ण लक्षणांचे विवरण खाली दिले जात आहे ।
कर्करोगामुळे असे अनेक लक्षण दिसून येतात जे कर्करोग असल्याचा आभास देतात । 
कोणतीही जखम जी अधिक काळापासून भरलेली नाही ।
छातीवर किंवा शरीरामध्ये इतर कुठेही गाठ किंवा सूज ।
शरीराच्या कोणत्याही भागातून किंवा अंगातून असामान्य रूपाने रक्त किंवा लस येणे ।
सतत अधिक काळापर्यंत खोकला येणे किंवा आवाज जड होणे/आवाज बसणे ।
अन्न गिळताना किंवा शौचास त्रास होणे, सतत अपचन किंवा बद्धकोष्ठता असणे ।
आतड्यांच्या सामान्य सवयीमध्ये बदल ।
तीळ किंवा मसाचा आकार, रंग किंवा रुपात अचानक बदल ।
तसे, असे लक्षण केवळ कर्करोगामुळेच निर्माण होत नाही, ह्यांचे अनेक कारण सुद्धा असू शकतात ।
ह्यामुळे ह्यांना पाहताच कर्करोग मानले नाही पाहिजे ।
दोन आठवड्यापर्यंत हे लक्षण राहिल्याने ह्यांना चिकित्सकाला दाखवा ।
ह्याच्यात कोणतीच शंका नाही की भारतामध्ये आढळणारे बहुतेक कर्करोग (६०-७० टक्के) रोगांची ताबोडतोब ओळख संभव आहे ।
आवश्यकता आहे, ह्याच्या बद्दल माहिती वाढवण्याची तसेच प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची काळजी घेण्याची ।
कर्करोगाची ताबोडतोब ओळख करुन, ६०-७० टक्के कर्करोग रुग्णांना मुळापासून ठीक करणे आता संभव आहे ।
एवढेच नाही तर ताबोडतोब ओळख आणि झटकन उपचाराचे मूल्यसुद्धा उशीरा उपचाराच्या तुलनेत खूप कमी आहे ।
कर्करोगाच्या लक्षणांपासून सतर्क होण्याशिवाय सगळ्या स्त्रियांनी आणि पुरूषांनी नियमितपणे आपली तपासणी केली पाहिजे ।
सामान्य परीक्षणाद्वारे काही प्रकारच्या कर्करोगांची ओळख कुठल्याही चिन्हाच्या दिसून येण्या आधीच केले जाऊ शकते ।
कुठल्याही चिन्हाच्या दिसून येण्या आधीच चिकित्सक मुख, स्तन, गर्भाशयग्रीवा(सर्विक्स) त्वचा, मोठे आतडे, मलाशय, पुरस्थ-ग्रंथी (प्रोटेस्ट), अंडकोश(टेस्टिकल) इत्यादी कर्करोगांचा शोध लावू शकतात ।
ग्रीवाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये होणारा एक सर्वसामान्य कर्करोग आहे ।
भारतात स्त्रियांमध्ये होणारा एकुण कर्करोगांमध्ये ४० टक्के कर्करोग गर्भाशयग्रीवाचे असतात ।
लाळ ग्रंथी, लाळ धमनीद्वारे एक दूसर्यासशी जोडलेल्या असतात ।आणि एक सफेद पातळ द्रव बनवतात जीला लसीका म्हणतात ।
लसीका धमनींचे जाळे रक्त धमनींसारखे पूर्ण शरीरामध्ये पसरलेले असते ।
लसीका ग्रंथी कर्करोग पेशींना चाळून आपल्यापर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात ।
कर्करोग वाढल्यावर तो असे करु शकत नाही आणि लसीकाद्वारे कर्करोग शरीराच्या एका भागातून दूसर्याव भागापर्यंत पसरु लागतो ।
ह्या कारणांमुळे शल्यचिकित्सक सर्वसाधारणपणे गर्भाशयग्रीवाच्या आजूबाजूच्या लसीका ग्रंथींनासुद्धा काढून घेते ।
गर्भाशयग्रीवाचा कर्करोग रक्त प्रवाहाद्वारे सुद्धा पसरु शकतो ।
त्वचेमध्ये खासकरुन तीळ व मस कुठल्याही प्रकारची नविन वाढ किंवा बदलासाठी नियमितपणे तपासणी करावी ।
कोणत्याही बदलास लगेच चिकित्सकाला दाखवा ।
सामान्य चिकित्सा तपासणीच्या दरम्यान चिकित्सकाला व्वचाची सुद्धा तपासणी केली पाहिजे ।
मोठी आतडी आणि मलाशयच्या कर्करोगाचा लवकर शोध लावण्यासाठी नियमित चिकित्सक तपासणी करणे महत्त्वपूर्ण आहे ।
मलाशयाची तपासणी करण्यासाठी चिकित्सक हातमोजा घातलेले बोट मलाशयात टाकून, रोगाचे निदान लावू शकतात ।
५० वर्षाच्या वयानंतर, प्रत्येक व्यक्तीची वार्षिक तपासणी आवश्यक आहे ।
मोठ्या आतड्याच्या कर्करोगामुळे मलाबरोबरच रक्त येऊ शकते ।
निश्चित निदानासाठी विस्तृत तपासणी आवश्यक आहे ५० वर्षाचे  आयुष्य पार करणार्या  व्यक्तीचे मलाशय आणि मोठ्या आतड्यांची तपासणी करण्यासाठी चिकित्सकाला ३ ते ५ वर्षाच्या अवधीमध्ये  अवग्रहाभ (मलाशयाची द्विनेत्री तपासणी) केली पाहिजे ।
चिकित्सकाद्वारे पुरःस्थ ग्रंथिच्या कर्करोगाचा प्राथमिक स्थितीमध्ये  शोध लावण्याची अत्यंत विश्वसनीय पद्धत चढलेल्या बोटांचे परिक्षण आहे ।
४० वर्षापेक्षा जास्त आयुच्या सगळ्या व्यक्तींची वार्षिक तपासणी आवश्य केली गेली पाहिजे ।
वार्षिक तपासणी अवश्यक पुरःस्थ ग्रंथीमध्ये अनियमित किंवा असामान्य कठोर क्षेत्राचा शोध लागू शकतो । आणि माहिती केली जाऊ शकते की हा अर्बुद आहे की नाही ।
अंड ग्रंथीच्या कर्करोगाचा शोध जास्त तर माणूस स्वतः करु शकतात ।
प्रत्येक मास स्वतः तपासून पुरुष आपल्या अंड ग्रंथींमध्ये परिवर्तनाचा शोध लावू शकतात ।
गरम पाण्याने आंघोळ करताना किंवा त्याच्यानंतर, जेव्हा अंडकोश शिथिल असते, त्याच्या तपासणीची सर्वात चांगली वेळ असते, कारण की ह्या परिस्थितीमध्ये कोणत्याही परिवर्तनाचा सहजतेने शोध लावला जाऊ शकतो ।
अंड ग्रंथीच्या स्वंय परीक्षणाने जर सूज, गाठ किंवा कोणत्याही इतर प्रकारच्या दोषांचा, खासकरुन अंड ग्रंथीला स्पर्श केल्याने असामान्य वेदना, वेदना किंवा मोठेपणा जाणवत असेल तर चिकित्सकाला दाखवले पाहिजे ।
चिकित्सकाद्वारे अंड ग्रंथींची तपासणीसुद्धा व्यक्तीच्या नियमित वार्षिक चिकित्सक तपासणीचा भाग असला पाहिजे ।
तोंडाच्या कर्करोगाच्या चिन्हांसाठी तोंडाची नियमितपणे तपासणी आवश्यक आहे ।
तोंडाच्या ऊतकांचे परिवर्तन कर्करोगाची प्राथमिक स्थिती होऊ शकते ।
तोंडाच्या ऊतकांच्या परिवर्तनाला सहजपणे पाहिले आणि अनुभवले जाऊ शकते ।
दंत चिकित्सकाने प्रत्येक रूग्णाच्या तोंडाची संपूर्ण पणे तपासणी करावी ।
हिरड्या, ओठ आणि गाल ह्यांच्या रंगात होणार्या  परिवर्तनावर लक्ष दिले गेले पाहिजे ।
खुरण्ड (खपली) भेग, सूज, रक्त स्त्राव तोंडाच्या कोणत्याही भागामध्ये गाठ किंवा लाळ ह्यांबद्दल विशेष लक्ष दिले पाहिजे ।
चिकित्सक किंवा दंतचिकित्सकाकडे जाऊन तपासणी अवश्य करुन घ्या ।
जर तुम्ही तंबाखू, पान, पानमसाला किंवा जर्द्याचे सेवन करत असाल तर तपासणी करणे आवश्यक आहे ।
तुम्ही स्वतः सुद्धा आरशात तुमचे स्वतःहाचे तोंड बघू शकतात आणि कोणतेही परिवर्तन दिसू लागताच चिकित्सकाचा सल्ला घेऊ शकता ।
सगळ्या महिलांना स्तनाचा स्वतः परीक्षणाचा ढंग जाणून घेतला पाहिजे । आणि प्रत्येक महिन्याला आपल्या छातीचे स्वतः परीक्षण केले पाहिजे ।
मासिकस्त्राव अवधीच्या काही दिवसानंतर स्तनांचे परीक्षण करणे योग्य असते । जेव्हा स्तन मोठे किंवा दुखण्याची शक्यता अजिबात नसते ।
मासिकस्त्राव बंद झाल्यावर सुद्धा स्त्रियांनी प्रत्येक महिन्याला स्वतः परीक्षणासाठी एक दिवस (कधी ही) नियुक्त केला पाहिजे ।
४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांसाठी हे परीक्षण खासकरुन महत्त्वपूर्ण असते ।
४० वर्षापेक्षा जास्त वयामध्ये स्तन कर्करोगाचा धोका वाढतो ।
जर कोणत्याही स्त्रीच्या स्तनात गाठ किंवा कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाचा आभास होतो तर तिला चिकित्सकाशी संर्पक केला पाहिजे ।
स्तनाच्या जवळजवळ ८० टक्के गाठी कर्करोग नसतात । परंतु एक चिकित्सकच ह्याची बरोबर ओळख करु शकतो ।
स्त्रियांची चिकित्सक तपासणी करता वेळी स्तनामध्ये गाठ किंवा स्तन खूप मोठे झाल्यासारखे अशा कोणत्याही असामान्य परिवर्तनाची तपासणी आवश्य केली गेली पाहिजे ।
स्तनाचा मैमोग्राम अर्थात एक्सरे/क्ष-किरण अर्बुद किंवा परिवर्तनाचा शोध लागला जातो । ज्याच्याने एक चिकित्सक सावधगिरीने तपासणी करुन सुद्धा पकडू शकत नाही ।
४० वर्षाच्या वयानंतर प्रत्येक स्त्रीला १ ते २ वर्षाला मैमोग्राम केला पाहिजे ।
स्त्रीचे वय ५० वर्ष झाले तर प्रत्येक वर्षी मैमोग्राम करणे आवश्यक आहे ।
ज्या महिलांच्या आईंना, बहिणींना, मावश्या इत्यादींना कर्करोग आहे त्यांना २५-३० वर्षाच्या आयुपासूनच वार्षिक स्तनाची तपासणी तसेच मैमेग्राफी केली पाहिजे ।
कर्करोगाची तपासणी विकृतीशास्त्र परीक्षणाद्वारे केली जाते ।
एफ । एन । ए । सी ।, बायोपसीच्याद्वारे ह्या पेशींना सूक्ष्मदर्शकयंत्रामध्ये पाहिले जाते ।
इतर चाचणीनेसुद्धा कर्करोगाचा शोध लावला जाऊ शकतो । जसे एक्सरे, सी । टी । स्कॅन, एम । एम । आर ।, अल्ट्रासाउड  
प्रशिक्षण तपासणी केंद्राची सूची जिथे कर्करोगाचे प्रशिक्षण केले जाते ।
शल्य चिकित्सक कर्करोगाच्या चरणावर निर्भर असते ।
जर कर्करोग मर्यादित आणि प्राथमिक चरणात आहे तर प्रभावित क्षेत्राच्या बरोबर काही सामान्य क्षेत्रामध्ये सुद्धा हटवले जाते ।
प्रयत्न केला जातो की कर्करोगाचा कोणताही कण राहता कामा नये ।
जर कर्करोगाने इतर क्षेत्रांमध्येसुद्धा प्रवेश केला आहे तर कर्करोगाचा आकार कमी करण्यासाठी त्याच्यापासून निर्माण होणार्याय त्रासाला कमी करण्यासाठी शल्य चिकित्सा केली जाते ।
क्ष-किरणाद्वारे कर्करोग पेशींना जाळले जाते ।
रेडियों धर्मीच्या आधी कर्करोगाचे क्षेत्र, फैलाव रुग्णाची क्षमता, कर्करोगाच्या आधारावर क्ष-किरणाची वेळ, चरण, क्षेत्र शक्ती ह्यांचे आंकलन केले जाते ।
पुन्हा व्वचावर चिन्ह लावले जाते ।
क्ष-किरणाच्या दरम्यान कोणत्याही दुसर्या  व्यक्तीचा त्या खोलीमध्ये प्रवेश वर्जित आहे ।
रेडियों धर्मी क्ष-किरणापासून कोणताच त्रास होत नाही ।
कधी-कधी व्वचा लाल होऊ शकते किंवा रुग्णाला उल्टी होऊ शकते ।
औषधांद्वारे काही कर्करोगाला पूर्णपणे ठीक केले जाऊ शकते जसे रक्ताचा कर्करोग आणि गाठींचा कर्करोग 
हे औषध कर्करोग पेशींना नष्ट करतात ।
सामान्य पेशीसुद्धा ह्या औषधाने प्रभावित होऊ शकतात ।
पेशींच्या प्रभावित होण्यामुळे रुग्णाचे केस, नख पडू शकतात ।
रक्त कमी होऊ शकते ज्याच्यामुळे थकवा जाणवतो ।
जर रुग्ण नियमित सायकल, बरोबर प्रमाणात औषध घेतले आणि स्वास्थ्य आहार खाल्ला तर पूर्णपणे ठीक होतो ।
उपचाराच्यावेळी सतत रक्ताची तपासणी केली पाहिजे, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ जेवण घेतले पाहिजे ।
कोणत्याही आजारी व्यक्तीबरोबर बसले नाही पाहिजे कारण की औषधांनी प्रतिरोधक शक्ती बरीच कमी होते ।
कर्करोगाच्या नाईलाज रुग्णांना पेलियेटिव केअर मध्ये ठेवले जाते ।ज्याच्यामुळे त्याच्या शारीरिक, मानसिक, त्रास कमी करता येतो ।
रुग्णालयातील यादी जिथे कर्करोगाच्या उपचाराची सोय आहे ।
कर्करोगापासून संरक्षण तसेच जागरूकता ।
तंबाखू व तंबाखूंशी संबंधित वस्तूंपासून संरक्षण किंवा परित्याग/प्रदूषण नियत्रंण ।
शुद्ध साधारण शाकाहारी आहार, प्रत्येक दिवशी ताज्या हिरव्या पालेभाज्या व ताज्या फळांचे सेवन करा । 
प्रत्येक दिवशी कमीत कमी आर्धा तास व्यायाम/वेगात चालणे/खेळणे ।
अधिक मिरची तळलेले, भाजलेले, मांस, तूप, दारु ह्यांमध्ये कमी करणे
१८ वर्षाच्या आधी शारीरिक संबंध बनवू नका ।
आपल्या जोडीदाराबद्दल एकनिष्ठ राहणे/जनन अंगांना स्वच्छ ठेवणे ।
बालकाला बर्यारच काळापर्यंत आपले दूध पाजणे ।
संभोगच्यावेळी निरोधचा वापर करा ।
समाजात जागरुकता
धूम्रपान व तंबाखुपासून होणार्याय नुकसानाची महिती द्या ।
स्वतःला स्वच्छ ठेवण आणि वाईट सवयींपासून दूर ठेवणे ।
सरकारी व गैर-सरकारी विभाग समाजिक संस्था ग्रामीण व शहरी जीवनशैलीला सुधारण्यासाठी प्रेरित करणे । 
स्तन व मुख ह्यांची तपासणी करण्यासाठी माहिती देणे व ३५ वर्षांनंतर वर्षातून एकदा आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणे । 
बालवाडी कार्यकर्तीला कर्करोगासंबंधी लक्षणे व स्व स्तन, मुखाची तपासणी, संरक्षणसंबंधी माहिती दिली गेली आहे ।
कनिष्ठ विद्यालयात कर्करोग, त्याची लक्षणे, तंबाखुचे तोटे, स्व-स्तन संरक्षणासंबंधी माहिती दिली गेली आहे ।
कर्करोग नोंदणीकृत राज्याच्या सर्व चिकित्साकेंद्रांत अधिक्षकाने बेस रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, वैद्यकीय विद्यालय व खाजगी रुग्णालय ह्यांना एक कर्करोग रजिस्ट्रार बनवायला सांगितले आहे ।
कर्करोग नोंदणी कार्यालयात ते आपल्या बाह्य विभागात आलेले कर्करोगीची नोंदणी करतील व प्रत्येक महिन्यात हा अहवाल महानिदेशालयात पाठवतील ।
कर्करोग नोंदणी कार्यालयात आपल्याला कळेल की राज्यात कर्करोगाने पीडित व्यक्तिंची संख्या किती आहे व कोणत्या विभागात कोणता कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो ।
कांजण्या (चिकन पॉक्स/व्हॅरिसेला)
कांजिण्या ह्या विषाणूजन्य आहेत ज्या वेरिसिला (व्ही । जेड । व्ही ।)च्या संपर्कातून होतात ।
ताप व संपूर्ण शरीरावर विशिष्ट प्रकारच्या पुटकुळ्या येणे ही कांजिण्यांचे लक्षणे आहेत ।
हवेतील निहित थेंबांद्वारे विषाणू सामान्यपणे एका व्यक्तिकडून दुसर्याल व्यक्तिमध्ये पसरतो ।
कांजिण्या झालेल्या व्यक्तीच्या खोकल्याने किंवा शिंकल्याने सभोवतालच्या परिसरात शिंतोडे उडाल्याने हा आजार पसरतो ।
कांजिण्या किंवा हर्पिसच्या थेट संर्पकाद्वारे सुद्धा हे पसरु शकतो । कारण की ओल्या जखमेत संसर्गजन्य द्रव असते ।
काही गोष्टीत हे संसर्गित गर्भवती आईकडून तिच्या न जन्मलेले किंवा नवजात शिशुलासुद्धा लागू शकते ।
पुटकुळ्या येण्याच्या आधी काही दिवसापर्यंत आणि सगळ्या जखमांवर खपली तयार होण्याच्या आधीपर्यंत म्हणजे त्याच्या सुकण्यापर्यंत कांजिण्या सर्वाधिक स्पर्शजन्य असतात जे बहुधा चट्ट्यांना आरंभ होण्याच्या एक अठवड्यानंतर होतात ।
ताप, अंग थरथरणे, ओकारी आणि उल्टी सगळ्यात स्वच्छ और सुविख्यात लक्षण आहे हे पुटकुळ्या आणि अत्यंत खाजयुक्त चट्टे येणे ।
जास्त प्रमाणातील मुलांना २००-३०० पुटकळ्या निघतात ज्यानंतर खपली किंवा पापुद्रा बनतो ।
कांजिण्या मुलं आणि मोठ्या, पुरूष आणि महिला ह्या दोघांनाही होऊ शकतात ।
जास्त प्रमाणातील लोक लहानपणी किंवा किशोरावस्थाच्या दरम्यान कधी ना कधी कांजिण्यांचा शिकार होतात ।
परंतु अगोदर कधी कांजिण्या न झालेल्या प्रौढ जर अशा केसीच्या संपर्कात येतात तर त्यांना संसर्गाचा धोका असतो व प्रौढावस्थेत त्यांना कांजिण्या होऊ शकतात ।
मुलांच्या तुलनेत कांजिण्या किशोर आणि वयस्कर ह्यांमध्ये अधिक गंभीर असतात ।
ताप हा अधिक जास्त काळ रहातो ।
संक्रमित व्यक्तिंना शाळा किंवा कामापासून दूर ठेवल्याने विषाणुंचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते परंतु लक्षीकरण हा कांजण्यांच्या त्रासापासून वाचण्याचा एक प्रभावी उपाय आहे ।
घरासाठीइम् देवासाठी मातासाठी बंगलासाठी घराच्या घराच्याँ घरांच्या घराँच्या अन्दर आवा तनी पढ़ा लिखा एवं बिस्तरामध्ये सोवा घरसाटी मुलगाच्या मुलगांच्या

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive