Thursday, February 7, 2013

शारिरीक आजार हे मानसिक आजारांपासून उद्भवतात (होतात) ।

शारिरीक आजार हे मानसिक आजारांपासून उद्भवतात (होतात)  ।
खूप चिंता, निराशा, आत्मग्लानि, उदासीनता, अतिशय आनंदी असणे, खूप बोलणे किंवा एकदम गप्प राहणे, संशय घेणे, आत्महत्याचे प्रयत्न हेही आजारांची लक्षणे आहेत  ।
रेकी हे संधिवात, दमा, कर्करोग, रक्तदाब, अर्धांगवायू, वण (अल्सर), आम्ल (एसिडीटी),  मूतखडा, मुळव्याध, मधुमेह, अनिद्रा, स्थूलपणा, मूत्रपिंडाचा आजार, डोळांचे आजार, स्त्री-आजार, वंध्यत्व, शक्ती कमी असणे, वेडेपणा ह्यांसारखे दूर करण्यात सक्षम आहे  ।
आजार हा काही एका दिवसात अचानक येत नाही  ।
जन्मजात आजार सोडून रेकीद्वारे सर्व आजारांचा उपचार करणे शक्य आहे  ।
रेकी हा आजाराच्या कारणाला मुळासकट नष्ट करतो, आरोग्याची पातळी उंचावतो, आजारांची लक्षणे नष्ट करतो  ।
रेकीद्वारे मानसिक भावनांचा समतोल राखला जातो व शारीरिक तणाव, अस्वस्थता व वेदाना ह्यांपासून सुटका होते  ।
चांगला रेकी चॅनल बनण्याची इच्छा सर्वांच्या मनात असतात  ।
हीलर बनण्यासाठी मानसिक शांति आणि जीवन देणार्यान शक्तीची आवश्यकता असते  ।
हीलिंगाचा अर्थ आहे रोगमुक्ती तसेच हीलरचा अर्थ आहे ती व्यक्ती ज्यात अलौकिक शक्तीद्वारे आजाराला बरे करण्याची असते  ।
हीलर हा आजारी व्यक्तींचे उपचार हातांच्या ऊर्जेने करतो  । 
स्पर्श-तरंग हे रुग्णाला निरोगी करतात  ।
चांगल्या चॅनलमध्ये श्रद्धा , विश्वास , आत्मीयता , सहनशीलता तसेच अभ्यास ह्यांसारख्या गुणांची आवश्यकता असते तरच तो यशस्वी डॉक्टर बनू शकतो  ।
रेकी-आचार्य अर्थात रेकी ग्रॅड मास्टर ह्याच्या सिद्ध हातांद्वारे दिली जाणारी शक्तीशाली ऊर्जेला शक्तिपात म्हटले जाते  ।
रेकी-शक्तिपात हा प्रत्येक कोर्समध्ये केला जातो  ।
शक्तिपातानंतर विद्यार्थी सर्वव्यापक प्राणशक्तिच्या स्रोताशी जोडला जातो  ।
रेकी एक ईश्वरी शक्ति आहे जी आयुष्यभर चॅनलच्या हातात असते  ।
शक्तिपाताच्या दरम्यान रेकी गुरू विद्यार्थ्याला ब्रह्यांडातील ऊर्जा शक्तिने जोडतो आणि त्याच्या जीवनाचे रुपांतरण होते  ।
जी व्यक्ती जेवढी संवेदनशील असते तेवढ्याच लवकर ती व्यक्ती ईश्वरी शक्तिने जोडली जाते  ।
रेकी शक्तीपात हे दूरवरील ठिकाणाहूनही केले जाते  ।
रेकी मास्टर बनण्याची क्षमता प्रदान करणार्या  आचार्याला रेकी ग्रॅड मास्टर असे म्हणतात  ।
रेकी ग्रॅड मास्टरशिप हा रेकीचा उच्चतम कोर्स आहे  ।
शेकडो हजारो विद्यार्थी रेकी सिखतात पण " रेकी ग्रॅंड मास्टरशिप " च्या शिखरापर्यंत तेच पोहचतात जे रेकीचा अभ्यास, प्रचार तसेच प्रसार पूर्ण उत्साहाने करतात  ।
रेकी कोर्समध्ये शक्ती व ऊर्जा वाढवणारे अनेक संकेत शिकविले जातात  ।
आज्ञाचक्राला उघडणारी तसेच विद्या, वैभव, प्रसन्नता, विजय, अभिव्यक्ती, पूर्णता, प्रेम आणि ध्यान वाढवणारे अनेक संकेत शिकविले जातात  ।
रेकी ऊर्जेची निर्मिती ही पाण्यात करायला शिकवतात  ।
शक्तीचक्राच्या ग्रीक आणि अमेरिकन पद्धती शिकविल्या जातात  ।
त्राटक साधनेने डोळ्यांच्या चुंबकीय शक्तीचा विकास केला जातो  ।
मास्टर ग्रीड बनवणे, सामुदायिक उपचार करणे, विद्याशक्तीपात तसेच स्मृतीशक्तीपातही शिकविले जातात  ।
रेकी ही एक आध्यात्मिक साधना आहे ज्यात शांतीचा समतोलपणा राखला जातो व धैर्य वाढविले जाते आणि रेकी ग्रॅंड मास्टर बनल्यामुळे प्राणिमात्रांप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव अधिक वाढते  ।
भारतात प्रत्येक पाचवी व्यक्ती ही हृदयरुग्ण असते  ।
हृदयरुग्णाला नेहमी प्रश्न पडतो की कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा किंवा कोणत्या प्रकारच्या आहाराचा त्याग करावा  । 
ह्याविषयी हृदयरोगतज्ज्ञांचे मत आहे की रुग्णाला आपल्या खाण्या-पिण्याविषयी खास सल्ला घेतला पाहिजे  ।
जास्त कॅलोस्ट्रोलचे सेवन हे हृदयरुग्णांसाठी अपायकारक असते  ।
हृदयरुग्णाने मीठ, मिरची तसेच तळलेला-भाजलेला आहाराचे सेवन कमीत कमी केला पाहिजे किंवा करता कामा नये  ।
हिरवी पालेभाज्या तसेच फळाचे सेवन अधिक प्रमाणात केले पाहिजे  ।
जर हृदयरुग्ण धू्म्रपान, दारू किंवा एखाद्या दुसर्यार नशीली वस्तुचे सेवन करत असेल तर त्याने लगेचच ह्या पदार्थांचे सेवन बंद केले पाहिजे  ।
हृदयरुग्णाने तूप, लोणी इत्यादींचे सेवन कमी केले पाहिजे  ।
हृदयरुग्णाने आवळा तसेच लसूण ह्यांचे सेवन नेहमी करावे  ।
खासकरून सफरचंदाच्या मुरंबाचे सेवन हृदयरुग्णांनी करावे  ।
आपल्या दिनचर्येत हृदयरुग्णांनी हलका व्यायाम व सकाळची जॉगिंग ह्यांचा समावेश जरूर करावा  ।
हृदयरुग्णाने प्रसन्न राहिले पाहिजे तसेच मानसिक शांतीसाठी ध्यान धरले पाहिजे  । / हृदयरुग्णाने प्रसन्न राहावे तसेच मानसिक शांतीसाठी ध्यान धरावे  ।
हृदयरुग्णाने खूप चिंता करू नये  ।
पचनक्रियेत त्रास तेव्हा होतो जेव्हा आपण आपल्या आहारात फाइबरयुक्त किंवा तुंतमययुक्त पदार्थ घेत नाही तसेच लवकर-लवकर खाऊन उठतात  ।/ आपण आपल्या आहारात फाइबरयुक्त किंवा तुंतमययुक्त पदार्थांचे सेवन न केल्याने तसेच लवकर-लवकर खाऊन उठल्याने पचनक्रियेचा त्रास होतो  । 
आजकाल व्यग्र (धकाधकीच्या) जीवनात लोक आपल्या आहारात तंतुमय आहाराकडे दुर्लक्ष करतात, उलटपक्षी तंतुमय आहाराच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता होते  ।
तंतुमय धान्य, फळ, पालेभाज्या, पाव, द्विदल धान्य व खाद्यपदार्थांचे त्या भागाला म्हटतात, जो न पचलेला व शोषून न घेताच आंतड्याच्या बाहेर निघून जातो, ह्यामुळे पोट व आंतडी ह्यांची सफाईसुद्धा सहजपणे होते  ।
आतड्यांना न चिटकणारे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्याने अनेक प्रकारच्या दुसर्या् पाचनसंबंधी गंभीर अडचणीही दूर होतात  ।
पोटाचा त्रास आणि मलावरोध ह्यांमुळे आतड्याच्या अंतर्गत भागाला इजा पोहचते आणि लहान लहान पिशव्या तयार होतात  ।
तंतुमय पदार्थांचे (फाइबर)  जास्त प्रमाण हे आतड्याच्या आजुबाजूला निर्माण होणार्याा दाबाला थांबवण्यास मदत करते  ।/ तंतुमय पदार्थांच्या जास्त प्रमाणामुळे आतड्याच्या आजुबाजूला निर्माण होणार्याम दाबावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते  ।
तंतुमय पदार्थाचे भोजन केल्याने विष्टा मऊ होऊन सहजपणे बाहेर पडते  ।
तंतुमय पदार्थ हे मूळव्याधीपासूनदेखील रक्षण करते  । / तंतुमय पदार्थ हे मुळव्याधीपासूनदेखील दूर ठेवते  । 
पोटात अपानवायू निर्माण होण्यावर नियंत्रण राहते  ।
अन्नाचे पचन योग्य प्रकारे होते आणि आणि शरीराला ऊर्जा प्राप्त होते, म्हणून तंतुमय पदार्थ हे आहारात आवश्यक असतात  ।
आपले आरोग्य टिकून ठेवण्यासाठी काही लोक शक्तीवर्धक (बलवर्धक) आहार घेतात  ।
काही लोक अशक्ततपणा/कमजोरपणा दूर करण्यासाठी औषधांचा प्रयोग करतात  । / काही लोक अशक्ततपणा/कमजोरपणा दूर करण्यासाठी औषधे घेतात  ।
औषधांनी मिळालेली शक्ती जास्त काळ टिकून राहत नाही, नैसर्गिक पद्धतीने म्हणजे अन्नाद्वारे मिळालेली शक्ती ही कायम टिकते  ।
आहारात तुम्ही कच्च्या भाज्यांची कोशिंबीर घेतली तर हा एक सर्वोत्तम आहार होईल (ठरेल)  ।
कच्च्या भाज्यांमध्ये नैसर्गिक लवणांचा भांडार आहे, जर ह्यांना ह्याच स्वरूपात त्यांचे सेवन केले गेले तर त्याची पौष्टिकता नष्ट होत नाही  ।
भाज्यांच्या कोशिंबीराला अजून स्वादिष्ट करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये दही, लिंबू, मीठ तसेच मध मिसळू शकता, त्याबरोबर गूळ, मनुका, द्राक्षाचे रस किंवा द्राक्ष, तसेच कोथिंबीर, पुदीना आणि हंगामी फळाचा उपयोग करु शकता  ।
कोशिंबीरसाठी ताज्या भाज्यांचा आणि फळांचाच उपयोग केला पाहिजे, कारण त्यांचे नैसर्गिक गुण नष्ट न व्हावे यासाठी  । / कोशिंबीरसाठी ताज्या भाज्यांचा आणि फळांचाच उपयोग केला पाहिजे, कारण त्यांचे नैसर्गिक गुण नष्ट होत नाही  ।
भाज्यांमध्ये पालेभाज्यांचा वापर करणे (करा), पाने ही साफ, न कापलेले-फाटलेले आणि स्वच्छ असले पाहिजे  । / भाज्यांमध्ये पालेभाज्यांचा वापर करा, पाने ही साफ, न कापलेले-फाटलेले आणि स्वच्छ असावीत  ।
कोशिबीरीच्या सामग्रीमध्ये तीन ते चार प्रकाराच्या वस्तूच असल्या पाहिजे, जास्त वस्तुंनी कोंशिबीरीची खरी मजा राहत नाही  ।
एक चमचा शुद्ध तूप, एच चमचा पीठी साखर,  एक चतुर्थांश चमचा वाटलेली काळीमिरी ह्या तिघांना एकत्र मिसळून सकाळी रिकामी पोट व रात्री झोपताना चाटून गोड गरम दूध पिल्याने डोळ्यांची नजर वाढते  ।
रात्री झोपताना एक ग्लास गोड दूधात एक चमचा तूप टाकून पिल्याने शरीराची नीरसता व कमजोरपणा दूर होतो, गाढ झोप लागते, हाडे मजबूत होतात व सकाळी शौचाला साफ होते  ।
शीतकाळाच्या (थंडीच्या) दिवसात हा प्रयोग केल्याने शरीरातली शक्तीवीर्य वाढते व अशक्तपणा दूर होतो  ।
तूप, सालीसकट दळलेले काळे चने व पीठी साखर ह्या तिघांना समप्रमाणात मिसळून लाडू बांधा  । /तूप, सालीसकट दळलेले काळे चने व वाटलेली साखर (पीठी साखर) ह्या तिघांना समप्रमाणात मिसळून लाडू तयार करा  ।
सकाळी रिकामी पोट एक लाडू खूप चावून-चावून खाता खाता एक ग्लास गोड कोमट दूध घुटके घेत पिल्याने प्रदररोगात (वीर्यविकारात) आराम मिळतो  ।
११ किलो चने आणि गहू एकत्र करून दळून घेणे आणि पीठ न चाळताच वापरावे  ।
आहारात अशा अनेक वस्तू आहेत, ज्याचा वापर दररोज केल्याने हृदयविकार आणि हृदयाघात (हार्ट अटैक) ह्यांपासून बचाव करू शकतो (वाचता येते)  ।
कांद्याचा वापर कोशिंबीरीच्या स्वरुपात केला जाऊ शकतो  । / कांद्याचा वापर कोशिंबीरीच्या स्वरुपात करता येतो  ।
कांद्याचा वापर केल्याने रक्तप्रवाह योग्य प्रकारे चालतो  ।
हृदय कमकुवत झाल्यावर ज्याना भीती वाटते किंवा हृदयाचे ठोके वाढतात अशांसाठी (त्यांच्यासाठी) कांदा खूपच लाभदायक आहे  ।
टोमॅटो खल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो  ।
टोमॅट्यामध्ये जीवनसत्व-क, बीटाकेरोटीन, लाइकोपीन, जीवनसत्व-अ आणि पोटेशियम मोठ्या प्रमाणात आढळतात  ।
दुधीच्या वापराने कोलोस्ट्रॉलची पातळी सामान्य अवस्थेत येण्याचे सुरू होते  ।
ताजा दुधीचा रस काढून त्यात पुदीन्याची चार पाने आणि तुलसीची दोन पाने घालून दिवसातून दोन वेळा प्यावे  ।
आहारात लसणाचा वापर करणे, सकाळच्या वेळी रिकामी पोटी दोन पाकळ्या पाण्यासोबत घेतल्याने फायदा होतो  ।
वाढलेले ठोके कमी करण्यासाठी गाजर खूपच लाभदायक आहे  ।
दिवसातून दोन ते तीन वेळा मधात लिंबुचा रस टाकून प्यावे  ।
मध हा असा पदार्थ आहे जो रक्तात वेगाने मिसळून शरीराला ऊर्जा देतो  ।
मधातून हृदयाला शक्ती मिळते  ।
थोडी भीती निर्माण झाल्यावर लिंबू-मध घेतल्याने थोड्याच वेळात आराम मिळतो  । / थोडी भीती निर्माण झाल्यावर लिंबू-मध घ्यावे, थोड्याच वेळात आराम मिळतो  ।
अर्जुनवृक्षाची औषधी साल ही हृदयविकारात खूपच उपयोगी असते  ।
अर्जुनवृक्षाच्या सालीच्या पावडरने हृदयाची सूज, ठोक्यांची तीव्रता, धमनियांमधील अडथळे (बाधा) इत्यादी समस्या दूर होतात  ।
मोसंबीचा रस हा कोलोस्ट्रोल कमी करतोच पण त्यातील असलेली घाणदेखील साफ करतो  ।
दिवसाला एक डाळिंबे खाल्याने किंवा डाळिंब्याचा रस घेतल्याने हृदयविकारात फायदा होतो  ।
छातीत ताठरपणा किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर आल्याचे रस मधासह सेवन केल्याने आराम मिळतो  ।
खाण्या-पिण्याची काळजी घेणे तसेच हृदयविकार झाल्यावर वैज्ञानिक मालीश, अंगाला वाफ घेणे, छातीत वाकणे, एनीमा, सूर्यस्नान, थोडीशी बाष्पस्नान इत्यादी नैसर्गिक उपचार चिकित्सालयात घेऊ शकतो  ।
यौगिक उपचार आणि अनुलोम-विलोम, भ्रामरी, तसेच भस्रिकाचे प्राणयामही करणे  ।
घोरने एक सामान्य विकार आहे  ।
घोरने हा बहुतांशी लोक आजार मानत नाहीत  ।
सत्य हे आहे की झोपते वेळी नुसत्या घोरण्याचा आवाज होत नाही तर ह्या दरम्यान व्यक्तीचा श्वासही काही वेळा थांबला जातो  ।
ह्या अवस्थेला 'स्लीप एप्रिया' असे म्हणतात  ।
स्लीप एप्रिया' हा जीवघेणाही असू शकतो  ।
घोरणे कशामुळे सुरू होते?
घोरणे ही एक सामान्य समस्या आहे  ।
आकडेवारीनुसार जगातील एकूण लोकसंख्येचा एक तृतीयांशापेक्षाही जास्त लोक ह्या समस्याने पीडित असतात  ।
घोरण्याची समस्या ही लहानपणापासून ते वयस्कारापर्यंत प्रत्येक वयाच्या लोकांमध्ये पाहिली जाते आणि त्यात स्त्री-पुरूष दोन्हीही आहेत  । / घोरण्याची समस्या ही लहानपणापासून ते वयस्कारापर्यंत प्रत्येक वयाच्या लोकांमध्ये दिसून येते आणि त्यात स्त्री-पुरूष दोघांचाही समावेश होतो  ।
घोरण्याची समस्या ही जीवघेणे कशी बनते?
कारण, लक्षण, संरक्षण (बचाव) आणि अचूक उपचार  ।
घोरण्याच्या मुख्यतः तीन अवस्था आहेत  ।
साधारण अवस्था- घोरण्याच्या ह्या अवस्थेत रुग्णाचा झोपेच्या दरम्यान श्वास घेताना एका तासात जवळजवळ ८ वेळा १०-१० सेकंदासाठी श्वास थांबतो  ।
आजाराच्या ह्या अवस्थेला जनरल स्लीप एप्निया (सामान्य निद्रा-अश्वसन) असे म्हणतात  ।
जेवण जास्त जेवले असाल तर सोडा पिऊन पोटाला आराम देऊ शकतो (देता येतो)  ।
सोड्याचे बुडबुड्यानी तुम्हाला जास्त ढेकर येतील, ज्यामुळे पोटाचे आम्ल हे घसाच्या दिशेने बाहेर येते  ।
याशिवाय तुम्ही जास्त खल्ले असेल तर कंबरेचा पट्टा ढीला (सैल) करणे, कारण हे तुमच्या पोटावरील दाब वाढण्याचे कारण ठरू शकते  । 
जेवल्यानंतर लगेच आराम करू नये, ह्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते  ।
आराम केल्याने छातीत जळजळ होऊ शकते  ।
कारण अन्नाचे पोटातून पचन होऊन आतड्यांत जाईपर्यंत बर्याचच तासांचा वेळ लागतो  ।/ कारण पोटातून अन्न-पचन होऊन आतड्यांत जाईपर्यंत बर्याबच तासांचा वेळ लागतो  ।
जेवल्यानंतर लगेच खालच्या दिशेने वाकू नये, ह्यामुळे खाल्लेले पदार्थ घसात येऊ शकतात  । 
झोपण्या आधी एंटासिड घ्यावे  ।
लिक्विड एंटासिड लवकर काम करते  ।
पोटात वायू (गॅस) अडकला (जमा झाला) असेल तर पोटाची हलकी मालीश करा व गरमा पाण्याच्या बाटलीतून किंवा एखाद्या सूती कपडा थोडा गरम करून त्या जागेला शेक द्या  ।
आयुर्वेदिक उपचारतज्ज्ञ डॉ  । अश्विनी कुमार ए  । राउत हे बडीशोप, जीरा व मीठ ह्यांचे मिश्रणाचे सेवन करण्याचा सल्ला देतात  ।
अजीर्ण झाल्यावर आले चोखणे  ।
डॉ  । राउत ह्यांच्यानुसार, लिंबाचा रस व त्यात थोडेसे मीठ टाकून बनवलेला काढा हा जास्त चांगला असतो  ।
मळमळ होत असल्यास लिंबू चाटा, "हे लाभदायक आहे पण तेव्हाच जेव्हा मळमळ अॅभसिडीटीबरोबर होत असेल  ।" / मळमळ अॅभसिडीटीबरोबर होत असेल तर लिंबू चाटा, हे लाभदायक आहे  ।
गाडी लागल्यावर (जहाज व बसमध्ये बसल्यावर किंवा झोपाळा केल्यावर होणारी मळमळ) आले चोखणे जास्त चांगले असते  ।
प्रवासला जाण्या अगोदर थोडेस (हलके) खाऊन घ्यावे  ।
मधयुक्त गरम ब्रांडी ही सर्दीपासून आराम देते  । / मधयुक्त गरम ब्रांडी ही सर्दीला चांगली असते  ।
मुलांसाठी डॉं  । राउत हे तळसीचा ताजा रस मधासोबत घेण्याचा सल्ला देतात  ।
सर्दीमध्ये गरमागरम सूप (रस्सा) प्रभावीपणे काम करते  ।
गरमागरम सूप (रस्सा) हे रंध्रांना (छिद्रांना) उघडते, घाम तयार करते व सर्दी नाहीसी करते  ।
सर्दीपासून आराम देते ती आल्याची चाय  । / आल्याच्या चायने सरदीपासून आराम मिळतो  ।
सोबत आल्यात इफ्लेमेंट्री गुणदेखील असतात  ।
म्हणून सर्दी-पडसे झाल्यावर दर दोन-दोन तासांनी एक कप आल्याची चाय प्यावी  ।
घशाच्या संसर्गात फायदेशीर आहे हळद टाकून केलेले गरम दूध  । / हळद टाकून केलेले गरम दूध हे घसाच्या संसर्गात फायदेशीर आहे  ।
हळदीमध्ये संसर्ग होऊ न देणारा गुण असतो  ।
गरम दूध हे हळदीला गिळण्यात मदत करते  ।
घशात त्रास होत असेल तर आईस्क्रीम, दही व तेलकट पदार्थ खाऊ नये  ।
घशाच्या त्रासात (घसा दुखत असेल तर) तेलकट पदार्थ, दरी, आईस्क्रीम, थंड पाणी, केळे, सिताफळ, इत्यादी खाल्याने कफ घट्च होतो  ।
गरम पाण्यात मीठ टाकून केलेल्या गुळण्याने घश्याचे दुखणे बंद होते  ।
गरम पाण्यात मीठ मिसळून गुळण्या केल्याने न केवळ घसा खवखवणे बरे होते, तर अध्ययनात सांगितले आहे की याप्रमाणे दररोज गुळण्या केल्याने सर्दी खोकल्यापासूनही संरक्षण मिळते  ।
पाण्याला थोडा वेळ घशात दोन-तीन वेळा करा  ।
हळदीच्या पावडरने जखम भरते  ।
हळद ही एक सूक्ष्मजंतुनाशक (प्रतिजैवीक) आहे  ।
जखमेवरुन हळदीचा थर काढणे कठीण असते आणि ह्यामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो  ।
चुना हा कापलेल्या त्वचेमध्ये संसर्ग निर्माण करू शकतो  ।
कच्च्या बटाट्याच्या सालीने भाजलेले जखम भरतात  ।
दूध आणि पीठाचा लेप हे पुळीला फोडून टाकते  ।
दूध आणि पीठाचा लेप बनवून पुळीवर ठेवणे  ।
कोकमपाणीमुळे पित्त उसळण्यापासून आराम मिळतो  ।
दात दुखीत लवंगाचे तेल फायदेशीर असते  ।
लवंगाच्या तेलात कापसाच्या लहान टुकड्याला थोडेसे बुडवून काढणे, त्यामध्ये बुडवू नये  ।
दात दुखत असताना गरम पाण्याने शेकू नये व गुळण्या करू नये, कारण ह्यामुळे संसर्ग पसरू शकतो तसेच दुखणे वाढू शकते  ।   
सांधेदुखीत आराम देतो गरम तांदळाचा लेप/मलम  ।
गरम तांदळाचा लेप/मलम हा मॉईस्ट हीट थेरेपीच्या सिद्वांतावर काम करतो व तो वेदना व ताठरपणा कमी करतो  ।
आईस पॅक हा शरीराचे तापमान सहजतेने कमी करतो  । / बर्फाची बॅग ही शरीराचे तापमान सहज कमी करते  ।
बर्फाचे तुकडे ताप कमी करतात  । / बर्फाच्या तुकड्यांमुळे ताप कमी होतो  ।
कॉफीन हे उत्तेजक असते  । / कॉफीन हे उत्तजेक द्रव्य आहे  । 
ब्लॅक कॉफी ही रात्री उशीरापर्यंत जागण्यासाठी मदत करते  ।/ रात्री उशीरापर्यंत जागण्यासाठी ब्लॅक कॉफीची मदत होते  ।
रात्री उशीरापर्यंत जागणे सोडा, कारण शरीराला निद्रेची गरज असते  ।/रात्री उशीरापर्यंत जागू नका, कारण शरीराला झोप आवश्यक असते  ।
पार्टीला जाण्या अगोदर ओनिअन सॅंडविच खाणे ही एक चांगली कल्पना आहे, परंतु नंतर तोंड जरूर धुवून घ्या  ।
सकाळी उठल्यावर एक ग्लास साधे पाणी पिल्याने आपले पोट साफ राहते  ।
मनुष्य बेशुद्ध तेव्हा होतो, जेव्हा त्याच्या डोक्यात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते  ।/ मनुष्याच्या डोक्यात जेव्हा ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते तेव्हा तो बेशुद्ध होतो  ।
कांद्याने बेशुद्धता दूर होण्यास मदत होते  । / कांदा हा शुद्धीवर आणण्यास मदत करतो  । 
अमोनिया-बेस्ड स्मेलिंग सॉल्टमध्ये कांद्यासाराखा असर असतो, ज्यामुळे संस्था एकदम सक्रिय (क्रियाशील) होते  ।
पाणी पिल्याने डोकेदुखी दूर होते  ।/ पाणी पिल्याने डोकेदुखी बरी होते  ।
मिरगी पिडीत व्यक्तीच्या जीभेला इजा न होण्यासाठी लोक त्याच्या तोंडात चमचा घालतात, पण हे उलट नुकसानकारक असते, कारण त्यामुळे दातांना नुकसान पोहचू शकते  । 
या व्यतिरिक्त रुग्णाला कुशीवर झोपवावे, जेणेकरून श्वास घेणे सोपे होईल  ।
त्याचे कपडे सैल करा व डोक्याच्या खाली उशी ठेवा  ।
दिवसाला ८ ते १० ग्लास पाणी प्या  । रस व स्वच्छ सूपदेखील प्या  ।
गरमीमध्ये शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका  । / उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होता कामा नये  ।
मक्याच्या कणसाचे पाणी मूत्रपिंडातील मुतखड्याला विरघळवते  ।
मक्यांचा कणसांना चांगल्या प्रकारे धुवून उकडणे आणि हे गाळून भरपूर पाणी प्यावे  । 
हिवाळ्यात गरम असलेला आहार घ्यावा  ।
भरपूर गरम सूप प्यावे आणि जीवनसत्व 'ई' असलेले कठीण कवचाचे फळ खावे
कंपनाने उत्पन्न होणार्याच कर्कश आवाजालाच घोरणे म्हणतात  ।
कित्येक वेळा श्वास थांबण्याची क्रिया जास्त झाल्यामुळे घोरण्याची समस्या ही गंभीर रुप धारण करते  ।
ह्या आजाराने पिडित व्यक्ती रात्रभर झोपत नाही व रात्रभर कुशी बदलत राहतो  ।
कामकाजाच्या वेळी हे डुलक्या घेतानादेखील दिसतात (दिसू शकतात)  ।
केस वेळेआधी पांढरे होऊ नये यासाठी काय करावे?
कारणे व बचावासंबंधी महत्त्वाची माहिती  ।
वेळे अगोदर केस पांढरे होणे  ।
केस लवकर पिकल्यावर लाइकोपीडियम व एसिड फॉस ही दोन्ही औषधे ३०-३० ताकतीमध्ये एकामगोमाग घ्याव्या  ।
परिणाम ३ महिन्यात मिळाला तर सुरवातीला लाइकोपीडियम १एम ताकतीच्या व ह्याच ताकतीच्या १५ दिवसानंतर एसिड फॉस घ्याव्ये  ।
एखाद्या आजारानंतर केस पांढरे व्हायला सुरू झाले तर सुरवातीला नेट्रम म्यूर व नंतर फास्फोरस घ्यावे, हे २X किंवा ६X शक्तीचे बायोकेमिकमध्ये घ्या, तीन-तीन गोळ्या दिवसातून दोन वेळा, एक महिन्यापर्यंत  ।
महिलांना कोणत्या-कोणत्या आजारांचा धोका?
महिलांनी निरोगी राहणे हे कित्येक बाबतीत महत्त्वाचे असते  ।
महिलांच्या आरोग्यावरच कुटुंबाचे आरोग्य अवलंबून असते  ।
महिलांना वयातील वेगवेगळ्या अवस्थांवर वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते  ।
२० ते ३० वयातील महिलांना अधिक किंवा अनियमित रक्तस्त्राव, त्रासदायक पाळी, गंभीर मासिक पूर्व लक्षण - गंभीर पाळीचे पूर्व लक्षण, ह्यांसारख्या पाळी संबंधी समस्यांना सामोरे जावे लागते  ।
गर्भस्त्राव आणि गर्भाशी संबंधित इतर समस्यांदेखील ह्या दरम्यान सामान्य असतात  ।
सोनोग्राफीने फाइब्राइडस, एंडोमेट्रियासिस किवा पॉलिसिस्टिक ओवरीज ह्यांसारख्या समस्यांचे निदान होऊ शकते आणि ह्यांचा उपचार सहज होतो  ।
राईमुळे प्रतिक्षम संस्था मजबूत होते  ।
आयुर्वेदानुसार राई ही चिकट , कोरडे , कडू व तीखट , कफवातनाशक , पित्तवर्धक , वेदना दूर करणारे , गर्भाशय व हृदयाला उत्तेजना देणारे पोटाची कृमि व कुष्ठनाशक , खाजनाशक व फायदेशीर असते  ।
लालऐवजी पांढरे राई हे उत्तम मानले जाते  ।
राई ही उपचारात उपयोगी पडते  । / राईचा उपयोग उपचारात होतो  ।
पौष्टिकतेसाठी- राईची भाजी(साग) तसेच मक्याच्या भाकरीचे सेवन करणार्यां चे शरीर धष्टपुष्ट असते  ।
कमजोर पाचनशक्तीवाल्यांनी ह्याचे सेवन करावे  । / ज्यांची पाचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी ह्याचे सेवन करावे  ।
राईच्या तेलात थोडेस मीठ मिसळून दात साफ केल्याने ते मोतीप्रमाणे चमकतात  ।
राईच्या तेलात थोडेश्या मीठाचा नित्य वापर केल्याने दातांना कीड लागत नाही  ।
डोक्यात राईचे तेल लावून मालीश केल्याने डोकेदुखी बंद होते व चांगली झोप यते  ।
थोड्या राईच्या तेलात मीठ मिसळून दोन-तीन मिनिटे तोंडात टाकल्यामुळे व नंतर थुंकल्याने जीभ, गालाच्या आतील भाग, दात तसेच हिरड्या साफ होतात व तोंडाची दुर्गंधी जाते  ।
राईचे तेलाला एका कांद्याबरोबर उकळून त्यात समप्रमाणात रॉकेल, नीलगिरीचे तेल, टर्पेन्टाईन तेल, तसेच चीडचे तेल मिसळून मालीश केल्याने सांधेदुखी दूर होते  ।
कानात राईच्या तेलाचे एक-दोन थेंब टाकल्याने कीडा फुगून बाहेर येतो  ।
जी व्यक्ती रोज आपल्या डोक्यावर कापूर मिश्रित राईचे तेल लावतो, त्याचे केस मजबूत होतात  ।
अवेळी पांढरे होत नाही तसेच जाड बनतात  ।
आयुर्वेदात मानसिक आजारांचे रामबाण उपाय आहेत  ।
सर्वात मोठी गोष्ट - आयुर्वेदिक औषधांचा कुठला आनुषंगिक परिणाम होत नाही  ।
काय सांगतात आयुर्वेद ग्रंथ?
आयुर्वेद ग्रंथांत मनोरुग्णाचे निदान, विश्लेषण व उपचार ह्यांबद्दल सविस्तर सांगितले आहे  ।
अमेरिकी वैज्ञानिकांनी आता असा अस्थि-मज्जा (हाडांचा मांस) तयार केला आहे, जो जवळजवळ मानवाच्या मज्जा सारखाच आहे  ।
ह्या अस्थि-मज्जाचे असे वैशिष्ट्य आहे की हे लाल रक्तकण व श्वेत रक्तकण सतत निर्माण करू शकतो  ।
वैज्ञानिकांनी एक अशा नवीन प्रजातीच्या सूक्ष्म रोगजंतुंचा शोध लावला आहे,  जे शीतकपाटात ठेवलेल्या कच्च्या दुधाला दूषित करतात  ।
सर्वसाधरणपणे संप्रेरक उपचारपद्धतीचा उपयोग रजोनिवृत्ती झालेल्या महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो  ।
संप्रेरक उपचार घेणार्या  महिलांचे मस्तिष्क सामान्यपणे जास्त वेगाने आकुंचित पावतात (होतात)  ।
अमेरीकाची एक कंपनी 'इंडेक्स फार्मास्युटिकल्स'ने एक असा जेल तयार केला आहे, जो महिलांना एच  । आई  । व्ही  ।चा संसर्ग न होण्यापासून वाचवू शकतो  ।/अमेरीकाची एक कंपनी 'इंडेक्स फार्मास्युटिकल्स'ने एक असा जेल तयार केला आहे, जो महिलांना एच  । आई  । व्ही  ।च्या संसर्गापासून वाचवू शकतो  ।
अंतर्गळाचा उपचार केल्याने जीव धोक्यात येऊ शकतो  ।
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ दहा टक्के भाग हा आपल्या आयुष्यात हर्नियाला बळी पडतातच  ।/उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ दहा टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात अंतर्गळ होतोच  ।
अंतर्गळ-आजारात रुग्णाच्या एखाद्या विशेष भागात आनुवंशिक किंवा एखाद्या अन्य कारणाने ऊती तयार झाल्याने एक थैलीनुमा संरचना निर्माण होते  ।
अंतर्गळ हा प्रामुख्याने तीन भागांत विभाजित केला गेला आहे  ।
ओरिफिस, हर्नियल स्याक आणि त्यात असलेले पदार्थ किंवा भाग
हर्नियाच्या (अंतर्गळाच्या) एकूण केसींमध्ये सुमारे ७५ टक्के केसी ह्या पोटाशीच संबंधित असतात  ।
हर्नियाच्या (अंतर्गळाच्या) सर्वाधिक केसी ह्या पोटाशी म्हणजेच उदराशी संबंधित असतात  ।
इन्गुइनल हर्निया हा पोटाच्या आतील भागांवर इन्गुइनल नलिकेला जोडलेला असतो  ।
इन्गुइनल हर्नियाच्या उपचारासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया ही सर्वात सामान्य असते  ।
हा आजार महिलांपेक्षा पुरुषांमध्ये सुमारे २५ टक्के जास्त आढळतो  ।
पोटाच्या संबंधित हर्नियाच्या एकूण केसींमध्ये सुमारे १० ते ३० टक्के केसी ह्या अम्बिलिकल हर्नियाच्या असतात  ।
साधारणपणे अम्बिलिकल हर्निया हा जन्मजात आजार (विकार) आढळल्यामुळे (झाल्यामुळे) होतो  ।/साधारणपणे अम्बिलिकल हर्निया हा जन्मजात आजारांच्या (विकारांच्या) उद्भवामुळे होतो  ।
हर्निया होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये एक आहे पोटाच्या आतील भाग कमकुवत होणे  ।
हर्नियाने बाधित भागाच्या त्वचेच्या वरील पृष्ठभागात परीक्षण करताना सूज किंवा फुगीर भाग पाहायला मिळतो  ।
भार उचलणे, मूत्र त्याग किंवा शौचेच्या वेळी अधिक जोर लावणे, ह्यांमुळे सूज वाढते  ।
काही केसींमध्ये खूप वेळ उभे राहिल्याने किंवा खोकल्यानेही सूज स्पष्टपणे दिसून येते  ।
हर्नियामुळे होणार्याप वेदना खूप तीव्र असतात  ।
वेदनेची तीव्रता ही दिवस मावळता-मावळता किंवा शारीरिक कष्टानंतर खूप वाढते  ।
बाधित भागामध्ये दाह किंवा जळजळीचे लक्षणदेखील दिसू शकतात  ।
हर्नियाचा एकमेव शक्य उपचार शस्त्रक्रिया आहे  । / हर्नियावर शस्त्रक्रिया हाच एकमेव उपचार आहे  ।
हर्नियोप्लास्टी नावाने प्रसिद्ध असलेली ही शस्त्रक्रिया लॅपेरोस्कोपी, इंडोस्कोपी इत्यादींच्या मदतीने केली जाऊ शकते  ।
मिनिमल इनवेजिव शस्त्रक्रिया असल्यामुळे ह्यात रुग्णामध्ये फक्त २ ते ३ मिमि  । चिर करून ही शस्त्रक्रिया केली जाते  ।
शस्त्रक्रियेच्या दोन-तीन दिवसांनंतर लगेच तो नेहमीप्रमाणे काम करायला लागतो  ।
उपचार न झाल्याने अंतर्गळापासून हाइड्रोसिल होण्याचा धोकादेखील असतो  ।
म्हणून अंतर्गळ झाल्यावर उशीर करू नका  ।
हर्निया झाल्यामुळे आंतड्यांमध्ये अडथळे निर्माण होतात व त्यामध्ये असलेल्या पदार्थांचा प्रवाह थांबतो  ।
एक मध्यम वयाच्या व्यक्तीला मी ओळखतो  ।
मी त्यांना ३० वर्षांपासून पाहत आहे पण कधी त्यांना औषध देताना नाही पाहिले  ।
केस एकदम (खूपच) काळे-जाड!
मी त्यांच्या ह्या रोगप्रतिकारक क्षमतेचे रहस्य विचारले तेव्हा त्यांनी सहज उत्तर दिले, 'राई'  ।
जवळजवळ ४० वर्षांपासून ते रोज एक प्रयोग करत आहे  ।
प्रयोग हा की सकाळच्या वेळी आंघोळ केल्यानंतर ते अंगठ्यांसकट हातापायांच्या सर्व बोटांच्या नखांत राईचे तेल टाकतात  ।

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive