Thursday, February 7, 2013

आपले डोळे मौल्यवान आहेत । त्यांचे रक्षण करा ।

आपले डोळे मौल्यवान आहेत  । त्यांचे रक्षण करा  ।
गर्भाशयामधील गाठ, (फाइब्रायड) किंवा लियोमयोमा ही स्त्रीयांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य गाठ आहे  ।
जवळजवळ ३० ते ४० टक्के महिलांमध्ये ही गाठ आढळून येते  ।
नियमित सोनोग्राफी तपासणीने हे सत्य समोर आलेले आहे  ।
अनेक केसींमध्ये असे कुठलेही लक्षण उत्पन्न करत नाही पण काही केसींमध्ये त्रासदायक रक्तस्त्राव आणि वंध्यत्वाला कारणीभूत ठरते  । कित्येक केसींमध्ये ही कुठलीच लक्षणे दिसून येत नाही पण कित्येक केसींमध्ये वेदना, रक्तस्त्राव व वंध्यत्व येऊ शकते  ।/कित्येक केसींमध्ये ही कुठलीच लक्षणे दिसून येत नाही पण कित्येक केसींमध्ये वेदना, रक्तस्त्राव व वंध्यत्व ह्यांचे कारण ठरू शकते  ।
सामान्यपणे ३०-४० वय असलेल्या महिलांमध्ये हे पाहायला मिळते  ।  
कधीकधी कमी वयाच्या कुमारीकादेखील ह्याने पिडीत होतात  । /कधीकधी कमी वयाच्या कुमारीदेखील ह्याने ग्रस्त होतात  ।
रजोनिवृत्तिकालानंतर गाठीचा आकार लहान होतो  ।     
परंतु संप्रेरक-उपचार (हार्मोन उपचार) घेतल्यावर पुन्हा त्याचा आकार वाढू शकतो  ।
गोर्याा वर्णाच्या महिलांच्या तुलनेत सावळ्या वर्णाच्या महिलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो  ।
मुल न झाल्याने किंवा कमी झाल्याने ह्याची असण्याची शक्यता अधिक वाढते  ।  
गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापर करणार्याी महिलांमध्येसुद्धा हा आजार कमी पाहायला मिळतो  । / गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापर करणार्या् महिलांमध्येसुद्धा हा आजार कमी प्रमाणात दिसून येतो  ।
कमी वयात मासिक पाळी आल्याने फाइब्रायड ह्याचा धोका वाढतो  ।
कुटूंबात जर आई, बहीण इत्यादींना हा फाइब्रायड ट्यूमर असेल तर हे होण्याची शक्यता वाढते  ।
मद्य, सिगारेट तसेच मांस ह्यांच्या सेवनामुळेही धोका वाढतो  ।
शाकाहार हा फाइब्रायड न होण्यास मदत करतो  । / शाकाहारामुळे  फाइब्रायड न होण्यास मदत होते  । 
ही स्नायू आणि तंतुमय ऊती ह्यांची गाठ असते  ।
सुमारे २० ते ३० टक्के  महिला ह्या फाइब्रायड लक्षणविरहित असतात  ।  / जवळजवळ २० ते ३० टक्के महिलांमध्ये फाइब्रायडची लक्षणे दिसून येत नाही  ।
आसाधारण, अधिक रक्तस्त्राव तसेच मासिक पाळीच्या वेळी होणार्याि वेदना  ।
ओटीपोटात वेदना व कमरेचे दुखणे / ओटीपोटात दुखणे व कंबरेचे दुखणे
गर्भपिशवीच्या आत गाठीमुळे वंध्यत्व निर्माण होणे  ।
ताण पडल्यामुळे होणारे लक्षण- लघवीचा त्रास
शस्त्रक्रियद्वारे प्रसूतीची आवश्यकता भासणे  ।
प्रसूतीपश्चात जास्त रक्तस्त्रावामुळे रक्त्ताल्पता होते  ।
अनेक वेळ फाइब्रायडच्या निदानात गुंतागुंत असते  ।
अंडाशयाची गाठ ही गर्भाशय ग्रंथी (एंडोमेट्रियोसिस), गरोदरपणा स्नायुस्थित गर्भाशय ग्रंथी (प्रेगनेंसी एडिनोमायोसिस) इत्यादींमुळेही गर्भाशयची पिशवी मोठी होते  ।
आवश्यक तपासणे  ।
सोनोग्राफी, पोटातून तसेच योनिमार्गातून करणे  ।
परंतु रसौली असल्यामुळे ते काढून टाकणे फार जरूरीचे नाही  ।
सबम्यूकस फाइबायड इत्यादी लहान असेल तर ह्याला हिस्टेरोस्कोपी गर्भाशयच्या दुरबीनीने काढले जाते  ।
लेजरनेसुद्धा सबम्यूकस फाइबायड काढले जाऊ शकते  ।
अंतर्गत फाइब्रायड काढण्यासाठी प्रथम हे पाहिले पाहिजे की महिला किती वयाची आहे, तिला मुले आहेत की नाही, कुटुंब संपूर्ण आहे की नाही,  महिलाची इच्छा काय आहे  ।
मायोमेकटोमी ऑपरेशन हे हिस्टेरोस्कोपी किंवा लॅप्रोस्कोपी ह्याद्वारे नाहीतर लॅपेरोटोमी (पोट फाडून) ह्याद्वारे केले जाते  ।
कमी वयाच्या महिला ज्यांना आणखी मुले हवी आहेत अशा केसींमध्ये फक्त गाठ काढली जाते  । / ज्यांना आणखी मुले हवी आहेत अशा कमी वयाच्या महिलांच्या केसींमध्ये फक्त गाठ काढली जाते  ।
हिस्टेरेक्टोमी: जर वय कमी असेल, गाठ जास्त मोठी असेल व मुलांची गरज नसेल (मुले नको हवी असतील) तर पूर्ण गर्भाशय हे गाठी सकट काढले जाते  ।
लेप्रोस्कोपिक मायोलिसिसमध्ये बधीर करून मांडीच्यी धमनीतून एक नलिका आत सोडून त्यातून पाली विनाइल कणिका किंवा जेलफोम पाउडर टाकून गर्भाशय धमनी बंद केली जाते  ।
ह्यामुळे रसौलीला होणारा रक्तपुरवठा बंद होतो व रसौली ६०% पर्यंत लहान होतो  । /ह्यामुळे रसौलीला होणारा रक्तपुरवठा बंद होतो व रसौलीचा आकार ६०% पर्यंत लहान होतो  ।
स्तन कर्करोग हे महिलांसाठी एक भयानक नाव आहे  ।
सुरूवातीच्या दिवसांमध्ये स्तन कर्करोगाच्यी ओळख न झाल्याने हजारो मृत्यू होतात  ।
कर्करोग ह्यात बहुतेक लोक मानसिक आणि आर्थिक स्वरूपात खचून जातात  ।
स्तन कर्करोगाचा तपास प्रांरभीच्या अवस्थेमध्येच लागला तर कुठलेही शारीरिक व्यंग न आणता उपचार करणे शक्य आहे  ।
तसेच शंभर टक्के रुग्णांना रोगमुक्तही केले जाऊ शकते  । /शंभर टक्के रुग्णांना रोगमुक्तही करता येते  ।
अशा प्रकारे लाखो महिलांना आणि कुटूंबांना मानसिक आणि आर्थिक कष्टापासून वाचवले जाऊ शकते  ।
आजच्या युगात सामाजिक आणि राहणीमानाची सवय इत्यादी बदल्याने स्तनाच्या कर्करोगचा प्रसार भरपूर वेगाने होत आहे  ।
आतापर्यंत कर्करोग तपासणीचे अनेक उपाय जसे मैमोग्राफी, एम  ।आर  ।आई, सीटी स्कैन इत्यादी उपयोगी तर आहेत पण/परंतु ह्यामध्ये कोणत्याना कोणत्या स्वरूपात क्ष-किरणाचे दुष्परिणाम पाहायला मिळतात  ।
अशा अवस्थेमध्ये डॉक्टरांच्या हाथी एक नवीन उपकरण लागले आहे - इन्फ्रारेड, थर्मोग्राफी  ।
इन्फ्रारेड, थर्मोग्राफी ह्यांमध्ये घातक क्ष-किरणाचा दुष्परिणामामुळे स्तन कर्करोगाची लवकरात लवकर तपासणी केली जाऊ शकते  ।
ग्रीक आणि इजिप्शियन रोगोपचारतज्ज्ञ हे स्तन कर्करोग तसेच शरीराचे तापमान ओळखतात  ।
इन्फ्रारेड उष्ण क्ष-किरणाचा शोध सर विलियम हर्षल ह्याने १८०० मध्ये लावला  ।
परंतु १९७०पर्यंत हे निश्चित नव्हते की इन्फ्रारेड ह्याचा उपयोग उपचाराचा क्षेत्रात केला जाऊ शकतो  ।
स्तन थर्मोग्राफीमुळे कर्करोग हा एकदम सुरवातीच्या अवस्थेत असताना ओळखण्यास मदत होते  । / स्तन थर्मोग्राफीमुळे कर्करोग हा एकदम सुरवातीच्या अवस्थेत असताना ओळखता येतो  ।
स्तन थर्मोग्राफीने लाखो महिलांना फायदा होऊ शकतो  ।
मधुमेहामुळे रक्तवाहिन्या अरुंद (बारीक) होणे इत्यादीची ओळख होण्यातसुद्धा इन्फ्रारेड थर्मोग्राफीचा उपयोग केला जाऊ शकतो  ।/मधुमेहामुळे रक्तवाहिन्या अरुंद (बारीक) होणे इत्यादीची ओळख होण्यातसुद्धा इन्फ्रारेड थर्मोग्राफीचा उपयोग करता येतो  ।
जर मेंदूत सूज, मेंदूची गाठ किंवा मेंदूज्वर आहे तर इंट्राकेनियल वेंसचा दाब वाढला जातो  ।
यूमोटोइडाआर्थराइटिस किंवा स्पोंडिलाइटिस जर असेल तर डोळ्यांना सूज येते  ।
रक्तदाबामुळे डोळ्यांवर बराच परिणाम होतो  ।
रक्तदाबाने डोळ्यांच्या नसा बंद होऊ शकतात किंवा रक्तस्त्राव होऊ शकतो  ।
ह्याने डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते  ।
डोळ्यांद्वारे वृक्क आणि डोके ह्यांच्या सर्व आजारांचा तपास सहज लावता येतो  ।
डोळ्यांवर झालेले कोणतेही बदल हे थेट वृक्कावर (किडनीवर) परिणाम करतात  ।/डोळ्यांवर झालेल्या कोणत्याही बदलांचा थेट वृक्कावर (किडनीवर) परिणाम होतो  ।
मधुमेहामुळे आपल्या शरीराचे किती नुकसान होते हेदेखील डोळ्यांमार्फत पाहू शकतो  ।
क्लोरोक्वीन' हे औषध घेतल्याने डोळ्यांची दृष्टी पूर्णपणे जाऊ शकते  । / 'क्लोरोक्वीन' हे औषध घेतल्याने डोळ्यांना अंधत्व येऊ शकते  ।
वियाग्रा'ने डोळ्यांची नजर कमी होऊ शकते  ।
कोणाला मुधमेह असले व डोळ्यांचा त्रास होत नसले तरही डॉक्टरकडे नक्की जावे  ।/जर कोणाला मुधमेह असेल व डोळ्यांचा त्रास होत नसेल तरीसुध्दा डॉक्टरकडे जरूर जाणे  ।
४ वर्षानंतर मुलांच्या डोळ्यांची तपासणी नक्की/जरूर करू घेणे  ।
ह्यामुळे जर त्याच्या डोळ्यांमध्ये एखादा त्रास असेल तर तो बरा करता येतो  ।
जर लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये तिरळेपणाची समस्या असेल तर अनेक वेळा शस्त्रक्रिया न करताही त्याला बरे केले जाऊ शकते  ।
वाढत्या वयाबरोबर डोळ्यांची तपासणी वर्षातून कमीतकमी एकदा तरी जरूरी केली पाहिजे  ।
विजन सिंड्रोम झाल्यावर व्यक्तिची सतत तपासणी करून घेतली पाहिजे  ।
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध डोळ्यांत घालू नये  ।
जर एखाद्या व्यक्तिच्या काकाला, मामाला, बाबांना, तसेच आईला मोतीबिंदू असेल तर नियमित तपासणी केली पाहिजे  ।
मोतीबिंदूने डोळ्यांचा दाब वाढू शकतो व ज्यामुळे शिरा खराब होऊ शकतात  ।
कित्येक वेळा डोळ्यांमध्ये लवकर मोतीबिंदू होतो  ।
कधीही सुर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नये  ।
सुर्याच्या जंबुलातीत (अलट्रावायलट) किरणांपासून डोळ्यांना नेहमी दूर ठेवण्याची गरज असते  ।
हिरव्या गवतावर चालल्याने डोळ्यांची दृष्टी वाढत नाही  ।
हिरवे गवत फक्त पायांना ओलावा किंवा थंडावा देते  ।
चष्मा लावल्याने डोळ्यांची दृष्टी कमी किंवा न लावल्याने अधिक होणे, असे कधीही होत नाही  ।
दुरदर्शन, संगणक किंवा कमी प्रकाशात आपले डोळे खराब होत नाही  ।
कोणत्याही प्रकाराचा व्यायाम डोळ्यांची दृष्टी वाढवू शकत नाही  ।
आर्थराइटिस ह्या शब्दाचा अर्थ आहे की सांध्याची सूज आणि १०० पेक्षाही जास्त वेगवेगळ्या प्रकाराच्या सांध्यांच्या सुजेला आर्थराइटिसच्या श्रेणीत ठेवले जाते  ।
सांधेदुखी आजार हा कोणत्याही वयात आपल्याला होऊ शकतो  ।
मुलांमध्येही सांधेदुखी हा आजार दिसून आला आहे  ।
५० वर्ष आणि त्याहुन अधिक वयाच्या लोकांमध्ये हा आजार सामान्य आहे  ।
५० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये हा आजार गंभीर स्वरुपात आणि अधिक त्रासदायकही असतो  ।
जसजसे वय वाढत जाते तसे-तसे सांधेदुखीच्या केसींसुद्धा वाढत जातात  ।
६५ वर्षांहून कमी वयाचे प्रत्येकी ५ मधून ३ व्यक्ती हे सांधेदुखीचे रुग्ण असतात  ।
जर सांधेदुखीचे निदान आणि उपचार वेळेवर केले गेले नाही तर ह्यांमुळे शरीराचे सांध्यांचे आणि हाडांचे बरेच नुकसान होते  ।
ही सांधेदुखी तर जगभरातील महिलांना होणारा आजार आहे  ।
आपल्या देशात, शौचाला बसणे किंवा घरगुती कामासाठी जमिनीवर बसणे ह्यांसारख्या काही विशेष क्रिया करत असताना महिलांना हा आजार जास्त  त्रास देतो  ।/आपल्या देशात, शौचाला बसणे किंवा घरगुती कामासाठी जमिनीवर बसणे ह्यांसारख्या काही विशेष क्रिया करत असताना महिलांना ह्या आजाराचा जास्त त्रास होतो  ।
गुडघ्याचा सांधा हा वस्तुतः मांडीचे हाड व पायाचे हाड ह्यांमधील सांधा आहे  ।
एकदा नष्ट झालेल्या कास्थीला कोणत्याही औषधाने पुन्हा ठीक करता येत नाही  ।
सांधेदुखी, जी कास्थीला क्षती पोहचून होते, झालेल्या रुग्णाला चालणे, पायर्यात (दादर) चढणे व खाली बसणे किंवा खाली बसून स्नान करणे ह्यांसारख्या क्रिया करतानादेखील त्रास होतो  । कास्थीला क्षती पोहचल्यामुळे सांधेदुखी झालेल्या रुग्णाला चालणे, पायर्याझ (दादर) चढणे व खाली बसणे किंवा खाली बसून स्नान करणे ह्यांसारख्या क्रिया करतानादेखील त्रास होतो  ।
सांधेदुखीचे बरोबर निदान जर वेळेवर झाले तर ह्या आजारापासून बर्यारपैकी आराम मिळणे शक्य आहे  । / सांधेदुखीचे बरोबर निदान जर वेळेवर झाले तर ह्या आजारापासून बर्याझपैकी आराम मिळू शकतो  ।
तत्काळ उपचाराचा अर्थ आहे - सांध्यांना कमी दुखापत होणे व ह्यामुळे रुग्णाला कमी वेदना सहन कराव्या लागतात  ।
सामान्यतः सांधेदुखी गंभीर स्वरुपाची झाल्यावर शस्त्रक्रियेचा सल्लादेखील दिला जातो  । / सामान्यतः सांधेदुखी खूपच त्रासदायक झाल्यावर शस्त्रक्रियेचा सल्लादेखील दिला जातो  ।
ज्या रुग्णांमध्ये सांधेदुखी प्रारंभिक अवस्थेत आहे अशांसाठी ’यूनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट व हिप रिप्लेसमेंट ’ ह्यासारखा पर्याय खूपच फायदेशीर ठरतो  ।
संपूर्ण सांध्याला परिणाम करणार्याख सांधेदुखीच्या अवस्थेत टोटल हिप/नी रिप्लेसमेंट (टीकेआर) हे उपयोगी पडते  ।
टीकेआरचा हा अर्थ नाही की रुग्णाच्या गुडघा काढून धातूचा इंप्लांट लावला जातो  । / टीकेआरचा हा अर्थ नाही की रुग्णाच्या गुडघा काढून धातूचा इंप्लांट लावणे  ।
टीकेआरमध्ये हाडांच्या शेवटी एक नवीन पृष्ठभाग लावला जातो  ।
गडघा आरोपणाचा (बसवण्याचा) नवीन पर्यय आहे रोटेटिंग प्लेटफार्म हाई फ्लेक्सियन नी, ज्याद्वारे रुग्णाला चालणे-फिरणे,  बागकाम करताना वाकणे, वाहन चावण्यासाठी बसणे किंवा व्यायाम करणे, दादर (पायर्याप) उतरणे-चढणे ह्यांसारख्या अनेक क्रियांमध्ये फायदा होतो (आराम मिळतो)  ।
हाई फ्लेक्सिन गुडघ्याने १५५ डीग्रीपर्यंत वाकणे शक्य असते (आहे)  ।
रोटेटिंग प्लेटफार्म हाई फ्लेक्सियन नी आरोपण केलेल्या (बसवलेल्या) रुग्णांना सध्या खूपच जास्त समाधान मिळाले आहे व ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्या दैनंदिन हालचालींना तोंड देत आहेत  ।/ रोटेटिंग प्लेटफार्म हाई फ्लेक्सियन नी आरोपण केलेल्या (बसवलेल्या) रुग्णांना सध्या खूपच चांगला अनुभव आला आहे व ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्या दैनंदिन हालचालींना तोंड देत आहेत  ।
योग्य वैद्यकीय देखरेख, शस्त्रक्रियेचे पर्याय व समतोल जीवनपद्धत तसेच खाण्या-पिण्याची योग्य सवयी लावणे ह्यांपासून सांधेदुखी सारख्या महारोगापासून बर्यानपैकी सुटका करून घेऊ शकतो  ।
औषध न घेता आणि शस्त्रक्रिया न करता समतोल आहारदेखील सांधेदुखी आजारापासून पूर्णपणे मुक्त होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो  ।
जीवनसत्वे, खनिजपदार्थ, एंटीआक्सीडेंट तसेच इतर पोषकतत्वांचे प्रमाण वाढवणे आणि असे केल्याने तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता  ।/जीवनसत्वे, खनिजपदार्थ, एंटीआक्सीडेंट तसेच इतर पोषकतत्वांचे प्रमाण वाढवणे आणि असे करून तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता  ।
स्थूलपणा वाढल्याने सांधेदुखीचा आजार हा गंभीर स्वरुपाचा होतो  ।
ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन जास्तीतजास्त करणे आणि विशेषतः जीवनसत्वे 'क' असेलेली फळे़ जसे सफरचंद, संत्री, चैरी, पपई, टमाटर, बीट, रताळे इत्यादी खूप खावे जेणेकरून सांधे बळगट होतील  ।
अखंड धान्य, जव (सातू) व ब्राऊन राईस ह्यांसारखे तंतुमय आहारामुळेदेखील आरोग्य व खासकरून सांधे चांगले ठेवण्यात मदत होते  ।
भाजलेला किंवा तळलेला आहार घेऊ नये  ।
कॅल्शियमयुक्त आहार इत्यादीचे सेवन जास्तीत जास्त करा  ।
कॅल्शियमयुक्त आहार हा हाडांना सुरक्षित ठेवतो  ।
नियमित व्यायाम केल्यानेसुद्धा सांध्यांच्या जवळपासचे स्नायू बळकट होतात  ।/नियमित व्यायामामुळेसुद्धा सांध्यांच्या जवळपासचे स्नायू बळकट होतात  ।
शरीराच्या एखाद्या भागावर एखादी चामखीळ, गाठ किंवा जखम कित्येक महिन्यांपासून असेल आणि ती लवकर सूखत नसेल तर सावध व्हा, हा त्वचेचा कर्करोग असू शकतो  ।
त्वचेचा कर्करोग हा नेहमी एका लहान गाठीच्या स्वरूपात दिसून येतो  ।
ही गाठ शरीराच्या कोणत्याही भागावर येऊ शकते, जसे हात, पाय, चेहरा इत्यादी  ।
गाठ ही एक तर साधारण रंगाची असू शकते नाही तर काळ्या रंगाची  ।
प्रारंभिक अवस्थेत ही गाठ वेदनारहित असते आणि म्हणूनच आपल्याकडून भयंकर मोठी चूक घडते  ।
गाठीमध्ये वेदना न होत असल्यामुळे रुग्ण गाठीच्या उपचाराकडे लक्ष दिले जात नाही  ।/गाठीमध्ये वेदना न होत असल्यामुळे रुग्ण गाठीच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले जाते  ।
गाठ वाढल्यावर ती दुखायला लागते  ।
कधीकधी कर्करोग हा एका लहान/छोट्या जखमेच्या स्वरुपात दिसून येतो  । जखमेचा कर्करोग हा वाढत जातो आणि अशी एक अवस्था येते की त्यामध्ये वेदना होऊ लागतात  ।
जखमेत कर्करोग होणाच्या अवस्थेत सामान्यपणे वेदना होत नाही  । / जखमेत कर्करोगाची अवस्था असताना सामान्यपणे वेदना होत नाही  ।
जखमेचा कर्करोग हा वाढत जातो आणि अशी एक अवस्था येते की त्यामध्ये वेदना होऊ लागतात  ।
कधीकधी इजा न पोचलेल्या गाठीमध्ये कर्करोग उद्भवतो  ।
म्हणून कोणत्याही गाठीकडे दुर्लक्ष करू नये  ।
जर शरीरात इजा न पोचलेली गाठ असेल तर खालील लक्षणांपासून सावध राहा  ।
गाठेत जखम होणे  ।
गाठ वेगाने वाढणे  ।
गाठीमध्ये वेदना होणे  ।
गाठीचे रंग बदलणे  ।
शरीराच्या कोणत्याही भागाचा कर्करोग हा रक्ताने किंवा लसीका वाहीनीने पसरतो  ।
जे कर्करोग रक्ताने पसरतात ते सर्वात भयानक असतात  ।
त्वचेचा कर्करोग हा वारंवार लसीका वाहिनीद्वारेसुद्धा पसरतो  ।
म्हणून सर्वसाधारणपणे त्वचेचा कर्करोग हा हळुहळु पसरतो  ।
त्वचेच्या कर्करोगाचा उपचार हा कर्करोग झालेला भाग कापून केला जातो  ।
कर्करोग झालेल्या त्वचेसोबत निरोगी त्वचाही कापून काढली जाते, त्यामुळे कर्करोग शिल्लक राहण्याचा धोका नाहीसा होतो  । 
कर्करोग झालेल्या त्वचेसोबत कधीकधी लसीका ग्रंथींनाही कापून काढले (टाकले) जाते  ।
कर्करोगग्रस्त असलेल्या ग्रंथींना कापून काढले जावे किंवा नाही हे कर्करोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते  ।
जननेंद्रियांच्या त्वचेचा कर्करोग हा इतर अंगांच्या त्वचेचा कर्करोगापेक्षा भिन्न असतो  ।
संकोच केल्याने जननेंद्रियांचे इतर आजारसुद्धा वाढत राहतात आणि त्यांचा योग्य उपचार होऊ शकत नाही  ।
महिलांच्या जननेंद्रियांवर कर्करोगाची अवस्था (कर्करोगाचा आजार) असताना जननेंद्रियांची त्वचा कापून काढली जाते  । / स्त्रियांच्या जननेंद्रियांवर कर्करोग झाल्यानंतर जननेंद्रियांची त्वचा कापून काढली जाते  ।
जर कर्करोग हा लसीका ग्रंथीत पसरलेला असेल तर लसीका ग्रंथीलाही कापून काढले जाते  ।
त्वचेवर होणार्या  प्रत्येक गाठीची तपासणी जरूर करून घेणे  ।
जर कोणतीही गाठ वर्षांपासून असेल तर गाठीच्या वाढीच्या अवस्थेची चाचणी करणे आवश्यक आहे  ।
जर त्वचेचा गाठीत वेदना होत असेल तर सावध व्हा आणि कर्करोगाची तपासणी जरूर करुन घ्या  ।
जर गाठीत जखम असेल तरही सावध होणे गरजेचे आहे  ।
त्वचेवर होणारी प्रत्येक जखम जर २ आठवड्यात बरी होत नसेल तर ते कर्करोगाचे चिन्ह असते  ।
बालरोगतज्ज्ञ डॉ  । कुमारचे म्हणणे आहे की मुलांची चांगली वाढ व त्यांचा विकास ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते  ।
कधीकधी खाणे-पिणे कमी झाल्यामुळे वजन कमी होणे किंवा कमी क्रियाशील (कार्यक्षम) होणे हे एक सामान्य लक्षणच आहे  ।
मुलाच्या आरोग्याविषयी जास्त उताविळपणा नसावा  ।
संगोपनाची चिंता न करता मुलांबरोबर जास्तीत जास्त आनंदी क्षण घालवण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न केला पाहिजे  ।
सर्वेक्षण केल्यानंतरदेखील हेच सत्य समोर आले आहे की ज्या माता मुलांच्या जास्त मागे-पुढे फिरत असतात त्या त्यांच्या आरोग्यासाठी अधिक संवेदनशील असतात  ।
ती मुले सामान्यतः आपल्याच वयाच्या आणखी मुलांच्या तुलनेत कमी वाढतात  । / त्या मुलंची सामान्यतः आपल्याच वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कमी वाढ होते  ।
म्हणून मुलांकडे तेवढेच लक्ष द्या जेवढी त्यांना गरज आहे  ।
एखाद्या दिवशी जरी मूल आजारी किंवा एखाद्या कारणामुळे दुखी असला तरीदेखील लगेच व्याकूळ होऊ नये  । / एखाद्या दिवशी जरी मुल आजारी किंवा एखाद्या कारणामुळे दुखी असला तरीदेखील लगेच त्रास करून घेऊ नये  ।
परिस्थिती पाहून धैर्य खचता कामा नये व आत्मविश्वास डळमळता कामा नये  ।
शारीरिकच नव्हे तर मानसिक व भावनाप्रधान दृष्टीनेदेखील पुरुष व महिला ह्यांची शरीराची रचना भिन्न असते  । / शारीरिकच नव्हे तर मानसिक व भावनाप्रधान दृष्टीनेदेखील पुरुष व महिला ह्यांची शरीराच्या रचनेत भिन्नता असते  ।
एका संख्याशास्त्रानुसार पुरुषांचा आजार जरी गंभीर असला तरी त्यांची संख्या कमी असते  ।
महिलांमध्ये निरोगी महिलांची संख्या पुरूषांच्या प्रमाणात कमी असते  ।
आजारी महिलांची संख्या जास्त असते  ।
महिलांचे आजार हे बहुतांशी त्यांच्या उदर, स्तन, गर्भाशय, तसेच प्रजनन ह्या भागांशीच संबंधित असतात  ।
प्रजननाच्या वेळी शिशू स्तनपान किंवा गर्भधारणाच्या वेळी घडणारा निष्काळजीपणा हे भविष्यात स्त्रियांसाठी घातकच सिद्ध झाले आहे  ।
थोडीशी काळजी, थोडीशी सावधगिरी तसेच थोडेसे ज्ञान ह्यांमुळे स्त्रियांना अनेक आजारांपासून वाचता येईल  ।/थोडीशी काळजी, थोडीशी सावधगिरी तसेच थोडेसे ज्ञान ह्यांमुळे स्त्रियांना अनेक आजारांपासून संरक्षण मिळवता येईल  ।
महिलांमध्ये अनेक असे आजार असतात त्याबद्दल त्यांना स्वतःलादेखील माहित नसते  ।
बोम्बे हेल्थ गाइड' ही संस्था अशाच महिलांना त्यांच्या आजारांबदल तसेच त्यापासून वाचण्यासाठी सविस्तर माहिती देतात  ।
स्त्रियांमध्ये गर्भाशयाशी संबंधित सर्वात जास्त आजार असतात  ।/ स्त्रियांमध्ये सर्वात जास्त आजार हे गर्भाशयाशी संबंधित असतात  ।
बहुतेक महिला आपल्या डॉक्टरशी स्वतःचा गर्भाशय किंवा गुप्त भाग ह्यांबाबत बोलताना लाजतात व संकोच करतात  । 
विशेषतः अनेक वेळा गाव, शहर, झोपटपट्टी, चाळी ह्यांमध्ये राहणार्या  स्त्रिया स्वतःच अनेक औषध घेतात व घरगुती उपचार करतात जे अनेक वेळा घातक सिद्ध होते  ।
स्वतःच्या मनाने काहीही खल्ल्याने धोक्याचे आणि जीवघेणे ठरू शकते  । / मनाल वाटेल ते खाणे हे धोक्याचे आणि जीवघेणे ठरू शकते  । 
प्रत्येक गावात रूग्णालय आणि सरकारी दवाखाना उपलब्ध आहे, जेथे मोफत सल्ला किंवा औषधसुद्धा दिले जाते  ।
स्त्रियांमध्ये प्रामुख्याने जे आजार असतात ते म्हणजे दमा, गर्भाशयात सूज किंवा अधिक रक्तस्त्राव, जननेंद्रियांचा संसर्ग किंवा स्तनाचा कर्गरोग  ।
स्तन कर्करोग हा वर्तमानातील एक मुख्य आजार आहे  ।
तीव्र गतीने वाढत असलेला स्तन कर्करोगाच्या आजाराची संख्या ही आज संपूर्ण देशासाठी चिंतेची बाब आहे  ।
भारतीय स्तन-कर्करोग संस्थेच्या एका जाहिरातीनुसार पाश्चिमात्य स्त्रीयांमध्ये स्तन-कर्करोगाचे प्रमाण खूप जास्त आहे  ।
स्तन-कर्करोग थांबवणे आणि कमी करण्याचेदेखील उपाय आहे  ।
स्तन-कर्करोग नष्ट केला जाऊ शकत नाही, पण ह्याच्या वाढीवर नियंत्रण नक्की केले जाऊ शकते  ।
भारत सरकार बरोबर डब्ल्यू  ।एच  ।ओ  ।देखील ह्या दिशने खूप प्रयत्नशील आहे  ।
डब्ल्यू  ।एच  ।ओ  ।च्या मते स्तन-कर्करोगाचे जितके रुग्ण आहेत त्यापैकी ८० टक्के रुग्ण असे आहे की ज्यांनी शिशू जन्मानंतर आपल्या शिशूला स्तनपान केलेले नाही/स्तन कर्करोगाचे जितके रुग्ण आहेत त्यापैकी ८० टक्के रुग्ण असे आहे की ज्यानी शिशू जन्मानंतर आपल्या शिशूला स्तनपान केलेले नाही असे डब्ल्यू  ।एच  ।ओ  ।ह्यांचे मत आहे  ।  ।
जेव्हा नवजात शिशू आपल्या आईच्या स्तनाचे दूध पितात तेव्हा शिशूसाठी ते अमृताचे सेवन असते  ।
त्याचबरोबर तो आपल्या आईलासुद्धा अनेक आजारांपासून वाचवतो  ।
स्तनपान हे केवळ प्राणदायक अमृतच नव्हे तर मातेसाठी प्राणरक्षकदेखील आहे  ।
महिलांमध्ये होणार्याआ आजारांची संख्या कमी होत नाही पण त्यापासून बचाव करता येतो  ।
ह्या सर्वांसाठी जे सर्वात गरजेचे आहे ते म्हणजे महिलांमध्ये जागरुकता, आपल्या आरोग्याबदलची सावधगिरी  ।
संपूर्ण जगभरात डब्ल्यू  ।एच  ।ओ  ।चा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावर चालेला आहे व त्यांचा असा दावा आहे की येणार्याल वर्षांत महिलांना जागरूक करून त्यांना अनेक प्रमुख आजारांपासून वाचवता येईल  ।
साधारणतः सार्वजनिक शौचालयात लघवी करणे, कमी पाणी पिणे तसेच जननेंद्रियांची नीट स्वच्छता न होणे ह्यांमुळे यूरीन इन्फेक्शन (लघवीचा संसर्ग) होतो  ।
यूरीन इन्फेक्शनचे विकृत स्वरुप आहे ते म्हणजे योनिमार्गात सूज येणे व लघवी होताना त्रास होणे  । / योनिमार्गात सूज येणे व लघवी होताना त्रास होणे हे यूरीन इन्फेक्शनचे विकृत स्वरुप आहे  ।
इकोलाई जीवाणूंची वाढ होणे हे जळजळीचे कारण आहे
यूरीन इन्फेक्शनचे प्रमुख लक्षण  ।
लघवी होताना जळजळ आणि थांबत थांबत येणे  । / लघवी होताना जळजळ आणि त्रास होणे  ।
अंगावर सूज व लालपणा
लघवीच्या मार्गात वेदना व जळजळ
सार्वजनिक शौचालयाचा वापर टाळा  ।
मळीन व ओले आतील कपडे घालू नका  । / मळलेले व ओले आतील कपडे घालू नका  ।
घाणरेडा हातांचा वापर करू नका  ।
भरपूर पाणी प्या  ।
स्वच्छ कपडे घाला  ।
हिरव्या भाज्ये व फळाचे सेवन करणे  ।
सहचाराच्याप्रती ईमानदार  ।
तांदूळ हे खूप गुणकारी (ओषधी) असते  ।
तांदूळ हे हलके व पचण्याजोगे अन्न आहे  ।
ताजा शिजलेला भात खाणे योग्य  । / ताजा शिजलेला भात खाणे आरोग्याला चांगले असते  ।
जर रात्रीच्या आहारात चपाती कमी खाता व रोज भात खाता तर हा हलका आहार आपल्या आरोग्याला उत्तम ठेवेल  ।
भात हा मंदाग्नीनाशक, पचण्याजोगा, शरीरात रक्त वाढवणारा,  लगेच पचणारा, अतिसार व आमांश (रक्त पडणे) ह्यांमध्ये पथ्यासंबंधी आहार आहे  ।
तीन वर्षे जुने तांदूळ खूप चविष्ट व ओजवर्धक (तेजवर्धक) असतात  ।
भात हा पेजेसोबत खाल्ला पाहिजे  । /पेजेसोबत भात खाल्ला पाहिजे
शिजवलेल्या तांदळाचे पाणी (पेज) वेगळे केल्याने प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे निघून जातात व त्याला एक खराब आहार म्हटला जातो  ।
तांदळाचे पाणी म्हणजेच तांदूळ शिजवताना उरलेले घट्ट पांढरे पाणी होय  ।
त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे असतात जे आरोग्यासाठी लाभदायक असतात  ।
ज्याचे पोट कमकवूत आहे म्हणजे सहज आहार न पचणारे आहे तर त्यांना तांदळात दूध टाकून २० मिनिटापर्यंत ढाकून ठेवा, त्यानंतर भरवल्यास (खाल्ल्यास) आराम मिळेल  ।
तांदळाचे औषधी उपयोगदेखील आहेत, कित्येक आजारांमध्ये ह्याचा फायदा होतो  ।
छातीमध्ये किंवा पाटोत जळजळ, पूयमेह (परमा), देवी, गोवर, मूत्रविकार ह्यांत लिंबूसरबत व तांदळाचे अळणी पाणी (अळणी पेज)  किंवा पेज सेवन केल्याने फायदा होतो  ।
तांदूळ, दाळ (खासकरून मुगाची), मीठ, मिरची, हींग, आले, मसाला टाकून बनवलेली खिचडीत तूप टाकून सेवन केल्याने शरीराला ताकत मिळते, बुद्धीचा विकास होतो व पचन नीट होते  ।
अतिसारात तांदळाचे पीठ पेजेसारखे शिजवून त्यात गाईचे दूध टाकून रुग्णाला देणे  ।
पोट साफ नसेल तर भातात दूध व साखर टाकून सेवन केल्याने अतिसार होऊन पोट साफ होते  ।
दह्यासोबत भात खाल्याने जर अतिसार झाला असेल तर तो थांबतो  । / भातात दही मिसळून खाल्ल्याने जर अतिसार झाला असेल तर तो थांबतो  ।
जर भांगेची नशा जास्त झाली असेल तर तांदूळ धुऊन काढलेल्या पाण्यात खाण्याचा सोडा दोन चिमुट व साखर टाकून भरवल्याने (पिल्याने) नशा उतरते  ।
तांदूळ धुऊन काढलेल्या पाण्यात खाण्याचा सोडा दोन चिमुट व साखर टाकून बनवलेले पेय हे मूत्रविकारातदेखील उपयोगी पडते  ।
सूर्योदयाचा पूर्वी तांदळाचे लाहे २५ ग्रॅम घेऊन त्यामध्ये मध मिसळावे व ते खाऊन झोपून जावे  ।/ तांदळाचे लाहे २५ ग्रॅम घेऊन त्यात मध मिसळून ते सूर्योदयाच्या पूर्वी खाऊन झोपून जावे  ।
आठवड्याभरात अर्धशिशी (अर्धे डोके दुखणे) दूर होते  ।
तांदूळ धुतलेल्या पाण्यात झाडाचे मूळ कुटून गाळून घेणे व त्यात मध मिसळून प्यायला द्या  । हा लाभदायक, सुरक्षित तसेच गर्भनिरोधक उपाय आहे  ।
कांद्याच्या रसाचा लेप नाभिवर (बेंबीवर / नाभिस्थानी) लावल्याने पातळ जुलाबात त्याचा फायदा होतो  ।/ कांद्याच्या रसाचा लेप बेंबीवर लावणे हे पातळ जुलाबात फायदेशीर असते  ।
अपचन/अजीर्ण झाल्यावर कांद्याच्या रसात थोडेसे मीठ घालून सेवन करणे  ।/अपचनाचा/अजीर्णाचा त्रास झाल्यावर कांद्याच्या रसात थोडेसे मीठ घालून सेवन करणे  ।
सफेद कांद्याच्या रसात मध मिसळून सेवन करणे हे दम्याच्या आजारावर खूप लाभदायक असते  ।
कांद्याच्या रसात मध मिसळून सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते  ।
संधिवाताचा त्रास जाणवत असेल तर कांद्याच्या रसाने मालिश करावे  ।/संधिवाताचा त्रास होत असेल तर कांद्याच्या रसाने मालिश करावे
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना कच्च्या कांद्याचे सेवन अवश्य केले पाहिजे कारण ह्यामुळे रक्तदाब कमी होतो  ।
उलटी होत असेल किंवा मळमळत असेल तर कांद्याच्या टुकड्यांना मीठ लावून खल्ल्याने आराम मिळतो  ।
ज्याला मानसिक ताण आहे त्यांनी कांदा खावा  ।/ज्याला मानसिक ताण आहे त्यांनी कांद्याचे सेवन करावे  ।
दात दुखत असेल तर दाताखाली कांद्याचा एक लहानस टुकडा दाबून ठेवा, ज्याने आराम मिळेल  ।
कांद्याचे सेवन केल्याने डोळ्यांची नजर वाढते  । 
कांद्यामध्ये असलेले एक विशिष्ट रसायण हे मानसिक ताण कमी करण्यात मदत करते  । / कांद्यामध्ये असलेल्या एका विशिष्ट रसायणामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते  ।
नाश्तात अक्खे धान्य उकडून घ्यावे,  भुस्यापासून बनवलेला केक खावा, भुस्यामध्ये मॅग्नेशिअम पुरेसे असते  ।
बटाट्याच्या दोन पराठ्यांसोबत जवळजवळ ५० ग्रॅम दह्याचे सेवन करा, हे ऊर्जाचे चांगले स्त्रोत आहे  ।
१० ग्रॅम गूळासोबत एक मूठ भाजलेले शेंगदान नाश्ताच्या दरम्यान चावून-चावून सेवन करणे,  हे ऊर्जेचे पुरेसे भंडार आहे  ।
वारंवार पाणी बदल्यामुळे शरिरावर दुःपरिणाम होतो  ।
साध्या मीठाचे पाणी वारंवार पिल्याणेही उन्हाळ्याचा जास्त त्रास होत नाही  ।
जर आपल्याला पित्त पडण्याचा त्रास असेल तर आपण आपल्या सोबत खडे मीठ व ओवा मिसळून ठेवा  । ते दोन ते तीन वेळा खावे  ।
उष्माघातपासून वाचण्यासाठी एक कांदा आपल्या खिशात किंवा पिशवती (पर्समध्ये) ठेवा  । हा सारखा-सारखा हुंगल्याने उष्माघात होत नाही  ।
कमीत कमी खावे, तरीसुद्धा अजीर्ण न व्हावे ह्यासाठी त्रिकुटीचे चूर्ण मधाबरोबर सकाळीच घ्या  ।
आपले डोळ लवकर लाल होत असतील तर डोळे साफ करणारे लोशन व कापुसदेखील सोबत ठेवा  । 
दीर्घायु, रोगमुक्त तसेच निरोगी जीवनसाठी पौष्टिक व सात्विक जेवन आवश्यक आहे  ।
पौष्टिक व सात्विक आहार हे रोगमुक्त, निरोगी जीवन व दीर्घायुचे रहस्य आहे  ।
आहाराच्या रहस्यानंतर मनुष्याचा मानसिक ताण दूर करून सकारात्मक ऊर्जा सेवन करणे हे भरपूर आयुष्यासाठी (दीर्घायुसाठी) अत्यंत आवश्यक (महत्त्वाचे) आहे  ।
माणसाने एकांतात आरामशीर अवस्थेत व शांत भावाने (शांतपणे) बसून हळुहळू श्वास घ्यावे व अनुभव घ्यावे की डोक्यातील सर्व चिंता दूर होत आहे  ।
आपल्या डोक्यातून वृद्धाप्याची लक्षणे काढून टाका व स्वतःला तरुण समजा  ।
संपूर्ण थकवा दूर झाल्यावर अनुभव घ्या - मी नकारात्मक ताणापासून पूर्णपणे मुक्त आहे व माझ्यामध्ये सकारात्मक शक्ती पूर्णपणे आलेली आहे  ।
लक्षात ठेवा सकारात्मक विचार केल्यामुळे मन व डोके शांत होऊन शरीरात तारुण्याचा संचार होतो  । / लक्षात ठेवा सकारात्मक विचार केल्यामुळे मन व डोके शांत होऊन शरीरात तारुण्य उभे राहते  ।
त्याच नकारात्मक विचारांमुळे वृद्धाप्याची प्रक्रिया ही अधिक वेगाने वाढते व आयुष्य कमी करते  ।
खाण्या-पिण्यात संयम न ठेवणे, झोपताना दात साफ न करणे, पोट साफ न होणे व बद्धकोष्ठता असणे ह्यांमुळे तोंडातून दुर्गंधी येते (तोंडाला दुर्गंधी सुटते)  ।
कडुलिंबाच्या किंवा बाभूळाच्या नरम फांदीचा ब्रश करून दात साफ केल्याने दुर्गंधी दूर होते  ।
५ ग्रॅम बडीशेप किंवा धने तसेच वेलची हे चावल्याने मुखशुद्धि होते  ।
वेलची आणि पुदिना हे खाण्याच्या पानात घालून चावणे लाभदायक असते  ।
वेलची, दालचिनी तसेच पुदीनाची सुकलेली पाने घालून बनवलेल्या मिश्रणाच्या गुळण्या केल्याने तोडांची दुर्गंधी जाते  ।
वेलची चावल्यानेही तोडांची दुर्गंधी जाते  ।
एक कप पाण्यात जिर्याेच्या तेलाचे २-३ थेंब घालून गुळण्या केल्याने फायदा होतो  ।
खारकांच्या बियांचा चूर्णाने मंजन केल्याने (दात घासल्याने) तोडांतील श्वासदुर्गंधी दूर होते  ।
रेकी हा आजाराच्या कारणाला मुळासकट नष्ट करतो  ।
चिंता, क्रोध, आतम, लोभ, उद्वेग आणि तनाव हे आपल्या शरीराच्या भागांमध्ये आणि नसांमध्ये हालचाली निर्माण करतात, ज्यामुळे आपल्या रक्तवाहिनींत अनेक प्रकारचे विकार होतात  । 
ह्यां विकारांमुळेच शारिरीक आजार होतात  ।

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive