Thursday, February 7, 2013

अंडे आणि चीजचे सेवन सोडून केवळ अंड्याचासफेद भाग खा ।

अंडे आणि चीजचे सेवन सोडून केवळ अंड्याचासफेद भाग खा  ।
४५० कॅलरीच्या पुलावाऐवजी २० उष्मांकाचे प्रथिने शेक घ्या  ।
चिकन सालड सँडविच पूर्ण खाण्याऐवजी अर्धे खा, त्याबरोबर दोन कप कच्च्या भाज्या खा किंवा सँडविचमध्ये दोन ऐवजी केवळ एक तुकडा ठेवा आणि तेसुद्धा 'ब्राउन ब्रेड’ चा तुकडा (ब्राउन पावाचा तुकडा)  ।
आणि वरील तुकड्याच्या जागी कोबी किंवा सालडच्या पानाचा उपयोग करा  ।
ऑम्लेट किंवा सँडविचमध्ये लोणी आणि चीजचा वापर करु नका  ।
दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात क्रीम सूपच्या ऐवजी भाज्यांचे सूप किंवा रस्म घ्या  ।
दुपारनंतर शेंगदाण खात असाल तर, त्याच्याऐवजी पॉपकॉन घ्या  ।
आपल्या न्याहारी , दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात एक चतुर्थांश कमी करा  ।
केळी खाण्याऐवजी सफरचंद किंवा पेरु खा  ।
कोला, अल्कोहलसारखे ऊष्मांक वाढवणारे सर्व पेय बंद करा  ।
बिनसाखरेची ब्लॅक(काळी) कॉफी किंवा आइस टी घ्या  ।
रात्रीच्या जेवणात उपहारगृहातील चिकनऐवजी ३ ते ४ कप घरी वाफेवर बनवलेल्या भाज्या , १०० ग्रॅम टोफू किंवा पनीर २ चम्मचे सोया सॉसबरोबर घ्या  ।
एक दिवस साखरेपासून पूर्णपणे दूर रहा एक सर्विंग तंतूमय असलेले भरपूर धान्य घ्या आणि त्यावर वरुन साखर टाकू नका  ।
संत्र्याचा रस (ऑरेंज ज्यूस) घेत असाल तर त्याच्याऐवजी दोन संत्रे खा  ।
तळलेले चिकन ब्रेस्टच्या जागी भाजलेले चिकन ब्रेस्ट खा  ।
दोन कप पिकलेल्या गाजराऐवजी दोन कप पिकलेली फुलकोबी खा  ।
चॉकलेटचा आनंद घ्यायचा असेल तर धान्य किंवा चिवड्यात चॉकलेट चीप्स टाकून खा  ।
अशाप्रकारे तुम्ही चॉकलेटपासून मिळणार्याु १०० उष्मांकापासून वाचू शकतात  ।
२ चॉकलेट चिप बिस्किटच्याऐवजी दोन मारी बिस्किट खा  ।
एक मध्यम आकाराच्या बिस्किटामध्ये १०० उष्मांक असतात आणि कोणी त्याला एक पीस खाऊन राहत नाही  ।
पूरी, पराठे आणि भटूरेच्याऐवजी चरबी रहित फुलके, चपाती, नान आणि कुल्चे खा  ।
दुपारच्या जेवणानंतर फालूदा किंवा कुल्फी घेण्याऐवजी कॅंडी आइस घ्या  ।
सायंकाळी चहाबरोबर समोसा, भजे खाण्याऐवजी इडली घेणे जास्त चांगले आहे  ।
चटणीसुद्धा नारळाच्याऐवजी टमाटो किंवा चिंचेची चांगली असते,
जरी तुम्हाला खाण्यात तळलेले पापड चांगले लागत असले तरी, त्याच्याऐवजी भाजलेले पापड कितीतरी चांगले आहेत  ।
बिर्याणी, फ्राइड राइस, पुलावच्या ऐवजी लाइम राइस खाऊन बघा, किंवा राइसला टमाटोच्या रश्यात शिजवून खा  ।
१० मिनिट दर मैलाच्या वेगाने २० मिनिट  प्रति मील की रफ्तार से 20 मिनट जॉगिंग करें ।
सतत वेग कमी - जास्त करत २० मिनिट चाला  ।
३० मिनिट जलद गतीने चाला  ।
हलक्या गतीने ३० मिनिट चक्कर मारा  ।
२० मिनिट ट्रेल रन करा  ।
एक तास घरातील काम करा  ।
सकाळी व सायंकाळी एक-एक मैल फिरा  ।
३५ मिनिट हठयोग (पॉवर योगा) करा  ।
३५ मिनिट पाइलेट्स करा  ।
४५ मिनिट ताइ चीचा अभ्यास करा  ।
एक तास आपली फलंदाजी, गोलंदाजी किंवा टेनिस इत्यादी खेळांचा खेळण्यापूर्वीचा सराव करा  ।
३० मिनिट पंचिंग बॅगवर ठोसे मारणे  ।
१५ मिनिट रोलर स्केटिंग करा  ।
१५ मिनिट जीने चढा-उतरा  ।
२० मिनिट रस्सी उड्या मारा  ।
२५ मिनिट सर्किट ट्रेनिंग (परीघ प्रशिक्षण)  करा  ।
४० मिनिट नृत्य करा  ।
एक तास फ्रिस्बी खेळा  ।
पेडोमीटरचा वापर करुन ३६०० पाउल अतिरिक्त चाला  ।
एक तास जोरदार कार्डियो करा (इलिप्टिकल ट्रेनर, रोइंग, मशीन, स्पिनर)  ।
७० मिनिट हठयोग (पॉवर योगा)  करा  ।
सकाळी ३० मिनिट , दुपारच्या जेवणाच्यावेळी १५ मिनिट आणि सायंकाळी ३० मिनिट फिरा  ।
४५ मिनिट पोहा  ।
एक तास ह्या व्यायामाला द्या:  ट्रेडमिल वर ४ एमपीएच ची वेग ते १५ मिनिट रस्सी उड्या मारा  ।
ह्या क्रियेला २ वेळा पुन्हा करा  ।
४५ मिनिट माउंटेन बाइकिंग करा  ।
एक तास टेनिस खेळा  ।
मधुमेह काही असा आजार नाही, जो केवळ वृद्धांना, स्थूल लोकांनाच होत असेल  ।
मुलांना होणारा मधुमेह (मूत्रात शर्करा आढळणे) ह्याचा उपचार करणे खूपच कठीण असते, कारण की मुलांचा उपचार खास करुन त्यांच्या शारीरीक आणि भावनात्मक अवस्थेला लक्षात ठेवून करावा लागतो  ।
मधुमेहामध्ये, रक्तात शर्करेचे प्रमाण खूप जास्त वाढते, कारण की शरीर पैक्रियाज म्हणजे स्वादुपिंडातून निघणारा संप्रेरक इन्सुलिनचे पुरेशा प्रमाणात उत्पन्न करु शकत नाही  ।
मधुमेह दोन प्रकारचे असते  ।
प्रकार १ मधुमेहाला एकेकाळी ’जुवेनाइल ऑनसेट मधुमेह’ म्हटले जात होते  ।
ही रुग्णाची ती स्थिती असते, जेव्हा त्याच्या शरीरात इन्सुलिन एक तर खूप कमी असते, नाही तर बनतच नाही; कारण की प्रतिक्षम संस्था स्वादुपिंडाच्या पेशींवर हल्ला करतात  ।
६ ते १३ वर्षाच्या वयामध्ये हा आजार आकस्मिकपणे खूप तीव्रतेने होऊ शकतो  ।
प्रकार २ मधुमेहात शरीर आपल्या आतमध्ये उत्पन्न होणार्यात  इन्सुलिनसाठी संवेदनशील राहत नाही  ।
हा आजार अशा प्रमाणाच्या बाहेर जाड्या तरुणांना होतो, ज्यांच्या कुटुंबात हा आजार झालेला आहे  ।
प्रकार २ मधुमेह हळू-हळू विकसीत होतो  ।
प्रकार २ मधुमेहाचे लक्षणे आहेत सतत मूत्रण करणे, खूप जास्त पाणी पिणे, गळा सूकणे, आळस येणे, नाडीचे खूप जोरात चालणे आणि डोळ्यासमोर अंधारी येणे  ।
रोग निदान मूत्र आणि अन्न न घेता रक्त शर्करा (फास्टिंग ब्लड शुगर) (१२६ एमजी/ डीएल पेक्षा जास्त) ची तपासणीने केले जाते  ।
मधुमेहाने त्रस्त मुलांच्या आई-वडिलांसाठी आपल्या मुलांना मिष्टान्नांपासून लांब ठेवणे आणि रक्त शर्करा मॉनिटर करण्यासाठी नमुना घेण्याशिवाय  इन्सुलिन देण्यासाठी त्यांना सुया टोचताना पाहणे कष्टकारक वाटू शकते, पण हे सर्व दिवसात किती तरी वेळा करावे लागेल  ।
अशा स्थितीमध्ये, सल्ला घेतल्याने त्यांना खूप आराम मिळू शकतो  ।
तुम्हाला पाहिजे की तुम्ही मधुमेहाला आजार न समजता एक असे हट्टी दुःख समजा, ज्याचा उपचार कधी न कधी मिळेल  ।
रक्तशर्कराचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी इन्सुलिनचा समतोल राखावा लागतो आणि ह्यासाठी मुलांना नियमित व्यायाम करायला लावणे  ।/ह्यासाठी मुलांकडून नियमित व्यायाम करुन घणे  ।
बरोबरच त्याला थोडे-थोडे करुन दिवसभरात ६वेळा अशाप्रकारचा आहार द्या, ज्याच्यात थोडे कार्बोहाइड्रेट्स, संतुलित प्रमाणात मेद, तंतुमय पदार्थ अधिक आणि सोडियम कमी असावे  ।
मुलांच्या शिक्षकांना, कुटुंबियांना आणि नातेवाईकांनासुद्धा त्यांच्या आजाराबद्दल माहिती असणे आवश्यक आहे  ।
मधुमेहाचे शिकार झालेल्या तरुणांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोळ्यांचे सेवन करा आणि जीवनशैलीत बदल करुन ते मधुमेहाच्या आजारांना तोंड देऊ शकतात  ।
ह्यासाठी ते आहारात सुधार घडवून आणा, वजन कमी करणे आणि व्यायाम करा  ।
लक्षात असू द्या, तुम्हाला जितके शक्य होईल तितके आपल्या मधुमेह झालेल्या मुलाला स्वावलंबी बनवायचे आहे, कारण की त्याच्यासाठी इंजेक्शन घेणे तितकीच सामान्य गोष्ट झाली पाहिजे, जितके की दात घासणे  ।
१० वर्षाचा होईपर्यंत तो हे सर्व स्वतः करायला शिकेल  ।
डोळ्याचे आजार कधी होतात  ।
जर तुमच्या मुलाला शाळेचे काम करण्यास त्रास असेल   ।
त्याला डोळ्यांत त्रास, ठसठस अथवा थकवा जाणवत असेल  ।
त्याला फलकावर लिहिलेले उपदेश व्यवस्थित दिसत नसेल  ।
जर वाचताना तो आपल्या पुस्तकाला डोळ्याच्या खूप जवळ आणत असेल  ।
तर त्याला ताबडतोब डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेले पाहिजे  ।
नेहेमी मुलांचे शिक्षकच त्यांच्या अशा समस्या पाहून अंदाज लावतात आणि तुम्हाला जागरुक करतात  ।
प्रतिजैविकाशी जोडलेली महत्त्वाची माहिती  ।
जर तुमच्या डॉक्टराने ४८ तासापर्यंत रोगाची लक्षणे वगैरे ह्यांवर नजर ठेवण्याचा सल्ला दिला, तर त्यांचे म्हणणे ऐका  ।
जर तुम्हाला सांगितले गेले की मुलाला ५ दिवसापर्यंत प्रतिजैविकाचे सेवन करायचे आहे आणि तीनच दिवसात आजाराचे सगळे लक्षणे नष्ट झाले, तरी ५ दिवस पूर्ण होण्या आधी औषध देणे बंद करु नका  ।
असे मध्येच औषध घेणे बंद केल्याने प्रतिजैविकामध्ये विरोधी क्षमता वाढते, म्हणून त्यामुळे ती समस्या पुन्हा विकसीत होऊ शकते  ।
भृंगराजला भंगरादेखील म्हणतात  ।
भृंगराजचे छोटेसे रोपटे १०-१२ बोटे उंच असते  ।
भंगरा जमिनीवर पसरलेले असते  ।
भंगर्याचचे रोप तिथे विकसित होते, जिथे पाणी वाहत असते  ।
भंगर्याहचे रोप कालवा, नदी इत्यादींच्या किनार्याावर पुष्कळ प्रमाणात मिळतात  ।
भृंगराजचे लहान-लहान फूल श्वेत रंगाचे असतात  ।
भृंगराजचे लहान-लहान फूल मार्च ते सप्टेंबरपर्यंत दिसतात  ।
भृंगराज सर्व भारतात आढळतात  ।
भृंगराजच्या पानांच्या आणि फांदीच्या रसाचा प्रयोग केसांच्या रोगांमध्ये गुणकारी आहे  ।
खासकरुन टक्कल पडणे तसेच केस लवकर सफेद होण्यावर ह्याचा रस पितात  ।
आणि टक्कल पडलेल्या जागी लावतात  ।
शरीराची सूज आणि कावीळमध्येसुद्धा गुणकारी आहे  ।
ह्याचा उपयोग रसायन म्हणूनदेखील केला जातो  ।
माइग्रेन न्यूरोबायोलॉजिकल आजार आहे  ।
माइग्रेनच्या वेदना कधीही डोके दुखवतो  ।
सर्वसाधारणपणे शाळेच्या विद्यार्थीनी व उद्योगी स्त्रिया ह्याला जास्त बळी पडतात  ।
डोकेदुखी एक खूप साधारण समस्या आहे  ।
फक्त अर्धे डोके जेव्हा दुखत असते तेव्हा त्या दुखण्याला अर्धीशीसी किंवा माईग्रेन म्हणतात  ।
हे सगळ्या सर्वजनिक आजारापैकी एक आहे  ।
डोळ्यापासून दुखणे सुरू होऊन डोक्याच्या वरच्या भागात जाऊन थांबते
किंवा डोक्याच्या मागच्या भागापर्यंत जाते  ।
केवळ एक तृतीयांश लोकच ह्याची चिकित्सा घेतात  ।
आणि त्यामधूनसुद्धा जवळजवळ आर्धे उपचाराला मध्येच सोडून देतात  ।
का होत आहे  ।
कामाचा थकवा, दबाव  ।
वेळेवर जेवण न करणे  ।
धुम्रपान अधिक केल्याने  ।
तीव्र गंध (सुगंधी द्रव्य किंवा रंगाचा)  ।
खूप जास्त किंवा कमी झोप घेणे  ।
ऋतुत बदल / वातावरणात बदल
हार्मोनल परिवर्तन 
डोक्याला मार लागणे  ।
डोळ्यांवर ताण पडणे , तीव्र प्रकाश
व्यायाम न करणे  ।
काही लोकांना कडक उन्ह, गरमी किंवा थंडीनेसुद्धा हा त्रास होऊ शकतो  ।
ह्यांना धोका आहे  ।
बदलत्या जीवनशैलीमुळे मुलेदेखील अर्धशिशीला बळी पडतात  ।
आभ्यासाचा ताण ह्याला आणखी वाढवतो  ।
१५ टक्के स्त्रीया आणि ६ टक्के पुरूषांना अर्धशिशीची समस्या असते  ।
ह्यांमधील ६० टक्क्यांना आर्ध्या डोक्यात ४० टक्क्यांना पूर्ण डोक्यात माइग्रेनचा/अर्धशिशीचा वेदना होतो  ।
अर्धशिशीची ओळख अशाप्रकारे करतात  ।
डोक्याच्या एका भागात किंवा पूर्ण डोक्यात असह्य त्रास होणे  ।
डोळ्यासमोर काळोख पसरणे, अंधारी येणे आणि चक्कर येणे  ।
जोरात डोकेदुखीबरोबर मळमळणे आणि ओकारी येणे  ।
तीव्र प्रकाशात त्रास वाढणे आणि दिवे बंद करण्याची इच्छा होणे  ।
मोठ्या आवाजांनी डोकेदुखी वाढणे आणि कोणाशीही बोलण्याची इच्छा न होणे  ।
वस्तूंचा रंग फिकट वाटणे  ।
हाता-पायात मुंग्या चावल्यासारखे वाटणे  ।
उठणे-बसणे किंवा चलल्याने त्रास वाढणे  ।
अर्धशिशी सर्वसाधारणपणे २५-५५ वर्षाच्या वयांमध्ये होतो  ।
जे करिअर व कामाकाज ह्यांच्या दृष्टीने सर्वात जास्त हा उत्पादनाचा काळ असतो  ।
अर्धशिशीचा त्रास इतका भयंकर होतो की सोसणे कठीण होते  ।
रुग्णाला कोणतेही काम करणे फार अवघड होते  ।
ह्याच्याने काम करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो  ।
अर्धशिशीची चिकित्सा दोन प्रकारे केली जाते  ।
जेव्हा कधी-कधी वेदना होत असेल, तर ’एक्यूट’ चिकित्सा/ट्रीटमेंट दिली जाते यामुळे ह्रदयरोगापासून दूर केले जाते  ।
ह्याला 'माईग्रेन विद औरा' म्हणतात  ।
ह्याला 'माईग्रेन विद औरा' म्हणतात  ।
शरीराचे एकूण मॅग्नेशियम जवळजवळ ५० टक्के हाडांमध्ये आढळते  ।
आणि राहिलेले अर्धे ऊती व अंगातील पेशींत  ।
केवळ एक टक्का मॅग्नेशियम रक्तात आढळतात  ।
परंतु मॅग्नेशियमचा रक्त स्तर स्थिर राखण्यासाठी शरीराला खूप कष्ट करावे लागतात  ।
शरीरात ३०० पेक्षा जास्त जैवरासयानिक प्रतिक्रियांसाठी ह्याची आवश्यकता असते  ।
मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जातंतुच्या कार्याला सामान्य ठेवण्यासाठी मदत करते  ।
मॅग्नेशियम रक्त शर्करा स्तर नियमित ठेवण्यासाठीसुद्धा मदत करते  ।
हिरव्या भाज्या, नट्स, बिया, द्विदलधान्ये, साबुदाणे हे मॅग्नेशियमचे चांगले स्त्रोत आहे  ।
जठरत्रिदाह सर्वसाधारणपणे साफ-सफाईचे लक्ष न ठेवल्यामुळे आणि अशुद्ध पाणी व आहारामुळे होतो  ।
जर खाण्या-पिण्याचा व जीवनमानामध्ये हाइजीनवर लक्ष ठेवले, तर बर्या च मर्यादेपर्यंत जठरत्रिदाहापासून संरक्षण होऊ शकते  ।
उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये जठरत्रिदाहाची संभावना बर्यारच मर्यादेपर्यंत वाढते  ।
जठरत्रिदाह अनेक कारणांमुळे होतो, परंतु सर्वसाधारणपणे जठरत्रिदाह जीवाणू व विषाणू मुळे होतो  ।
विषाणू आणि जीवाणू खूपच संसर्गित असतात  ।
हे घाण पाणी आणि अशुद्ध खाद्यपदार्थांच्या सेवनाने पसरु शकतात  ।
ह्याचा प्रभाव पोट व आतड्यंवर होतो, उलटी-जुलाब चालू राहते  ।
विषाणूमुळे होणारा जठरत्रिदाह एक ते तीन दिवसात नीट होतो  ।
जेव्हा की जर जीवाणूमुळे समस्या असेल, तर ठीक होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो  ।
हे आहे कारण  ।
घाण व अशुद्ध पाणी  ।
अशुद्ध व पचावयास जड आहार  ।  
जिथे आपण जेवण करत आहोत, तिथे आजू-बाजूला घाण असणे  ।
अस्वच्छ जीवनमान
 असे पसरते  ।
जठरत्रिदाह संसर्गजन्य(गैस्ट्रोएंट्राइट्स इंफैक्शियस) आजार आहे  ।
 
जीवरेणुजन्ये जठरत्रिदाह(वायरल गैस्ट्रोएंट्राइट्स) मध्ये पाण्यासारखे पातळ जुलाब आणि उलट्या होतात  ।
रुग्णाला डोकेदुखी, ताप आणि पोटदुखीची देखील तक्रार असते  ।
वायरस इंफैक्शनच्या (विषाणू संसर्गदोषाच्या) १-२ दिवसानंतर लक्षणे दिसू लागतात  ।
खाल्लेले आणि पिल्लेले पचत नाही  ।
सतत उलट्या होतात  ।
पातळ जुलाब होतात  ।
मळमळते व उलटीसारखे भासते  ।
तहान जास्त लागते  ।
नस मंद पडते  ।
मूत्र कमी येते  ।

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive